न£8006 ४५४७5 २८१९1६० (|॥५॥४/८॥२5७/१|_ (_|3२,र 0) 192585 / ४०६] ॥४5७0/॥५) 017--881--5-8-74--15.000 0५१1411. या ०1२७171२₹ 1.1017१,17र्‍रर (1) ४०. ह९९66५1071 1४७०. ओली, पकी ७॥०:-९ "१ » नत 2&" १-- रची. ७ 2 त १९०७७ दीळ । बजिरुच्ता त गृ॥18 ७660 ५०] ७७ “(3 (711 6 ॥1)णछिल एत. त्ता 18० 115711:00. 960160". च्छ गृ1]८ पेश्षवाईताल कमससंयाम ट्र भड शः | ्ि - 11111. | री ) पय धर “) ९. ह क र र गाड टचे लेखक विठठल वामन हडप र ५) र > भो र वो ड्न्श डू हव्य श्र १५), पी श्र कै «५००००४९५४० (३ ७» हि,” किंमत पर प्रकाशक बळवंत विष्णु परचुरे पर'चुरे, पुरामिक आणि मंठळी, बुकसेलर्स व पब्लिशर्स, माथवबाग, मुंबई नं. ४. 1 ञ ळू “कादंबरीमय पेशवाईचे पुनमुद्रण, भाषांतर, रूपांतर वगरेसंबंधीं सर्व प्रकारचे हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत.] खर क्र ह. मुद्रक अनंत सखाराम गोखले “वि'जय' प्रेस, ५७० शनवार, पुणें. प्रास्ताविक क्ल -__4$*क्े७- गृणााड 7608116016 816026 ( वसईचा वेढा) (॥6 ॥0॥0& १1207/0प8 6ए९' ०४6०१66 07 1181'8888. -ण(ज/०1८ र्यी. >< > > व गू'))6 81686 (वसईचा वेढा ) 88 087016१ 00. जाणा हठ 8३'७0एता ताळा शांटण्यपा, हा) छत. ७67568ए600'1106, 8७ ए७"॥७]७ ७७88 118४6 11 710 00016 1788116086 ताह- १(:१॥-१॥ -ण/47१8807. >< > >< स्ुरठयांच्या इतिहासामध्ये अतुल पराक्रम, अचाट साहस, अलोकिक तेज अद्वितीय रणात्साहू व अपार स्वानिसान हे गुण व्यक्त करणारे जे कांददी युद्धप्रसेंग आहेव, त्यांमध्यें वसईचा रणसंप्राम द्वा अप्रस्थानीं गणण्यासारखा आहे यांत शका नाहीं. फिरंगी लोकांन हिंपथमीचा व हिर प्रजेचा अत्यंत छळ केला, म्हणून संतस झालेले निस्सोम स्वथरमांनिमानी महदाराष्ट्रवीर एकत्र होऊन टढ निश्वयानें शत्रूस जिक्ण्याकरितां वसईवर चढाई कचन गेळे; व तेथें मोठया आवेशानें तीन महिनेपर्यंत सतत अभिंगोलांचा भयंकर वषीव होत असतांदी वेढा देऊन बसले; आणि अखेर आपल्या बाहुबलानें शत्रूस पादाकान्त करून वसईवर आपला स्वधर्मसंरक्षणाचा बाणा दाखविणारा भगवा झेंडा फडकविण्यास समर्थ झाले; तो वोररसाने ओतप्रोत भरलेला वृत्तान्त ऐकून ज्याचें अतःकरण आनंदाने व कोतुकानें थक होणार नाहीं असा मतुग्य विरळा. --के० पारसनीस. > >< >< “पेशवांईतीळ धघमेसंत्राम' दी 'कादंबरीमय पेशताई' माठेंतील दद्दावी कादंबरी आज महाराष्ट्र-सरस्रतीच्या चरणीं अ्पग करण्यांत येत आहे. के० पारसनीस यांच्या पूवॉक शिरोलिखिनांवीह., एराग्रे.] एका 'कदिवरीची रूपरेखा 1 स्थूलतः पण यथार्थतेनें प्रतिबिम्षित झाली असल्यानें तिचे येथें पुनर्दिंग्दर्शन करणें नलगे. ह्या कथानकाच्या ऐतिहासिक भूमिकेचे विशदीकरण कथानकाच्या ओघाने व जागजागी निर्णयात्मक टिप्पणी देऊन करण्यांत आलेंच आहे; पण कथानकात बर्णिलेल्या कांहीं प्रसंगांचें व पात्रांचे ओचित्य काय हें येथें थोडक्यांत सांगणें अशक्य आहे. ह्या कादंबरॉंत वर्णिलेल्या चिमाजीअप्पा, बाजीराव, मानाजी आंग्रे, शंकराजी नारायण फडके, खंडूजी माणकर, गंगाजीनाईक अणज्रकर वगेरे नाईकबंधु, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, :भजी मोरे, अंताजी व रामचंद्र रघुनाथ कावळे, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, रामाजी महादेव बिवलकर, सेनापाति पेरीरा, सेनापाते पेड़ो डि मेलो, सेनापाति अंटोनिओ कार्डिम फ्रो, आल्काकोव्हा, लुई खुथेलो वगेरे भूमिका ऐतिहासिक आहेत याविषयीं बहुशः जागोजागी कथा- नकांत टिप्पणी देऊन प्रमाणें देण्यांत आलीं आहेतच. भगवानजी, भरव, अंताजी ऊफ अँटोनिओ, फ्रॅरिसस, रॉबर्टसन, फादर पोर्टो, डोमिंगो, सिद्धेधरशास्त्री, थोडशास्त्री, भय्याशास्त्री, सोफिया, पोरशिया, मेरी, बार्बारा, मार्गारेट, कॉन्स्टन्स चगैरे कांहीं काल्पनिक भूमिकांची पूर्वोक्त ऐतेह्यासिक भूमिकांना जोड देऊन कथानकाची रचना करण्यांत आली आहे. रामानंद ही भूमिकाही काल्पानिेकच आहे; ती भूमिक्रा रंगविणारी व्यक्ति मात्र खरीखुरी आहे. असें जरी आहे, तरी काल्पनिक भूमिक्रांची जोड कथानकाला देऊनही शोतिह्मापिक वास्तवतेचा कोठेंद्दी भग न होईल अशी शक्‍य तितकी खबरदारी घेण्यांत आली आहे. शिवाय काल्पनिक भूमिका रंगवितांनाहवी पूर्ण औचित्य राखण्यांत आलें आहे. इतिहासावरून तत्कालीन परिस्थितीचा मनाला जो बोषं होतो, तो कथानकांत यथावत दर्शविण्यासाठी अश्या काल्पनिक्र पात्रांची आवश्य. कता असतेच, व अशीं पात्रें दिमतीला घेण्याची कादुंबरीकाराला पूर्ण मुभाही असते. असें असतांही काल्पनिक भामेका रंगवितांना मीं इतको खबरदारी घेतली आहे की, तत्कालीन इतिहासाचे सामाजिक-धार्मेक-राजक्रीय अशा सवीगांनीं निरीक्षण करणाऱ्या नेरीक्षकांनादी त्याच नांवाची नाहींत तरी त्या इष्टा- रने र्वभावधर्माचीं माणसें त्याकाळी तितक्याच प्रामुख्यानें समाजांत वावरत असलीं पाहिजेत हें सामान्यतः मान्य करावें लागेल. ष्‌ त्याप्रमाणेच कादंबरत वर्णिलेल्या प्रसंगांचेंही, चुळणें व निमळ येथील शुद्धी- करणाचे प्रसंग, मंडपेश्वर येथील युद्धप्रसंग, असे कांह प्रसंग काल्पनिक असले तरी उपलब्ध ऐतिह्यासिक़ साथनांवरून तसे प्रसंग त्या ठिकाणीं अथवा अन्यत्र त्या काळीं घडले असण्याचा बराच संभव आहे. थोडाफार फरक असेल तो तप- शिलांत; पण इतिह्वासानें मान्यता दिलेली संभवनीयता म्हणजे इतिदह्वासाचे-निदान लत्कालीन लोकस्थिताचें प्रतिबिम्बच होय असें मान्य करण्याला कोणा'चा प्रत्यवाय असणार नाहीं असें मला वाटतें. मात्र प्रस्तुत कादंवरींतील शुद्धीकरणाच्या प्रसंगांविषयी-कथानकांत जागोजागी निर्णयात्मक टिप्पणी दिल्या असतांही-येथें दोन शब्द सांगणें अवशय आहे. ह्या प्रसंगांशीं सध्यांच्या शाद्वेसंघटणाच्या चळवळीचा संबंध जोडून त्यांची ऐतिह्यासिक- दृष्ट्या अवास्तवता सिद्ध करण्याचें मनावर ध्यावॅसें कोणा टीकाकाराला वाटल्याछ त्यानें टीकास्त्र उचलण्यापूर्वी वसई-साष्टी प्रांतांतील तत्कालीन खिस्ती धर्स- प्रसाराचा भडक इतिहास सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करावा, म्हणजे वसईच्या वद्या- च्या पूर्वी-पोतुंगीजांची अस्मानी सुलतानी तेथे गाजत हाती तेव्हांद्दी-साधारणतः पोतुभीज अत्याचारांना त्या प्रांती प्रारंभ झाल्यापासून ख्रिस्ती धर्मप्रसाराबरोबरच कियेची प्रतिक्रिया या न्यायानें शुद्धिसंघटणाची चळवळ तितक्याच जोमाने सुरू दवीती व ती जशास तसें या न्यायानें प्रस्तुत कादंबरीत वार्णल्याप्रमाणेंच सुरू होती, असें आढळून येईल. इतकेंच काय, पण तेव्हांचें शुद्धीकरण सभ्यांपेक्षांदी जास्त सुलभतेनें व जास्त जोमाने चाले. हिंदुजनांच्य़ा नाजुक धार्गिक भावनांचा फायदा! घेऊन ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या विहिरीत भाकरीचे किंवा मांसाचे तुकडे टाकून हिंदुंचे गांवचे गांव बाटवून सोडीत; त्या भ्रष्टीकरणाळा आळा घालण्यासाठी तत्कालीन जाणत्या ब्राह्मणांनी तीर्थत्नानासारख्या अत्यंत सो'या विधीने शुद्दीकरणा- ची मोद्दीम यशस्वितेनें चालविली. ही त्यांची कल्पकता आज शुद्धिसंधघटण करणा- ऱ्या हिं धर्माभिमान्यांनी अवश्य धडा घेण्यासारखी आहे. प्रसंग पडला कीं उपाय सुचतो हे कांहीं खोटे नाही. ही शुद्धीकरणाची कल्पकता वसई-साषी प्रांतांतील ब्राह्मणांनाच सुचली होती असें नाहीं; अशीच, किंबहुना याहीपेक्षा कुतूहल जनक अशी एक असामान्य कल्पक्रतेची गोष्ट शीखांच्या इतिह्वासांतही नमूद आहे. रणजितथिंगाचा एक सेनापाति हवारोदिंग लळवा हा अफगाणिस्तान जिकण्याला गेला होता. शीख लोकांना गोमांस वर्ज असून डुकराचें मांस प्रिय असतें ह मदशर द आहेच. हरिसिंगाची फोज अफगाणिस्तानच्या मोहिमेवर असतांना प्रसंगोपात्त अफगाण लोकांनीं शिजविलेले अन्न लुटून आणुन त्यावर आपला निर्वाह करीत असे. शीख लोक गोमांस खात नाहींत असें अफगाणांना स्रमजतांच अफगाणां- नीं मुद्दाम पुष्कळ गाई मारून त्यांचें मांस शिजवून तयार ठेविलें. पुढे तें लुटण्या- का शीख लोक आले तेव्हां त्यांना तें गोमांस आहे. असें कळलें. त्याबरोबर हरिसिंगानें एक डुकराचे हाड मिळवून तें त्या मांसान्नांत घाळून सर्व मांस खूप ढवळिले, आणि 'वाः ! गुरुजीका खालसा ! “वा: ! गुरुजीका फत्ते! असा आपला संत्र म्हणून 'ह डुकराचे मांस आहे; सवोनी खुशाल खा' असें आपल्या शिपायांना सांगितलें. शिपायांनींही ते मांस डुकराचें आहे असें समजून निःरेक- पणे सेवन केळे. तात्पर्य, बचावाच्या वेळीं जशास तसें वर्तन ठेवल्याशिवाय गत्यंतर नसते, व असे वर्तन ठेवील तोच आणीबाणीच्या वेळीं बचावतो. आतां, वसई-साष्टरी प्रांतांतील शुद्धिसंघटणाच्या चळवळीला पेशव्यांचे साह्य होते किंवा नाहो. अशी कांहाजण कदाचित शंक्रा घेतील. ल्या चळवळोला पेशव्यांनी प्रत्यक्ष प्रोत्साहन दिल्याची उदाहरणे जरी इतिहासांत उपलब्ध नाहींत, तरी विरोध केल्याचोंही उदाहरणे उपलब्ध नाहोंत. उलटपक्षीं पेशवाई अमलांतील कांहीं उदाहरणे अशी दाखवितां येतील कॉ, ज्यांवरून पेशवे ह्या शुद्धीकरणाच्या म्वळवळीला अनुकूल होते असाच स्पष्ट निष्कर्ष निघतो. त्याप्रमाणेंच त्राह्मणांतीळ पोटजातिभेद व ब्राह्मणेतर जातींचे घर्माधिकार ह्या बाबतीतही पेशव्यांचे धोरण सर्रास उदारपणाचें व प्रगमनशीलतेचं हात याविषयांही कोणाला शंका घेण्याचें फारसे कारण नाहीं. शेवटच्या बाजिरावाच्या कारकीर्दीतील सर्वेच बजबजपुरी सोडली तर बाजीराव, नानासाहेब, माधवराव, सवाईमाधवराव व रघुनाथराव ह्या पेशव्यांच्या कारकोदोत पेशव्यांच्या धर्मवेषयक प्रगमनशीलतेचे पुरावे कांहीं थोडेथोडके नाहींत. शिवाजीमहाराजांपासूनचा काळ घेतला तरीदेखील मराठशाहीच्या राज्यकत्यांची धर्मवेषयक प्रगमनश्ीलता ठळकपणे दिपून येत. ह्या गोष्टी येथे विस्तारशः निवेदन करण्याला स्थलळावकाश नाहीं, त्याला नाइलाज आहे. ज्यांना याचें स्थूलतः प्रत्यंतर पहावयाचे असेल त्यांनीं क॑ न्यायमूर्ते रानडे यांच्या "४1856 ०. ॥॥2 एशक्षा08 17?0॥6” ह्या ग्रंथांतील रिशिषांतील के? न्यायमुर्ते तेलंग यांचा “0126010128 ता ४क७- ४७७ 0110010166 हा निबंध पहावा. २9 आतां, वसई येथे विजय प्रास झाल्यावर पेशव्यांनीं त्या अनुभवापासून घ्यावयाचा तो धडा घेतला कीं नाहीं याचा विचार करूं लागल्यास त्याचें उत्तर उघड उघड' नकारात्मक्रच' द्यावें लागेल, विश्षेषतः पेशव्यांनीं आंग्म्यांच्या दौलतीवर निखारा ठेवण्याची चूक केल्यासुळें आरमारी सामर्थ्यांच्या द्टीने महाराष्ट्र्वराज्य ज॑ अगदींच दुबळे झालें, ती चूक वस्र एथे नवें जंगी आरमार स्थापून पेशव्यांना सहज सुधारतां आली असती. अनायासे वसई-साष्टो प्रांती असलेले पोर्तुगीजांचे जह्याजांचे व युद्धोपयोगी साहिःयाचे अतेकर कारखाने पेशव्यांच्या हाती. आले होते. सुधारलेल्या युद्धोपयोगी साहित्याचे महत्त्वही वसईच्या लटाईत पेशक्य़ांच्या चांगलेंच निदर्शनाला आलें होते. पण त्या अनुभवाचा पेशव्यांनीं यत्किंचित देखील उपयोग करून घेतला नाहो व केवळ मुलुखागेरीवर भिस्त ठेवून मराठी साम्राज्याचा विस्तार त्यांनीं आरंभिला, म्हणूनच तो त्यांचा उद्योग परिणामी हळुहळू अंतर्गत अव्यवस्थेच्या बुजबुजाटा- "वा फाफटपसारा ठरला. पण या चिकित्सक टीने पेशवाई-कारभारांचें समालोचन करण्याचें हें स्थळ नसल्यानें त्या बाबतींत मुग्ध राहणेंच श्रेयस्कर होय. प्रस्तुत कादंबरीविषयी प्रसिद्धपर्णे कागदोपत्री अनुपलब्ध अशी कांहीं महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या कामी मठा अणजूरकर गंगाजी नाइकांचे वंशज श्री० दिवाकर भाई नाईक याचें बरेंच साह्य झालें आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. “कादंबरीमय पशवाई'मधील आजवरच्या नऊ कार्दंअऱ्यांतून बाळाजी विश्व नाथ पेशवे व थोरले बाजोराव पेशवे यांच्या कारकोरदीतील पेशवाई मराठशर्ह्राच्या उत्कर्षाचा वृ ताऱ्त निरनिराऱ्या प्रसंगांच्य़ा अतुरोधानें नित्रेदन करण्यांत आला. एकट्या बाजिरावांच्या कारकोदोंवर्च आजवर 'पेशवाईचा पुनर्जन्म, “पेशवाईतील पुनर्वभव', "पेशवाईचा दरारा', 'पेशवाईलील दुर्जव', “पेशवाई तील पश्चिमादिग्विजय', व 'पेशवाईतील धर्मपंप्राम' अशा सहा कादंबऱ्या विरचिल्या गेल्या. पण बाजिरावांनी आप्या कारकोदात दिढोच्य़ा बाद: शह्वातीला हह देऊन मराठशाहीची सर्भेतोपरी प्रतिष्ठा वाढविण्याचा जो उच्योग आमरणान्त केला, तीच त्यांची अत्यंत भरीव अशी कामागेरी होय. व्या कामागीरांचें स्वरूप, त्याप्रमाणेंच राजकारणांत व मत्तानांच्प़ा खासगी बाबनीत- टॅ ही बाजिरावांना दरबारी प्रतिस्पध्यांकडून व धर्मठ आस्तपरांकडून जो जाच सोसावा लागला व ज्या जाचाला बाजिरावांच्या अकाल निधनाबद्दल बव्हंशी जबाबदार धरतां येईल, त्या जाचाचें स्वरूप वाचकांना यथावत पटवून देणारी "पेशवाईतील उत्तरदिग्बिजय' ही बाजीराव पशव्यांच्या कारकीदीवरील अखेरव्वी व 'कादंबरीमय पेशवाई'मधील अकरावी कादंडरी पुढे यथानियम प्रसिद्ध होईल एवढें सांगून वाचकांची तूर्त रजा घेतो. व्यंकटपुरा, सातारा. र ता. १०॥६॥१९३०, | ववठ्ठल बामन हडप म्य ७ शवाईतील धससंग्राम > ष्‌ र क पर यातर चका डम लयाकाकनकळ विषयप्रवेदा छुस्त कदा नेहर्माच वर्षांच्या सहाही त्रतूंत अत्यंत उत्साद्दजनक व आनंद: कारक असतो, यांत सांगण्यासारखे नवल कांहींच नाही; पण इ० सन १७२३९, सालांतील वसंत त्तु वसई-साष्री भागांतील रयतेला विशेष उत्साहजनक व आनंदकारक आणि नवजीवनदायी वाटत होता. याचें कारण दोन अडीच शतकां- पूर्वीपासून पोतुभीजांच्या अमानुष जुलमी अमलाचें ग्रहण जें कॉकणपट्टीच्या त्या भागाला लागलें ह्वोते, तें सुटण्याचा ऐन रंग आतां बहुश: प्राप्त झाला होता. बाजीराव पेशवे व छत्रपाते शाहूमहाराज यांच्या वतीने बाजीराव पेशव्यांचे परम प्रतापी कनिष्ठ बंधु श्रीमंत चिमाजीअ'पा पेशवे यांनीं वसई-साष्टी भागांतील पोतुंगीलांच्या जुलुमाविषयीचीं तेथल्या 9जेची गाऱ्हाणी मनावर घेऊन अश्या जुलमी पोठुंगीजांचा नायनाटच केला पाहिजे अशा निर्धाराने वसई साष्टी प्रांती येऊन पोतुगीजांशीं जो धर्मसंप्राम मांडला होता, त्याला आतां साधारणतः तान वर्षांचा काळ लोटला होता.% एवढ्या काळांत उभय पक्षांची अनेक निकराची युद्धे --:<->>> न ७ ८० ७ * वसईच्या मोहिमेचा कार्यकारणभाव शाधावयाचा तर प्रत्यक्ष मोहिमेच्या काळाच्याही मार्गे जाणें अवशय आहे. पोतुंथीज लोकांनीं वसई प्रांतांत पदापण केलें तेव्हांच वस्तुतः धर्मच्छल सुरू केला. पण त्या छळाचा बोभाटा छत्रपतॉंच्या कानीं व्यवस्थितपणे गेला असा प्रथम छत्रपाते संभाजीमह्ाराजांच्या कारकीदीत; व तो बोभाटा गंगाजी नाईक अणजूरकर यांनीं नेला. पण संभाजीमहाराजांच्या कारकीर्दीत व पद्वात्‌ मराठशाह्वीची सर्वच घडी विस्काळेत झाल्यानें त्या बोभाट्या- '्वा कांहीं उपयोग झाला नाहीं. पुढें इ* सन १७२२ मध्यें गंगाजी नाईक वृ इतर क्षत्रिय-प्रभु मेडळीनें पुन्हा शाहूमहारा ज, बाजीराव पेशवे व चिमाजीअप्पा यांजपार्णी फिर्याद नेली; त्याप्रमाणेच मालाडकर सरदेसाई बंघुद्दय अंताजी व रामचंद्र रघुनाथ कावळे यांनीही तशीच फिर्याद पेशब्यांपा्शी नेली; व त्यांना च €6* « १० पेशवाईतील धमेसंप्राम होऊन त्या युद्धांत बहुश: प्रत्येक वेळो मराठ्यांनाच विजयश्रोने माळ घातली होती व पोतुंगोजांना ठिकाठिकाणची ठाणीं हातची सोडून व वर आणखी अनेक्र सनिकांच्या, सेनापतांच्या रक्ताचे आणि अपार युद्धसाहित्याचें उदक मराठ्यांच्या हातावर सोडून तेथून पळ काढावा लागला होता पोतुगीजांच्या अत्याचारांचा हृदयद्रावक वत्तान्त निवेदन केला. तरोही पेशव्यां- ना इतर मद्दत्वाच्या राजक्षीय भानगडो मिटवितां मिटावेतां पुढे बरीच वर्षेपर्यंत वसइकडील राजकारणांत पूर्णपणे मन घालण्याला अवसर सांपडला नाहो पुढें कृष्णराव महादेव जोशो हा बाजिरावांचा मेहुणा इ० सन १७३० मध्ये कल्याण- चा सुभेदार झाल्यापासून त्यान गगाजी नाईक, अंताजी रघुनाथ प्रभरतांच्या साह्याने त्या भागांतील लाकांचो गाऱ्हाणी भागाविण्यालळा सुरुवात केलो होती. पुढे थोड्याच दिवसांत काकणपटद्टीत सिहोने थेमान मांडल, तेव्हां त्याच्या पारिपत्याचा प्रश्न तांतडीने हातीं घेणे पेशव्यांना भाग पडले (पेशवाईतील पाश्चर्मादाग्विजय' पहा ) त्या वळी वविमाजोअप्पांना पोतुगाजांच्या अत्याचारांची यथावत कल्पना आलो व त्यांना बाजोराव पशाव्यांच्या सल्याने पार्तुगोजांचे पारेपत्य करण्याचे काय इ० सन १७३७ च्या उन्हा यांत हाती. घतले शेकराजापंत फडके, गगाजी नाईक, विठ्ठल शिवदेव, रामाजी मह्ादेव, खड्जी माणकर. अताजी रघुनाथ, रामचद्र हारे पटवधत, नारायण जोशो, मोरोजो शिदे, विमणाजो व बाजी भीवराव, कृष्णराव जाशो वगर मडळो प्रारंभापासून चिमाजो- अ'पांसह फिरंग्यांशी लढत हातो. माहमेच्या पाहूज्याच सपाट्यांत ठाण्याचा किल्ला ता. १७1३1१७२३७ रोजीं मराठ्यांनो काबोज करून साष्टीत प्रवेश केला. लगेच थोड्याफार कालानें त्याच पाहेल्या सपाठ्याला मराठ्यांनो अनाळा, मांडवी, लांदळवाडी, टकमक, वेसावे, काळरर्ग, मनोर, बेलापूर इतको ठाणीं पाहून्याच वषा कावोज केला. पजन्यकाळ येतांच चिमाजो अप्पा आपल्या शूर सरदारांवर मोहिमेचे काम विसंग्न माघारे पुण्याला गेल तों माघारीं शत्रूने पुन्ह्यम उचल खाळो. चिमाजी- अप्पा व बार्जाराव हे निजामाचे पारेपत्य करण्यासाठी उत्तरकडे चालले होते. त्यांना हे वतमान कळनांच त्यांनां मल्हारराव हाळकर व दिदे यांना इवर मराठा सरदारांची कुमक करण्यास वसई प्रांती पाठावेळे व त्यांच्या मागोमाग थोड्या दिवसांनी चिमाजीअप्पाही निघाले. पुन्हा जानेवारी ३० सन १७१३१९, ध्ये मोहिमला जाराचे तोड लागले. पुढें दोन आठवड्यांच्या आंत माहोम, डहाणू, विषयप्रवेशा ११ २४/४५/४१९४ ७ ../”२.४४४...४ ४७.४ ७.४ ७७७४ ४७४ ७४.७७, ४५ /१ “के. १९. ११५४०१५...” ७७९ ४४९६ ७५१७ १९८७ ४..५./”७९..५९०.५९.५”९./९.../०७.../९७..४७४४ ४७८०४२७७४७ “७..»0 ““९ “७७ आतां पो्तुंगीजांचा खास अंमळ असा वसईचा किल्ला व त्या किल्ल्यांतील कांहीं कोसांचा टापू एवढ्याच भागावर बाकी उरला होता. तेवढा प्रदेश व तेवढा किल्ला जिंकल्याशिवाय आपल्या धर्मसंप्रामाची खरी सार्थकता होणार नाहीं हें ओळखुन त्याविषयीं योग्य ती उपाययोजना करण्यासाठींच चिमाजी- अप्पा व बाजीराव पेशवे यांनीं जंजिरे अर्नाळा ह्या मजबूत ठाण्यांत तळ दिला होता. आतां वसईचा किल्ला एवढें एकच मजबूत ठाणें पोर्तुगीजांच्या ताब्यांत बाकी राहिलें होते, व तें ठाणें पाडाव क्वेल्याने कोंकणपटरींतून पोर्तुगीज सत्तेचा नायनाट केल्याचे श्रेय मराठ्यांच्या पदरीं पडणार होतें हे जितके खरु तितकॅच हेंही खरें की, हा विजय मराठ्यांना दुःसाध्य होता. पण तो असाध्य होता असेंद्दी नाहीं. पोर्तुगीजांनी आपले सर्व सामर्थ्य वसईच्या किऴ्यांत एकवटून व किल्ल्या 'ची सर्व बाजूनीं मजबूत तटबंदी करून मराठ्यांशी तॉड देण्याची जय्यत तयारी केली होती व मराठेही पोतुर्गाजांच्या वर्मा घाव घालून त्यांचा नाश करण्याला डोळ्यांत तेल घाळून टपून बसले होते. आतां प्रश्न होता तो वर्मी घाव नेभका कसा घालावा एवढाच. वसईसारखें मजवूत ठाणें स्वसंरक्षणासाठी हातीं असल्या- मुळें पोतुगीज लोक विजयी मराठ्यांना कांहींसे भारी-निदान तुल्यबल तरी होऊन बसले होते. अर्थात वसईचा संग्राम झालाच तर मोठ्या निकराचा होणार हँ उघड होतें. बरें, मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यांत असलेल्या तेवढ्या टापू - खेरीज बाकोच्या सर्व भागांत मजवूत नाकेबंदी कष्न पोर्तुगीजांचा कोंडमारा केल्यामुळें पोर्तुगीजांचे आपल्या ताव्यांतील टापूपलोकडील भागाशी दळणवळण अजिबात खुंटल्यासारखें झालें हाते. बाहेचन त्यांना मदत येण्याचीही फारशी आक्या उरली नव्हती. त्यांना बाहेरून मदत यावयाची आशा फक्त सुंबईकर इंग्रजांकडून व गोंग्यांतील मुख्य सरकाराकडून; पण चिमाजीअप्पांनीं व्यंकटराव घोरपड्याला अगोदरच गोव्याकडे पाठवून तिकडील पोतुंगीज सत्तेला खासा "१.५ ४.” ८-४ ७८७ 0. ४ ४७४५” ७-७ ७७७ &कळकक ककी कलक नारगोळ, खतलवाडा, अशेरी व तारापूर हो ठाणीं मराठ्यांनी घेतलीं. तारापूर - चा संग्राम फारच निकराचा झाला. फेब्रुवारी-मार्चोत खंडूजी माणकर वगैरेंनी वांद्रे, धारावी, वेसावें ही ठिकार्णे काबीज केलीं. तात्पर्य, चत्र शुद्ध १ शके १६६१ (ता. २९॥३॥१७३९ ) पर्यंत पोर्तुगीजांचा वसई साष्टीकडील बहुतेक प्रांत मराठ्यांना कावीज केला असून फक्त वसई व आजूबाजूचा टापू एवढाच भाग कथानकाच्या आरंभकालीं पोतुंगीजांच्या ताब्यांत शिळक उरला होता. १२ पेशवाईतील धर्मसंभ्राम "७४0७५ »५..४ पायबंद लावण्याची खबरदारी वेळींच घेतल्यामुळे व व्यंकटरावानें तिकडे जाऊन ग्रोतुगीजांची हाडें खाशी खिळखिळी केल्यामुळें गोंग्याचा पोर्तुगीज गव्हनर जनरल काउंट डी सॅडो मिल यालाच त्राहि भगवान्‌ होऊन गेलें होतें. तो वसई: ला मदत कोठून पाठविणार !% बरें, त्यांतूनह्दी त्यानें वसईकरांचा शकय तेवढा उपराळा करण्याचें मनांत आणले असत तरी तें साहित्य स्वाहा करण्यासाठीं मराठ्यांच्या खुण्की व आरमारी फोजा आ पसरून बसल्याच होत्या. रह्वातां राहिले इंग्रज. त्यांनी मनांत आणलें असतें तर वसईकर पोर्तुगीजांना साध्य करणे त्यांना अगदींच अशक्य नव्हते. पण ते पडले मोठे धूर्त, कावेबाज व मतलबी लोक, त्यांना तरी पोलुगीजसतारूपी गोरी सवत कोठें हवी होती! त्यांतूनद्दी त्यांनीं पोतुंबीजांना उपराळा केला असता, पण केव्हां ! पोतुगीजांच्या द्वातून मराठ्यांचा पूर्ण मोड होइल व कोकणच्या किनाऱ्याला आपणाला आपला व्यापार व आपली सत्ता यांचा अनिरुद्ध फैलाव करण्याला मार्ग निष्कंटक द्ोईल अशी त्यांची खात्नी असती तर ! प्रथम प्रथम मुंबईकर इंग्रजांनीं मराठ्यांविरुद्ध वसईकर पातुंगीजांना चोरून भारून थोडें फार साह्य केलें, नाहीं असें नाहीं. पण ते साह्य वसईकर पारतुंगीजांना अपुरे पडलें व दिवसोंदेवस त्यांचा पाय खोलांत जाऊं लागला. मग इंग्रज तरी फाटलल्या आकाशाला ठिंगळे कोठवर लावीत बसणार ! त्यांनी पाहिले कॉ, ह्वा मोहिमेत मराठे सववत्र विजयी होऊन पोर्तु- गीजांची कोंकणपट्टांतील सत्ता मुळापासून खणून काढणार, व (इंग्रजांनीं आमच्या शत्रूंना मदत केळी' असा पेशव्यांचा ठपका आपल्या माथां येणार, पूर्वीच पेशवे व इंग्रज यांच्यांत जे परस्पर स्नेह्मावाचे संबंध ह्वोते, त्यांना अनुसरून वागा: बयाचें तर इंग्रज पार्तुगीजांना मराठ्यांविष्द्ध साह्य न करण्याला, इतकेंच काय पण क्ट ०७ पटला स्वन * व्यंकटराव घोरपडे हा बाजीराव पेशव्यांचा मेहुणा. यानें पेशव्यांच्या आज्ञे- वरून बारा हजार घोडेस्वार व चार हजार पायदळ एवढें प्रचंड सैन्य घेऊन ता० २३॥१॥१७१३९. रोजीं गोव्यावर चाल केली. गोव्याच्या गव्हर्नर जनरलने वसईच्या बचावासाठी बहुतेक सेन्य पूर्वीच पाठविल्याकारणानें त्यांची गोव्या- कडील बाजू बरीच लंगडी पडली होती. त्यामुळे व्यंकटरावाचा मार्ग सोपा झाला. त्यानें राचोळ'चा किल्ला म्हणजे गोव्याचे नाक घेऊन तिकडील पोतुगीज सत्तेला चांगलाच पायबंद लाविला. विषयप्रवेद् १३ बक क ४-० “0 टी" * ५ >५ > -> * - ५६५५ -. -टी£ शा --- -५-५- -“५- नव्ह र्व य १ जरूरच तर मराठयांना साध करण्याला बांधलेले होते. निदान त्यांनीं त्या झगडथांत पूर्णपणें तटस्थ राहणें तरी अत्यंत डाचेत होते. असले करारमदार मतलबापुरते पाळावयाचे हें जरी इंग्रजांचे प्रारंभापासनर्चे ब्रीदवाक्य असलें, तरी मतलबासाठी म्हणून देखील ते पोतुंगीजांना साह्य करून मराठ्यांना दुखवू शक्रत नव्ह इतकेंच काय, पण केवळ मतलबासाठींच आपण पातुर्गीजांना कितीही मदत केली तरी मराठेच अखर विजयी होणार हे ओळखन देखत्या दुधा दंडवत या न्यायाने मुंबईकर इंग्रजांनी पुढें पुढे मराठ्यांनाच थोडेबडत चोरटे साह्य केलें मराठय़ांना मात्र त्या साह्याचा 'चांगलाच उपयोग झाला. आणि तेन्हांचा सुंबईचा गव्हर्नर जोन हार्न याची जर बदली झाली नसती, तर कदाचित्‌ मराठयांना पुढेही वसईच्या मोहिमेच्या अखेरपारवेतों मुंबईकर इंग्रजांकडून हृराजिनसी साह्य झालें असतें. पण जॉन हॉनेच्या जागी स्टीफन लो या नांवाचा नवा गव्हर्नर आला, त्याचा कल थोडासा पोर्तुगीजांच्या बाजूला झुकूं लागला होता. तरीही स्टीफन लोदेखील पोर्तुगीजांच्या विनेतीला पूर्णपणे मान देण्याला तयार होईना. त्यानें पोर्तुगीजांची सुद्धसाहित्याची मागणी साफ नाकारून द'णागोटा वगेरे जीवनोपयोगी साहित्य तेवढें जलमार्गाने पाठविण्याचें कबूल केले होतें £ पण चिमाजीअप्पांना त्यांच्या हेरामाफत अगोदरच हो बातमी कळली असून त्यांनीं तो दाणागोटाही वसईपर्येत जाऊन पोचं नये अशाविषयीं योग्य ती खबरदारी घेण्याला ठिकठिकाणच्या आपल्या सर्व मराठे सरदारांना बजावले होते. अथात त्या धर्मसम्रामांतील अखेरचा निश्चयात्मक विजय आपल्या आटो. क्यांत आहे असेंच चिमाजीअप्पा व त्यांचे इतर मराठे सरदार सार्थादार यांना वाटत होते. आणि म्हणूनच त्य़ांनीं वसईचा सुख्य पोतुगीज सेनापाते मार्टेनो डे सिल्व्हेराह व वसईचा किल्लेदार जॉन डी पेरीरा यांच्याशी असें सलोख्याचें बोलणें लावलें होतें की, “आज क्रिंवा उद्यां लाकर क्रिंवा उशिरां आम्ही वसई *॥१५४५ टच *% पारसनीस व किंकेडकत “हिस्टरी आफ दि मराठा पीपल', भाग २ पृष्ट २५७ पहा, 8 गोव्याच्या गव्हर्नर जनरलनें अंन्टोनिओ कार्डिम फ्रो याच्या जागीं वसई येथे सेनापतिपदावर मार्टिनो डि सिरू्म्हेरा याची इ० सन १५३९५च्या प्रार्भी नेमणूक केली. १9 पेशवाईतील धर्मसंग्राम 7५- > 1८ 2 नी “> ४ ७- फट शीका 0000 ७७ कीक” कळी कक्टीण काबीज करणार यांत संषषय नाही. मंग विनाकारण रक्तपात करण्यांत अर्थ काय! तुम्ही सामोपचाराने किळा आमच्या स्वाधीन करून आमचा प्रांत सोडून निघन जात असाल, तर आम्ही तुम्हांला सुखरूपपणे जाऊं देऊं ह्या सलोख्याच्या बोलण्यावर वसई येथील पोतुंगीजांकडून अजून उत्तर मिळा- वयाचं होतें. ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठीं वसईकर पोतुंगीज अधिकाऱ्यांना जी मुदत देण्यांत आली होती, ती गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीं संपत होती. मात्र सलोखा होईल ह्या भरवशावर चिमाजीअप्पा व बाजीराव यांनीं पुढच्या संग्रामाची तयारी शिथिल पाडली नव्हती. त्यांनीं वसईच्या वेढ्याची सर्व सिद्धता जारीनें चालविली होती, व मोहिमेला सुरुवातही झाली होती. इतके पोतुंगीज जेरीला आले होते, त्यांच्या सत्तेच्या अंतकाळ इतका समीप आला होता, तरी त्यांच्या मगरुरीला व अमानुष अत्याचारांना यत्किंचित देखील आळा पडला नव्हता. उलट ते जिवावर उदार होऊन चिडल्यासारखे झाले होते; व त्यांना धिंगाणा घालण्याला आतां वसईचा टापू तेवढाच शिल्लक उरल्यासुळें त्या टापूत त्यांनीं नुसतें सैतानी अकांडतांडव आरंभिले होतें. दिवा विझतांना मोठा होतो त्यांतलीच त्यांची गत झाली होती. त्यांच्या सैतानी अकांडतांडवा- चा एक मासला वसईजवळीळ चुळणें गांवच्या लोक्तांना गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशीं अचानक पहावयाला सांपडला. त्या दिवशीं सूर्यास्तापूर्वी त्या गांवांत पुढीलप्रमाणें जाहोरनामा फडकू लागला. ळू खै ळर सर्वे लोकांस जाहीर करणेत येतें कौ, जे लोक आमच्या प्रभ येशच्या परमळृपर्ने प्रभूच्या धर्माचा अंगिकार करून पावन झाले आहेत, त्यांच्या वर प्रभूचची-त्या आकाशांतील बापाची पूर्ण कृपा आहे. कां की, त्या लोकांनीं आपल्या मनांवरील सेतानाची सत्ता झुगारून देऊन प्रभूच्या चरणांचा आश्रय केला आहे. अशा प्रभूच्या सर्व ख्रिस्ती लेकरांस अभय आहे. आज प्रभूच्या परमपवित्र धर्मावर सेतानाचे भक्त मराठे यांनीं परम संकट आणलें आहे. ते प्रभूची ह्या भागांतील सता व प्रभूचा धर्म नाम- कॅ. वसईच्या धमसंग्रामांतील ही शेवटची मोहीम होय. ह्या मोहिमेला खरी सुरुवात माघ ४द्ध १०-ता० २७॥१३॥१७३९ रोजीं झाली. विषयप्रवेश १५ "7-5 आआआ“ 7 ल काठ झटत आहेत. जे पुण्यवान लोक संतानाच्या तान्यांतून प्रभु येशूच्या कळपांत येऊन निरंतरचे पावन झाले, त्यांना पुन्हा सैतानाच्या ताब्यांत देण्यासाठीं पेशवे व रामानंदस्वामे वगेरे त्यांचे इस्तक दृष्ट ब्राह्मण यांनीं शुद्धीकरणाची घातकौ वळवळ ठिकठिकाणी जोरानें सुरू केली आहे. क्षा चळवळींत प्रभूच्या लेंकराचें कल्याण ददोणे शक्‍य नाहीं; व त्या चळवळींत सांपडून नाममात्र शुद्ध होणाऱ्या लोकांस हिंदरधमेद्दी लाभणार नाहीं. कां कौ, एकवार कोणत्याही निमित्ताने भ्रष्ट झालेला हॅ: पुन्हा पावन होऊन हिं] धमात प्रविष्ट होऊ शकत नाहीं असें हिंदूतील मद्दाविद्वान अश्या धमेमातडांचद्दी मत आहे. पेशवे व त्यांचे हस्तक ब्राह्मण यांनीं पोर्तुगीज सत्तेञिरुद्ध व आमच्या प्रभु येशूच्याविरद्ध लोकांना चिथवून आमच्यावरुद्ध सध्यां सुरू असलेल्या धर्मसंम्रामांत शस्त्रप्रहण करण्याला प्रवत करण्यासाठीं ही शुद्विसंघटणाची घातकी चळवळ जोरानं चालविली आहे. कां कॉ, ह्या चळवळीच्या जोरावर त्यांना संव लोकांची एकी करून आमच्याविरुद्ध बंड करावयाचे आहे. पण आमचा मोड तर ह्या आमच्या शत्रृंच्या हातून होणे शक्यच नाहीं. कां कॉ, आमच्या डोक्यावर आमच्या प्रभु येशूर्चे- त्या आकाशांतीळ बापाचे कृपाछत्र रुळत आहे. मात्र प्रभूच्या आज्ञेला पायांखालीं तुडवन ज लॉक आमच्या शात्रेंना सामील होतील, त्याप्रमार्णेंच शीद्व्‌ संघटणाच्या चळवळीला बळी पडून त्यांना तारक असलेल्या प्रशूच्या धर्माची अवहेलना करतील, पुन्हा हिंः धमाचा स्वीकार करून उद्यीक हिंधमाप्रमाणे गुढ्या तोरणे उभारतील, त्यांना आमच्य प्रभूच्या पवित्र इच्छेनुसार स्थापन झालेल्या धर्भशासन- मेडळामार्फत अत्यंत कठोर शासन करण्यांत येईल. त्याप्रमाणेंच आमच्या शत्रुच्या पक्षांतील कोणाही पापी मतु-्याला आमचे जे धर्मब्रांथव कोणत्याही प्रक्रार॑ साह्य करतील, त्यांनाही कठोर शासन करण्यांत येश्‍ळ. मात्र ज्या अभागी लोकांनीं अजून आमच्या प्रगूच्या पवित्र लिस्ती धमाचा अंगीकार केला नसेळ, असे लोक ख्रिस्ती होऊन आमच्या प्रभूच्या कळपांत सामील होऊन स्वतःचा उद्धार करून घेतील तर १६ पेशवाइतीळ धमसंग्राम २-० ४.५ ४०५४-0४ ७ ४-० ७) क. १५८४ २.५४ १५४१.” ४.५४...” ४७ “४.४ ७.५ ४७./४ ७४...” ४५ ४७ “७ “९.१५ ४ 0४..५ 0५०८७.४ 0.०४ ४७४ ४७.८४”... १७.७४ केक २.७४ त्यांचें हे आमच्या आकाशांतील बापा ! हे प्रभो येशू ! तू तारण कर. त्याचें रक्षण व संगोपन आमच्या हातून होवो. रामानंदस्वामे व पेशव्यांचे इतर हस्तक यांना पकडून जो कोणी आमच्या स्वाधीन करोल, त्याला योग्य बक्षिस दिलें जाईल. ठर ळू कर याप्रमाणे जाहीरनामा गांवांत फडकला, व तेव्हांच त्याच आशयाचो दवंडीही गांवांत सर्वत्र पिटण्यांत आली. तो दिवस गेला, दुसऱ्या दिवशीं गुढीपाडवा होता तोही दिवस गेला व तिसऱ्या दिवशीं म्हणजे चेत्र शुद्ध द्वितीया शक्रे १९६१ सिद्गार्थांनाम संवत्सरे क्ला दिवशी सूर्योदयाच्या सुमाराला त्याच चुळणे गांवांतील देवीच्या देवालया- समोर एक अत्येत विस्मयजनक देखावा दिसू लागला. हृत्यारबेंद गोऱ्या पोर्तुगीज शिपायांनी कांही काया शिपायांच्या मदतीने गावांतून कोंडवाड्याकडे किवा कसाईखान्यांत गुरे हांकळून न्यावी त्याप्रमाणें सुमारें पन्नास तरुण लोकांना तेथें आणून देवोच्य़ा पटांगणांत एका भल्या मोठ्या तारेच्या कुंपणांत कोडून ठोबले' होतें. त्या कुंपणाच्या अलीकडे देवालयाच्या सभामंडपांत दोन उच्चासनें मांडण्यांत आलीं असून त्यांपेक्ती एका उच्चासनावर एक सुमारे तीस वर्षांच्या उमरी- चा रुबाबदार पण खुनशी चेहऱ्याचा तरुण बसला होता. त्याच्य़ा एकेदर वेषावरून तो लष्करी अधिकारी असावा असा स्प्ट बोध होत होता. त्याप्रमाणेच त्याच्या चर्येवर झळक्रणारा खुनश्ीपणाचा आनंद व तारेच्या कुंपणांतील बदीवान तरुणां- च्या दोनवाण्या मुद्रा यांकडे तुलनात्मक दृष्टीने पाहतां तो अधिकारीच त्या लोकांना केद करण्याला कारण असावा असास्पट्ट बोध होत होता. त्या तरुण अधिकाऱ्या- च्या थेट समोर देवालयाच्या पटांगणापर्लाकर्डाल पाषाणी दोपमालांपाशो, जथें पूर्वी द्रसाल शिमग्याची होळी उभारली जाई, त्या जुन्या जागीं एक सुमारें पांच हात उंचीचा, पायाच्या जांबेइतका जाड निमुळता लोहस्तंभ पुर्न उभा करण्यांत आला होता. त्या लोहसंभाच्या टोंकाला ख्रिस्ताचा कूप लटक्रविण्यांत आला होता. त्या लोहृस्तेभापासून थोड्या अंतरावर एक आरस 'चोरस चार हात लांबी- रुंदार्चे व तितक्याच खोलीचे अमिकुंड प्रज्वालित करण्यांत आले होते. लोह-्तंभा- पासून थोड्या अंतरावर एक समारे तिशीच्या उमरीचा भरदार शरीरबांध्याच। वाणोदार तरुण, एक समारे एकर्वास बावीस वर्षांच्या उमरीची नाकाडोल्यांना विषयप्रवेश १७ नीटस अशी स्त्री, तिलाच बिलगून तीन वर्षीच्या वयाचा एक तरतरीत व निमगोऱ्या वर्णांचा देखणा बालक व एक पन्नाशीच्या उमरीचा निमम्हातारा अशी चार मंडळी थोड्याच वेळांत बंदीवान म्हणून आणून उभी करण्यांत आलो. तो तरुण व तोम्हातारा यांचे तोंडवळे इतके सारखे होते कों, त्यावरून ते पिता- पुत्र असावे असें कोणालाही ठाम वाटले असतें. त्याप्रमाणच त्या बालकाच्या व त्या तरुण स्त्रोच्या चखत इतका सारखवटपणा होता काँ, तो बालक जरी त्या स्त्रीला बिलगून उभा राहिला नसता, तरी तीं मायलेकर॑ आहेत हें कोणींही ओळखले असते. आणि तो तरुण मधून मधून त्या स्त्रीकडे व त्या बालकाकडे इतक्या स्नेहमय दृष्टीनें पाहो को, त्यावरून ती स्त्री त्याचीच धमंपत्नी असावी व तो बालक हे त्यांचेच अपत्य असावे अशी कोणालाहो नि:शेकपणें खात्री वाटली असती. पण इतके कशाला ! तो बालक तेथे येतांच मधून मधून केविलवाण्या नजरेनें त्या तरुणाकडे, त्या सरीकडे व त्या निमम्हाताऱ्याकडे पाहून अनुक्रमे “बाबा ! “आई !' 'आजोंबा' अशा हांका मारूं लागला; त्या ऐकून कोणाची नि;संदेह् खात्री पटली असती कों, ताँ सर्व एकानच कुटुंबांतील माणसें आहेत. त्या चौघांचेहो हातपाय लोहडाखलांनी बद्ध केलेले होते-हाय ! त्या लहानग्या गोजिरवाण्या अर्भकाचे हातपायही हाखलाबद्ध होते. ती मंडळो तेथें येतांच त्यांच्या ऱोखलाबद्ध पायांतून एक सांखळी आवून त्या सांखळाचीं दोन टोक दोत बाजूना एकेका दगडाला बांधून टाकण्यांत आलों. त्या अधिक्राऱ्याने एकवार ह्या बंदीवानांकडे पाहिल, तेव्हां त्याला कोणो पाहिले असतें तर ताबड तोब ओळखले असतें को, तो अधिक्रारी त्या मडळोचा हाडवेरी आहे. ह्या सर्वे मेंडळोराभोवार सुमारे पन्नास गोऱ्या हत्यारबंद शिपायांचा खडा पहारा होत!. त्या उव्चासनावर बसलेल्या अधिकाऱ्याच्या मार्गे चार हत्यारबंद शिपाई अत्यंत अदबीने उभे हाते. तो तरुण अधिक्रारी व तेथले एकंदर हत्यारबंद शिपाई यांचे चेहरे तजेलदार व आधकारमदानें घुंदावलेले दिसत होते. पण इतर सर्व मंडळीच्या चर्येवर मात्र म्लानतेची केविलवाणी काळसर छाया पसरलेली होती. त्या मेडळोंत बंदीवान म्हणून उभ्या असलेल्या चौर्घा मंडळीच्या चर्येवरही निराशेची व म्लानतेचीं घनदाट अभ्रे दाटलेली दिसत होतीं. पण अश्राच्छादित आकाशांत मधून मधून विदुळृता चमकावी त्याप्रमाणें तो बंदीवान तरुण, ती तरुणी व तो म्हातारा यांच्या तेजस्वी पण संतत्व पे....२ १८ पेरावाइतील धर्मसंप्राम * बहई*--/५-”%, ५.>%-“ ४ शा “४१४ 4 “/४- ४9 “४ “४ “४-१ *%*€ “ “१ १४.” ” “४ /५४५-५४१४ ५ ४.”% “७ “४७/१५/१७५५” “ ७.///४, “४७.” ४ % “ह. “ “ -€<*/*- .“ ४१%.” »“*९_/% “९ वज वहत नेत्रांतून मधून मधून तिरस्कारयुक्त संतापाची चमक मारत होती. त्यांच्यांतील त्या अर्भकाच्या चर्येवर मात्र सतापाचा मागमूसही नव्हता. त्याला आपल्या सभोंवारच्या परिस्थितीची काय जाणीव ! त्याला जाणीव फक्त त्याच्या शंखलाबद्ध हातांपायांना होणाऱ्या वेदनांची होती; त्या वेदना व सभोवारच्या भेसूर परिस्थितीमुळे उत्पन्न झालेले भय यांमुळे त्याची कोमल चर्या असमि- स्वालांनी होरपळून गेलेल्या नाजुक पुन्पाप्रमाणे कोमेजून गेली होती. ती चार वँदीवान मंडळी तेथे हृत्यारंद शिपायांच्या कडेकोट पहाऱ्यांत येऊन थडकतांच तेथे पूर्वीच तारेच्या कुंपणांत डाम्गून पडलेल्या लोकांच्या तोंडून हळहळीचे मानसोद्रार निघे लागले व कांहींच्या डो/यांतून दःखाश्रही वाहूं लागले. तो ठढोहस्तंभ व तें घडाडलेलें अभिकुंड पाडून त्या केद्यांच्या चर्याही एकदम पालटल्या, जीविताविषयी पूर्णपणें निराश झालेल्या जीवांच्या चर्येवर ज्या प्रकारची अत्यंत भेसूर पण किववित बेफिकिरीची छाया पसरते, तशा प्रकारची छाया तो तरुण, ती स्त्री व तो निमम्हातारा मनुऱ्य यांच्या चर्येवर पसरली होती. आयुप्याच्या अखेरच्या क्षणापर्यत जीवाची जीविताविषयींची आशा सुटत नाहीं असा जगाचा सवसाधारण अनुभव असतो. पण कांही अपवादात्मक प्रसंग असे प्राप्त होतात को, त्या प्रसंगी जीवाचा प्रत्यक्ष अंत होण्यापूर्वीच त्या अंताच्या पूर्णे जाणिवेच्या जबरदस्त धकक्याने त्या जीवाचा 'जीविताविषयींचा आशातंतु तुट्रन गेलेला असतो. त्या अभागी केंद्यांची स्थिति अशीच होती. ते केदा तेथ येऊन डांवून पडतांच त्या अधिक्राऱ्याने तुच्छतापूर्ण खुनशी दृष्टीने एकसारखं दोनतीन वेळां त्यांच्याकडे पाहिळे व लगेच आपल्या मागच्या एका काळया शिपायाकडे वळून विचारलें, “ आल्बुकक ! पोटोंसाहूंबांना यावयाला अजून कितीसा अवकाश आहे?” “ साहेब इकडे यावयाला निघाले आहेत. ते एवद्यांत यावयाला हृवे होते. अजून कां आले नाहींत नकळे.” आल्तुकक उत्तरला. “ मा्गीतच काणा वदमाषानें त्यांच्यावर एखादे संकट ओढवून आणलें नसेल ना! ” ता तरुण अधिकारी समोर जमलेल्या सर्वे लोकांच्या घोळकयाकडे एकवार लक्ष्यपूदेक पहात म्हणाला, “ खरच, तो वेरड उदड्धमजी हा मंडळींत अंगठे दिसत नाही. आणि तो स्यामीददी दितत नाही. त्यांचा तुम्ही कां पवाडून विषयप्रवेश १९ आणलें नाहीं! तमच्यापा्शी मीं जी वहिमी माणसांच्या नांवांची यादी कालप्च दिली होती, त्यांत त्यांचीं नांवे प्रथमच होती; खरे ना! ” “ होय साहेब ! ' आल्बुकक उत्तरला. तो तरुण अधिकारो आपल्या मागच्या दुसऱ्या एका काळ्या शिपायाकडे वळून म्हणाला, “ जॉन! तूं तर त्या बेरडांना चांगला ओळखतोस. आपल्या माहितांतील वहिमी माणसांवर नजर ठेवून त्यांना कैद करून आणण्याची जबाब- दारी तुझ्यावर होती. खरे ना?" जान उत्तरळ!, * होय साहेब !-- “ होय साहेब काय * तूं तमी कामगिरी नीट बजावली नाहींस!” “ साहेब ! रात्रभर मी दळभजी ज्या घरांत रहात असे त्या घरावर सहास्त्र पहारा ठेवला होता. पण त्यापूर्वीच तो जो कोठें बाहेर गेला होता, तो आज उजाडेपावेतों घरा आलाच नाही. आणि तो स्वामि तर आमचें पैन्य गांवांत येऊन पॉचण्यापूर्वींच वाहेरगांबीं कोठें निघून गेला असल्याचें सला नक्की कळले. अशा स्थितींत माजा काय इलाज चालणार! ” “ हें तू अगोदरच माझ्या नजरेला कां नाहीं आणलेंस? ” तो अधिकारी किचित्‌ त्रासिकपणाने जॉनला म्हणाला, “ असा हलगर्जांपणा अशा महत्वाच्या कामी सुळींच उपयोगाचा नाहीं. पोटोंसाहेबांशी त्या हरामखोर रामानंदाचा उना दावा आहे हे तुला कसे माहीत नाहीं! जा पाहूं! अगोदर पोटोसाहेबांचा तपास करूनयेजा याप्रमाणे त्या अधिकाऱ्याचा हुकूम होतांच जांन तसाच पोटसिाहूवाच्या तपासासाठी निघाला. ता थोडा दूर जातो न जातो तोच तेथें एक पालखी प्रेऊन थडकली, ती पालखी पहातांच कोणी तरी बर्डे घर पोकळ वांत? या थाटाची गोरी मिक्षेक्रीण आली हें देवालयासमोर जमलेल्या सवे मंडळीला अजमावतां आळे. इतका अचक अंदाज त्याना करतां येण्याचे कारण अलीकडे पोतुगीजांच्या पडत्या काळांत अशा प्रकारचे प्रतिष्ठित भिकार देशांत सवेत्र फारच लोटले होते. शएतिष्टित गोऱ्या भिकारणानीं स्वतः पालळखींतन भिक्षा म----२->---८-->- % गोव्यांतोल पातेगीज सतेला उतरती कळा लागल्यावर तेथीलठ लोकांचे जे हाल होऊं लागले त्याचच! हः परिणाम होय. अक्षा प्रकारची विपन्नावस्था पोर्त गोज समाजाला टरस्थांनांत त्यापूर्वीच प्रात मालो होती. टॅव्हर्निअर इ० सन २० पेशवाइतीळ धर्मसंप्राम ७७७०७००५५७, > 0५ 2४ “७४ ५.०७ “0४५५०५७७४० ४.७७. “७४० ४०”/ ४०४४५१५. 2२.२८. *.” ८ शाष्श* ४४१४” ४४८0 शध”: मागावयाला निघावयाचे व त्यांच्या बरोबरच्या नोकरांनी पुढे जाऊन भिक्षा योळा करावयाची, असल्या प्रतिष्टित मिक्षांदेहाचा पारेपाठ होता. त्या परि- पाठाला अनुसरून त्या पालखीबरोबर दोन तरुण व सुंदर दासी होत्या. त्यांना पहातांच . तो कोणा प्रातिष्ठित भिकारणींचा लवाजमा आहे हें कोणालाही आळखतां येण्याजोगे होते.किंबडना त्या काळांत पालखींतून भिक्षा मागावयाला निघणाऱ्या ह्या मिजासखोर गोऱ्या भिकारणींचा इतका सुळसुळाट झाला होता को, त्यामुळें खरोखरोचे प्रतिष्टित च पालखीपदस्थ लोक पालखींतून त्या प्रांती हिडण्याला कच लागल होते. पुरुष पालखीतून मिरवणारे असे थोडेच. पालखीपदरस्थ श्रीमंतांच्या वायका काय त्या देवदर्शनाला अथवा एखाद्या समारंभाला जावयाला निघाल्या कॉँ पालखीतून जावयाच्या; पण पडदानशोन पालखीत एखादो मिजासखोर गोरी मिकारोण बसली आहे कौं कोणी थोरामोठ्याची बायकामडळी बसलो आहे हे सामान्य जनांनी कसें ओळखावे ! बरें, अशा पालखीपदस्थ थोरामोठ्यांच्या बायका कधीतरी पालखीतून वाहेर पडावयाच्या; एरव्हों नेहमी गांबांतन रस्तोरस्ती पालख्या हिंडावयाच्या त्या अशा गोऱ्या भिकारणोच्या. त्यामुळें पालखी व त्या पालखीबरोबर थोडासा चारदोन माणसांचा लवाजमा दिसतांच सकृहशनीं जो तो मनांत खणगांठ बांधी कौ, गोरी मिकारीण आलो. आज ती पालखी आलेली पहातांच देवालयासमोर जमलल्या कांहॉ लोकांना तर त्याहूनही जाल्त बोध झाला को, हद्दी किक्ृेदारीणबाइची पालखी असावी. त्या अधिकाऱ्याने तर प्रथम म्हणज पालखी दाश्र्पिथांत यावयाच्या पूर्वो केवळ पुढें आलेल्या दोघी दासोना पाहूनच ती सोफियाची पालखी आली असावी असें अजमावन चटकन्‌ उठून पुढें जाऊन पाहूले. तेथल्या कांहो लोकांना वाटलं कॉ, गोरी भिकारीण आलेली पाहून गोऱ्या कातडीला मान देण्यासाठी तो अधिक्रारी उठला. पण त्याच्या उठण्याचे कारण निराळेच होतें. तें त्याच्या बरोबरच्या शिपायांना मात्र माहोत असावे. कारण ते लगेच एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावून हंसले. ते कां हंसले असावे बरें ! तय डा -- न --%--ाटप- णक नगाडी सकर >> डन गजनी वाड नाणी पाटणा १६४८ मध्यें लिहितो, 'पूर्वाची श्रीमत कुटुंबे हृ्ठी भिक्षा माग लागलो आहेत, तरी त्यांनी आपला थाट टाकून दिलला नाहीं. पोतुगीज बाया पालखीत बसन भिक्षा मागण्यास जातात आणि बरोबरचे नोकर आंत जाऊन भिक्षा गोळा करितात. ज्या ज्या ठिकाणीं पोर्तुगीजांनी राज्य कमावले, तेथं सर्वत्र असाच थाट उत्प्नन झाला, आणे त्याचा परिणामही तोच झाला.' प्रकरण पहिलें सोफिया र सु फिया कोणत्याही कारणानें कां असेना, पण त्या प्रांती-नव्हे, गोवेंभ्रांतीद्दी गाजलेली बाई होती. ती आजला वयानें सुमारे एकवीस वर्षांची होती. पण तिला पाहून कोणीही ती सोळा वर्षोच्या वयाची तरुणी असावी असेंच म्हटले असतें, इतक्री तिच्या शरिराची ठेवण व घडण बांधेसूत होती. सोफिया रूपाने फार सुंदर होती असें जरी नाहो, तरी ती मोहक होती एवढे मात्र निःसंशय. तिच्या नेत्रांत असें कांद्दी विलक्षण पाणी होतें को, तिला नजरबदीचा जादूटोणा माह्वीत नसतांही ती ज्याच्याकडे पाही त्याची नजरवंदी करून सोडी. आतां, पाणीदार नजर देखील दोन प्रकार्वी असते. एक प्रकारची पाणीदार नजर सद्विचारी माणसांच्या मनांत आदर व अनुकंपा उत्पन्न करते आणि दुर्जनांना विलक्षण धाक-द्रारा दाखावेते. ज्याचे आचार-विचार पवित्र गँगा- जलाप्रमाणें निमळ असतात, अश्या पाणीदार दटटींच्या माणसांच्या दृष्टींतच अशा प्रकारचे पवित्र पाणी खेळत असेतॅ. दुसऱ्या प्रकारची पाणीदार नजर सजनांच्या मनांत तिरस्कार उत्पन्न करते व दुराचारी जनांच्या अंतःकरणांत गुदगुल्या करते. ज्यांचे आचार-विचार अपवित्र असतात, अशा दुराचारी माणसांपैक्री ञ्यांची दृश्ि पाणीदार असते त्याच्या दटींत असलें पाणी खेळत असतें. सोफिया- च्या दृष्टींत ह्या दुसऱ्या प्रकारचें पाणी खेळत होतें. इतकें असूनही ज्याला ज्याला सोकियाची ओळख झाली, तो तो मतुण्य कधींद्दी तिच्या मोहइजालांत गुरफटला जात नसे. त्यामुळें सोफिया इतकी सुंद्र व इतकी चंचल असूनद्दी आणि जगाच्या रहाटीप्रमार्णे तेव्हांदेखील स्तरोलंपट नादान लोकांची तेव्हांच्या समाजांत वाण नसून सुद्धां[फार काय, खुद्द सोफियाच्या जातभाइत तेव्हां सवे प्रकारचे अना वार परमावधीला पोचलेले असतांनादेखीलळ जगाच्या बाजारांत सोफियाच्या दुःशीललांछित सोदर्यांला पुरे मोळ मिळणें अशक्य झाल्यामुळें एका काळी लक्षाधिशाची सहचारिणी शोभणारी ती आज गिक्षापात्राची मिरासदारीण झाली ह्षोती ! एका काळीं तिने जिथें सोनें वेचले [तथे गोंवऱ्या वेंचणें आज तिच्या कपाळीं आलें झेतें ! गवि पेशवाईतील धमसंग्राम पोफण' हो गोव्यांत एका नादान पण श्रीमान्‌ अशा पार्तुगीज धमंगुरूच्या ॥.लोसम्रादिरातील एका परमसुंदर मुसलमान स्त्रीच्या पोटा जन्माला आलेली छतरी. गोड्यातील पोर्तुगीज लोकांच्या पाशवी अत्याचाराच्या इतंहःसांत अशी उदाद्दर्ण भसळ्य असल्यानें व आजचा त्या प्रांतांतील वारयोषितांचा मोठा वर्ग तत्काठीन उरत्याचारांची प्रत्यक्ष साक्ष देत 2।सल्याने सोफियाची अः त्या कोणा नीच ॥र्टयाज धम]ुरूच्या विलासमंदिरांत कशी ओढली गेली, ह्या हृदयद्रावक प्रसंगाचे कणेन एथे र केन्यानही भागण्याजोगें आहे. एवढे मात्र खरे को, सॉफया ही जन्मतःच जागी हावी. ती जन्माला येऊन महिना लोटला नाही तों तिच्या अ इन परलोकचा पराया यला गह्वातां राहिला बाप;पण विलासदासीच्या अपत्याला किमत देण्याइतकी तोणुसळ, "दा बापाच्या अगी मुळीच नव्हती. त्याने लगेच एळ; अनाथाल्यांत (गा एक आहिन्याच्या तान्ह्या अभकाला पाठविले. तेथे साफिडा वयाला पंधरावे पापे लारपादेतो राहिली. ती वयांत आल्यावर तिच्या जन्मदात्यः बापाने तिच्या पासा. एवढच केले.-तेव्हांच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलपाशा' एक शब्द खच वरून ९ फाशी जी कोणी तरुण लम लावील त्याला पोर्तुरीज सेन्यांत शिले- दोरी [भळण्याचा व्यवस्था केली. तेव्हां बेकार गोऱ्या लोकांना सुळींच दुष्काळ नंज्हूता तशात अधेवाटग्या, बेशिस्त व व्यसनी तरुणांनां तर तो सारा देश गज बजून नळा दवता. अशा अर्धेबाटग्या तरुणांना संन्यांत जागा देऊन त्यांच्या पोटा- पाण्याची रव करण्याचे प्रयत्न सरकाराकडून प्रथमपासून कसून चालले होते हे खरे. पग लाखांनीं असली धेडगुजरी व नादान प्रजा निर्माण झालो, तितक्या नाना धा १ ०? णा णा पा? न्स हक्क कता * पोुगोज लोक हिंदुस्तानांत आले ते ऐषआरामी व चनी वनले. त्यांना पायदळांत नोकऱ्या करणें कमी प्रकारचें वाटूं लागले व हिंदु- स्थानांतील राजे-रजवाडे ब इतर लोक यांच्याशी झगडण्याला भरवशाची फोज तर पाहिजे, तेव्हां ती संपादन करण्यासाठीं अल्बुकके याने युरोपांतील पोतुगीज काकांचे 'एतशीय ख्रियांशीं लमे लावून देण्याची युत्तिक्‍ प्रथम काढली. अशीं छक्के लाकाणऱ्या स्त्रियांना बक्षीस मिळे व पुरुषांना नोकर्‍या मिळत. ध्यामुळे बेडाटः* प्रजा पुष्कळ वाढली. परंतु त्यामुळ उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येऊं खान. रारी ही व्यवस्था कायम ठेवण्याबद्दद धर्माधिकाऱ्यांचा फार आग्रह अद २ शाटगे लोक घमेंडखोर व आळशी असत, आणणि त्यांना नोकऱ्या देऊन सोफिया २२ सवांची सोय सरकार तरी कुठे लावणार ! त्यामुळें सोकियाशोीं ७म़ करून शिलेदारी मिळविणारा बेकार तरुण सांपडण्यालळा मुळींच अडचण पडली नाहो. त्याला .सोफिया आवडली व तो सोफियाला आवडला; दोघांचे लम झाले ब तो तरुण शिलेदार बनला. पण बिचाऱ्याने सहा माहिने देखील शिलेदारीचा किंवा संसार- सुखाचा उपभोग घेतला नाहीं. तो अकस्मात्‌ एका प्राणांतिक आजाराला बळी पडला व सोफिया विधवा झाली. तेव्हां तिला नुकतेच पंधरावे वर्षं पूर्ण झालें होतें. सटका 0 2 पण सोफियेला वेधव्यपकांत फार दिवस रुतून बसावें लागले नाहीं व तोही पतिनिधनासुळें अरत बसणारी स्त्री नव्हती. वधव्य वांट्याला आल्यापासून दोन महिन्यांच्या आंत [तेने एका वडा लष्करी अंमलडाराशी आपले लग्न आपण होऊनच जुळार्वळे. कोणाला वाटेल कॉ, सोफियाचे नशीब ह्या “सऱ्या विवाह- संबंधाने उद्याला आले. पण तसेंच कवळ नाही. तिच्या ध्रमपाशांत अडकून तिचा पाते साळेला ता “करी अंमलदार ह्या लम्नाच्य़ा वेळो. ताठ वर्षांच्या वयाचा होता व हे त्याचे सहावे लम होते. सोफियाने जाणून बुजून अशा जख्खड थेरड्याशी लगर लावले ते केवळ त्याच्या संपतीकडे पाहून लावले, व अशा विषम लग्नाचा परिणामही पुढे त्या काळच्या अस्सल पोतुगीज किंवा बाटग्या ख्रिस्ती स्त्रीसमाजाच्या सार्वत्रिक झधःपातमय जोविताला अनुसरून -न--->>>< -*न टण पणा“ पोसण्याचा खर्च सरकारावर पडे. ह्या अवाढव्य खर्चामुळे पुढे पुढें सरकारांत पेशाची टंबाई पटू लागली व त्या अवाढव्य खर्चावर पोसले जाणारे पोर्तुगीज लोक व त्यांची प्रजा यांचे जे पेढार बनलें; तेही शिस्त मोहून बंडखोरां- प्रमाणे वागू लागलें. ते लोक आपल्या बंदुकी देखील इकडील राजे लोकांना विकीत व पोट भरण्याकरितां वाटेल तें नीच कृत्य करीत. याविषयीं तक्रारी इ० सन १५४८ मध्यें राजाकडे गेल्या व अशा बेकार लोकांना लष्करी नोकर समजून पगार सुरू करण्याविषयी शिकारस करण्यांत व त्या शिफारशींची योग्य अंमलवजावणीही झाली. पण त्या उडाणरप्पू घमेंडखार लोकांना पगार सुरू झाला तरी जुगारासारख्या व्यसनांत त्याचा अपव्यय होऊं लागला व त्यांची देना कायम- च राहिली. पोतुचीजांच्या उतरत्या कळेंत पुढें पावणेदोनशें वर्षांनीं पोर्तुगीजांचा हा अधःपात कोणत्या थराला गेला असेल याचो ग्रोग्य कल्पना कोणासही करतां येईल. २४ वेशवाईतील धमॅसंप्राम ->%..» ०८%.” *.“ “४-१ “४ ./२%.५/%_४७. ४७ ४७.५४. “../७_/४१४.७% ८४४ ७ “२५.०९ “0७ 4४% ४१९» ७७.४” “7५-/ळ््क उह्वावयाचा तोच झाला.% त्या लष्करी अंमलदारा'चें सोफेया्शा लम झाल्यावर थोड्याच दिवसांत त्या अंमलदाराची ठाण्याच्या किछेदारीच्या कामावर नेमणूक झाली. अथात्‌ सोफियादी त्याच्याबरोबरच एकदम गोव्याहून ठाण्याला आली. व्या वेळचा सोफियाचा श्रीमंतीचा थाट कांहीं ओर होता. ती अगोदरव विलासप्रिय व चंचलवत्तीची होती, तशांत तिचा हा दुसरा पति तिच्या पंधरा % डानव्हर्सीसारख्या अनेक इतिहासकारांनी आपल्या इतिह्दासांत हिं उस्थानांतील तत्कालीन पोतुगीज समाजाच्या सावंत्रिक अधःपाताचें शब्दचित्र रेखाटून ठेविले आहे, तें असे!--'...व्यापाराने हि]स्थानांतील पोतुगीज लोक धनाढ्य झाले होते व शिवाय लष्करी भपका व धरमोधिकाऱ्यांचा डामडोळ अतोनात बाढला होता. लोक आपलीं सर्व कामें गुलामांकडून करून घेत असत. त्याप्रमाणेच घरदाज गणल्या जाणाऱ्या पोतुगीजाने कोणताही धंदा करणें अप्रतिष्टितपणाचें समजलें जाई. त्यांच्या बायकांनाही घरातील कार्मे करणे प्रशस्त वाटत नसे. ललप्कर, धभंखातें, सरकारी नोकरी व थोडाबहुत समुद्रावरील व्यापार यांशिवाय इतर कोणताही धंदा पोतुगीज लोक स्वतः करांत नसत. त्यामुळें ते आळशी व व्यसनाधीन बनले. आळशी पुरुषांच्या झुंडी रस्त्यातून व जुगारीच्या अड्ड्यांतून हिंडताना दिसून येत. जुगारींचा सरकाराला कर मिळत असून तेथें सर्वे प्रकारची चैन चाले. नाच, तमाशे, गाणेंबजावरणे, जादूटोणा, खुषमस्करी इत्यादि चैनीच्या प्रकारांचा तेथें सुकाळ असे. बायकांना पुरुषांत मिसळण्याची मनाई असल्याने त्या पडद्यांत वसून गाणे, खेळणे, भांडणे, खुषामस्करे व गुलाम यांच्याशी भेष्टाचार करणें इत्यादे प्रकारच्या चेनींत कालक़मणा करीत. त्या उष्णतेचा ताप टाळण्यासाठी बहुशः अर्थनमावस्थेंत रह्वात. त्या कपटाविर्वेत निष्णात असत, व मोगल लोकाच्या जनानखान्यांतील अनाचारांप्रमाणेच अना- प्वार ह्या पोतुगीजांच्या जनानखान्यांत चालत. नवर्‍्याशीं कपट लढवून, त्याला गुंगीचे ओषध वगेरे पाजून त्या स्त्रिया आपला अनीतिमय प्रीतिव्यवहार यथेच्छ चालवीत. प्रार्थनेकरेतां मंदिरांत वगरे जाणें झाल्यास त्या स्त्रिया मोठा थाटमाट करीत. त्यांचा पोषाक बहुमोळ भरगर्व्वांचा असून तो हिरे, माणके, मोत्यें वगैरे रत्नानीं मढविळेला असे. त्या डोक्यांत, दंडांत, हातांत व कमरेत नाना प्रकारचे झल्यवान्‌ अलंकार धारण करीत; डोक्यावरून पायांपर्यंत झिरझिरीत वस्त्राचा अुरखा घेत; व बंरोबर पहारेकऱ्यांचा ळवाजमा येऊन भरगच्चीच्या म्यान्यांत सोफिया २५९ सोळा वषांच्या भरजवानींतील उमरीच्या मानानें तिचा अ!जोबा शोभण्याइतका वृद्ध असल्यानें त्यानें आपल्या ह्या तरुण पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी मनसोक्त आचरण करण्याची मोकळीक तिला ठेवली होती. स्वातंत्र्य, तारुण्य, सोंदर्य, नेसर्गिक वत्तिचांचल्य, दुःसंगति व अपार धनवेभव इतक्या सर्वे गोष्टींचा एकत्र समुच्चय सोफियाच्या ठायीं होतांच ती ताळतंत्र सोडून बेफामपणानें वार्गू लागली यांत आश्चर्य तें काय ! तिच्या बेफाम वर्तनाला तेव्ह्ांच्या चालीरीतींप्रमाणें फक्त एकाच गोष्टीचा आळा होता. आजकालच्या युरोपाय समाजाप्रमाणे त्या काळी स्त्रियांना पुरुषांत मोकळेपणाने सरास मिसळण्याची मोकळीक नव्हती, त्यामुळे सोफियाला उजळ माथ्याने समाजांत वावरतां येत नत इतकेंच काय ते; पण पडद्याआड पाहिजे तसें वतन ठेवावयाला तिळा कोणताच आडपडदा नव्हता. त्य़ा काळच्या चाली-रीतीप्रमाणें सोफिया इतर जनाना हटकून दिसावयाची ती फक्त प्रार्थनामांदेरांत जातांना. त्या वेळां ती भरजरी रेशमी पोश्याक करी. तोंडाला सुवासिक्र उटणी फांशी. तिच्या पोलव्याला व झअग्याला लक्षावधि रुपये मोलाच्या मर्भिमॉक्तिकांच्या किनारी लावलेल्या असत. ती आपल्या मस्तकावर एखाद्या मह्वाराणीच्या सुकटाशीं स्पर्धा करणारा मणिमुक्ताखचित अलंकार धारण करी. तिच्या दंडात काहींत बाजबंदांसारखे रत्नखचित अलंकार असत. ग. यांत टपोऱ्या मोत्यांचा हार असे व ह्वातांत ह्विऱ्याच्या बांगडया असत. उ'बड्या अंगानें बाहेर पडावयाचे नाद्दी म्हणून तो पायांपासून डोकीपर्यत रेशमी बुरखा घेई; पण त्या घुरख्यालाही बहुमोल मोत्यांची (नार असे व तो बुरखा इतका झिरझिरीत असे की पहाणाऱ्या लोकांनाच काय, पण खुद्द तिलाह्दी आपण बरखा घेतला आहे असा भास देखील होऊं नये. ती अशा वेळीं पायांत मोजे टन-----८. अना कटा टला ट््ाऱ->>>.__ त. --- -_->---- र ५ 00-72. या बसून प्रार्थनामंदिरांत जात. त्या स्त्रिया पायांत मोजे न घालतां मोत्यांनीं मढ- बेलेळे सपाट पायांत घालीत. त्या सपाटांची टांच समारे सहा इंच तरी उंच असे. त्या स्त्रिया गालांना रंग फांशीत. मेदिरांत पोचल्यावर एक दोन नोकर त्यांना धरून आंत नेत, कारण उंच टांचांमुळें त्यांना मुळींच चालतां येत नसे. ह्याप्रमाणे मंदिरांत दद्ा्वाळीस पावलें चाळून जाण्यास त्यांना निदान पाव तास तरी लागे. अक्षा मंदगतीने 'वालणें ह तेव्हां मोठ्या स*यपणाचे लक्षण समजलें जात असे'.--सरदेसाईळत “ब्रिटिश रियासत' (पूर्वार्ध). २६ पेशवाईतील धर्मसंग्राम न घालता उघड्या पायांत फाल्च उंच टांचांचे मोत्यांनां मढविळेळे भरजरी सपाट घाली. अशा थाटानें ती भरगच्ची पालखींत बसून खास पहार्‍्यांतून प्रार्थना-मैदिराकडे निघाली की, लोक नुसते तिच्याकडे मंत्रमुग्धाप्रमार्णे टकमक पहात जागजागी उभे राहात. तिच्या पहारेकऱ्यांचा एकंद्र थाटमाट तिच्या! थाटमाटाला साजेसाच असे व आपणाप्रमारणेंच रूपानें संदर व उमद्या अशाच पहारकऱ्यांची ती नेहमीं निवड करी. तो प्रार्थना मेदिरापाशीं जाऊन पोचली काँ तिला हात देऊन आंत चालवीत नेण्यासाठी बरोबरच्या पहारेकऱ्यांत अह- महमिका सरू होई. दरवाजापासून बेठकीपर्यंत जाईतो तिला अर्धी घटका तरी वेळ लागे. एवढ्या वेळांत प्रार्थनामदिरांतील लर्व लोक वभुक्षित नजरेने तिच्याकडे टेक लावन पहात बसत. प्राथना आटोपून परत येतांनाही हया'च गोष्टींची पुनरा वाते होई. सोफयांच्या सोदर्याने व डामडोलाने तेव्हां ठाण्याच्या ख्रिस्ती रहि- बाशांना इतके वेडावून सोडले होतें को, कथोहा प्रार्थनामादेरांत न येणारे लोकही थ्या दिवशी रोफया प्राथना मादेरांत येई, त्या दिवशी हटकून तेथे येत. तेवढ्या साठा ते साफया कधी प्रार्थनामादिरांत कोणत्या दिवशी जाणार याबद्दल बातमी काढण्यांत तत्पर असत, व बातमीदारांनाही अशा बातम्या पाचवृन योग्य किफायत करतां येई. पण एथेंहो पुन्हा सोफियाच्या देवाने दया दिला. ती आपल्या तेनातीतील एका हलकट पण छानछोकोच्या उडाणरप्पू तरुणाच्या नादी लागली. त्या नादी: पणाचा द्वा हां म्हणतां इतका कळस झाला काँ, त्या लफंग्या माणसाच्या साह्षानें [तेने प्रत्यक्ष आपल्या नवऱ्याला विष चारून ठार मारण्याचा बेत केला. तिच्या दुदवाने तो वेत सिद्धोळा जाण्यापूर्वीच उघडकीला आला व तिच्या नवऱ्याने तिच्याशी काडीमोड करून तिला आपल्या घराबाहेर काढून दिलें. ज्या लफंग्याच्या नादाने तिनें हे आसुरी कृत्य आरंमिलें होतें, त्याला मात्र देहान्त शासन मिळाले. आणि हा प्रकार तिचे त्या किछेदाराशीं दुसर लम लागल्यावर अवघ्या एका वर्षोत झाला तेव्हां तिच्या वयाला सोळावे वर्षही पुरें झाले नव्हतें. एवढ्यावरच सोफियाचचें भाग्यचक्क थांवलें नव्हतें. तिच्या आयुष्याचे धिंडवडे अजुन निघावयाचे होते. वरच्याप्रमाणेंच आणखी दोन वेळां तिच्या विवाहाचा योग जुळत आला. पेकी पहिल्या म्हणजे एकूण तिसऱ्या वेळचा तिचा पाते हा एक पोर्तुगीज सरदार होता. तो एकंद्रींत सोफियाला प्रिय वाटणारा असाच 7९) सोफिया प तरुण, मान्यतेचा व वेनवतपन्न पात होता; आणि त्याच्या संगतींत सोफियाचीं दोन वर्षे सुखाने गेळा. पण तो सरदारही नादी होता, व त्या नादापायींच त्याचा ठाण्याच्या किल््यांत एके दिवशीं खून झाला. खरा प्रकार असा को, त्याचा खून झाला, पण लोकापवाद मात्र असा उत्पन्न झाला कॉ,सोफियानें मारकरी घालून त्याला ठार केलें. तिने आपल्यापूर्वीच्या पताला विषप्रयोग करून ठार मारण्याचा व्यृह्‌ रावेला होता ही गो2 जगजाहीर असल्यानें असा लाकापवाद उत्पन्न होऊं शकला; व तो हां हां म्हणतां इतका विकोपाला गेला को, अखेर धर्मशासनमंडळासमोर सोफियाची पतिहत्येच्या अपराधाबद्दल रीतसर चौकशी होऊन तिला मुंडण करून जिवंत जाळण्याची शिक्ष! ठोठावली गेळो. पण त्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापू ज्रींच सोफिया तुरुंगावरील लांचखाऊ बाटग्या अधिकाऱ्याचे हात ओले करून तंथून निसटली व थेर गोव्याला पळुत गेली. गोव्यांतच काय, पथ्वीड्या कोणत्याही भागावर गेलें तरी मानवजातीचे सर्व- साधारण नेसार्गेक मनोविकार थोडेच बदललेले असणार ! सोफिया जी गोव्यांत गेली, ती एकदम योनिनी बनून तेथल्या एका मठांत वास्तव्य करू लागली या ठिकाणींही तिच्या तारुण्याने व सांदर्याने तिला दंगा दिला म्हणावें किंवा त्या दोन साधनांचा तिने स्वार्थसद्धीक3 उपयोग करून घेतला म्हणावे, त्या नव्या दिशेनें तिच्या आयुग्यांची नोक कांही काळ म्हणजे सुमारें एक दोन वर्षे सुरळीत- पर्णे चालली व अखेर नी एकवार जी अथांग भवसागरांत वहात गेलो, ती पुन्ह्म मार्गाला लागली नाही. योगिनी म्हणून आयुष्य कंठीत असतांनाच तिचा तेथल्या गव्हूर्नराच्या पुतण्याशीं-लुई बुथेलो या नांवाच्या एका तरुण व वैभव. शाली लष्करी अधिकाऱ्याशी-परिचय झाला, व थोडधाच दिवसांत त्या परिचया- चे प्रेमांत रूपान्तर होऊन त्या दोघांचें लमन झालें. लझञानंतर लौकरच लई बुथेलो- ची ठाण्या'चा किठेदार म्हणून नेमणूक झाली व अर्थांतच सोफिया त्याच्याबरोबर ठाण्याला आली. ती ठाण्याची राणी म्हणून सत्ता गाजवू लागली. पुन्हा ततचा थाटमाट सुरू झाला, रंगढंग सुरू झाल, सर्व कांद्दी पूर्ववत सुरू झाले. पण लुई बुथेलो सोफियाइतका सुंदर नव्हता व तो हडेलह्वप्पी गडी होता. तो सोफियाला फार दिवस प्रसन्न ठेव क्कला नाहीं. त्याच्या संसारांत सोफिग्र; दिवस कंठीत असतांना तिच्या प्रेमसंवेंधाला पुन्हा फांटे पुटं लागले. त्याच सुमारालळ बुथेलोळा त्या प्रांताचा मुख्य सेनापात नेमण्यांत आले. अर्थात ती योगायोगाची २८ पेशवाईतील धरमसंप्राम गोष्ट होती. मराठ्यांनी बुथेलोच्य़ा शिरजोरपणामुळें चिडून, त्याने प्रत्यक्ष पेशव्यांना एका प्रसंगीं तडजोडीच्या बोलण्यांत शिव्या देऊन त्यांचा अपमान केला होता तो डाव मनांत धरून व ठाण्याचा ढा काबीज करण्याचा निर्धार करून किळथाला वेढा । दिला, तेव्हां बुथेलळोन मुंबईकर इंग्रजांना विनेति करून त्यांच्यापासून कांही युद्ध" साहित्य व कांही चांगले गोलंदाज मागविले, इंग्रजांनीं बुथेलोच्या मागणीप्रमाणे नाहीं तरी कांही अंशीं त्याला मदत केली. तेव्हां मुंबईहून जे गोलंदाज ठाण्याला आले, त्यांत राबटसन या नांवाचा एक धाडसी व सुंदर असा अविवाहित गोलंदाज तरुण होता. राबर्टसन गोलदाजीच्या कामांत चांगलाच वाकबगार होता. त्याची मडमकी पाहून सोफिया त्याच्यावर आषक झाली. पण ह| प्रकार बुथेळी: च्या हाताखालील एक संनानी आल्काझोव्हा १ बुथेलोच्या हाताखालील दुस्यम संनापाति पेड़ो डि मेलो यांच्या दटेत्पत्तीला येऊन त्यानी बुथेलोला सावधगिरीची सूऱ्वना दिली. बुथेलोने ताबडतोब राबटंसनला पकडून धर्मशासनमंडळासमोर हजर केलें व त्या मंडळाने रॉबटसनला हद्पारीची शिक्षा ठोठावली, वास्तविक त्याला प्राणदेडाचीच शिक्षा व्हावयाची, पण तो इंग्रजाचा प्रजाजन व सेवक असल्यानें हृद्पारांच्या शिक्षेवर बचावला. पण रोबटसनने जाता जातां ह्या गोटीबद्दल बुथेलोवर साधला तेवढा तूड धतला. त्यानें इंग्रज गोळदाजांना गोळंदाजीच्या कामांत हेतपुरःसर कुचराई करावयाला लावल, आणखीही नाना भानगडी केल्या; व त्यांचा परिणाम अखेर ठाण्याच्या ७ढाइईत बुथेळोच्या माथी अपशयाचें खापर फुटण्यांत झाला. मराठे व पोुंगीज याची खडाजेगीची लढाई होऊन सर्वे पोतुगीज सेन्य त्या लढाईत कापले २ले, मराठ्यांन| ठाण्याचा किळा काबीज केला व बुथेलोला तेथून वसई- कडे पळ काढून आपला जीव बचावावा लागला. ठाण्याचा किछेदार पे्टो 8 मेलो व मुख्य पोलीस अधिक्रारी अन्टोनिओ डि आल्काकोव्ह्या यांना आपल्या मुख्य सेनापतीच्या पळपुटेपणामुळें नाइलाजाने किळ्या मराठयांच्या स्वाधीन करून तेथून निघून जावे लागलें. ही ठाण्याच्या पाडावाची अशुभ वार्ता गोवे एथें गव्हर्नर - जनरळळा कळतांच त्यानें आपल्या पुतण्याला ताबडताब सेनापातिपदावरून दूर केलें व त्याच्या जागीं अँटोनेओ कार्डिम फरो ह्या नव्या अनुभवी व धिम्या स्वभावाच्या सेनापतींची नेमणूक केळी. सोफियाला बुथेला ह कुरूप असल्या- ॥ पारसनीस व किंकेडकृत (हिस्टरी ऑफ दो मराठा पॉपळ', भांग २ रा. सोफिया २९ “९५००४४४०७४.” ४.” ४-५... “0१. "४.५४%-४४./१५.० ४.४. ९.१५.” ४.४५”/९.९.. ९.४ .”९./४९.%./४*./४१.१ ४५-४४. ४४.४.” ९.१... ५१ /४..५१९.”” २-४१..४ ४४-४१ ५८/४०/१४४४. कळच मुळें आवडत नव्हताच. शिवाय त्याने तिच्या नूतन प्रियकराला हद्दपार केल्या- मुळें ती त्याच्यावर जास्तच रुष्ट झालो हातो. त्यांत आणखी ह्या नासुष्कीच्या पराजयाची भर पडली. त्यामुळे बुथेलो गोव्याला माघारा जावयाला निघाला तेव्हां सोफिया त्याच्याबरोबर तिकडे न जातां वसईतच कायम राहिली. तिचे वेभव गेले, मान्यता गेली, सर्वत्र चो छोः थूः झालो; तरोहो ती फारशी न डग. मगतां पुन्हा आपले नशीब उद्याला येईल ह्या आशेने आजवरच्या सर्व पतोना नागवून जें काय जडजवाहीर तिच्या गांठीला हातें त्यावर शक्‍य तों आपला पूर्वीचाच इतमाम कायम ठेवून अनुकूल कालाची वाट पहात होती. आपल्या वांट्याला अशो विपत्न दशा आणिण्याला आल्काकोव्हा व पेंडो डि मेलो हे दोघे कारण झाले हो गोष्ट [तिनें मनांत वागाविलो हाती, व त्या दाघांवर सूड घेण्याची साधि केव्हां प्रास होते अश्या संधीकडे तिचे डोळे लागून राहिले हाते. इतकी विपत्न दशा प्राप्त झाली, तरी ज्या एका माणसामुळे सोफियाच्या जन्माची अशी होळी झाली होती त्या रॉबर्टसनला तो विसरली नव्हती व तिलाही तो विसरला नव्हता. दोघांचाही गुप्त पत्रव्यवह्ठार सुरू होता व लोकरच योग्य साधे पाहून रॉबर्टसन सोफियाला मुंबईला नेऊन तिच्याशी लम्न लावणार होता. पण दोघांची गांठ कशी पडणार हाच अवघड प्रश्न होता. रोबर्टसनला पोतुगीजांच्या हद्दीत यावयाला बंदी हाती, व सोफियाला वसईची हद्द सोडून बाहेर जाण्याला बंदी होती. तरी पण अक्षा निराशामय अंधारांतही तिळा एक आशेचा किरण सांपडला. सेनापाते अँटोनिओ फ्रो याला मराठयांच्या चढावाच्या धोरणामुळे सर्व काम आंवरतां येईना, व तशांत डि मेलो आणि आल्काकोव्हा हे दोघे महत्त्वाकांक्षी अधिकारी सेनापाति फ्रो याच्या आज्ञेंत वागेनात, तेव्हां गोव्याहून फ्रोच्या जागीं मार्टिनो डि सिल्म्हेरा याची नेमणूक झाली; त्याच वेळी डिसोजा डि पाररा याला वसईचा किल्लेदार नेमण्यांत आलें. ह्या दोन नव्या तडफदार अधिक्राऱ्यांच्या नेमणुकीमुळें पेडठो डि मेलो व आल्काकोव्हा यांचे महत्त्व बरेच कमी झाले. तकशांत नवा सेनापाते मार्टिनो डि सिल्व्हेरा ह्या सोफि- च्या पूर्वपरिवयाचा असल्यानें व सोफियाचे जे कांहीं रंगेल चद्दाते होत त्यांपेकी तो एक असल्याने वारा वाहील तशी पाठ फिरविण्यांत तरत्रेज असलेल्या सोफियाला स्वतःची वसईतील नजरकेदेंतून मुक्तता करून घेण्याइतकी त्याची ३० पेशवाहतील धर्मसंप्राम कलह 00 -. “४ “1 ४४०४४४ 0५ “० षि शोधा शोफ्शीप्शा “प वी 2९. ९१ “धरा ण. थ्या मर्जी संपादन करतां आली. तिचा विचार सिल्व्हेाराला आणखी प्रसन्न करून घेऊन त्याच्याशीं लम लावण्याचाही होता. पण इतक्या थोड्या काळांत म्हणजे सुमारे चार पांच वर्षीच्या अवधींत सोफियाचे एका मागन एक चार पति कोणत्या ना कोणत्या कारणानें मत्यूसुखी पडल्यामुळें व सोफिया द्दी दगलबाज खरी आहे असाही तिच्या नांवाचा सर्वत्र बश्ना ज्ञाल्याकारणानें “ती नवरे खाणारी लांस आहे व तिचा सहवास सर्वनाश करणारा आहे' असा सार्वत्रिक समज झाला होता. यासुळें ती तरुण व सेंद्र असतांही कोणी तिच्याशी लग्न करण्याला तयार हाईना. तिच्याविषयीचा हा सार्वत्रिक गैरसमज लोकरच सिल्व्हेराच्या कानीं आला व सिल्व्हेरा स्वभावतःच असल्या शकुन-अपशकुनांवर भरंवसा ठेवणारा असल्यानें त्यानें सोफियाशीं लम करण्याचें धाडस क्रेळें नाहीं. तात्पर्य, सिन्व्हेरापासून फक्त स्वतःची नजरकद टाळण्यापुरताच उपयोग सोफियाला करून वेतां आला. पण त्यानें आपणांशी लम केले नाहीं याबद्दल तिचा लिल्न्हेरावर राग दोता व त्याच्यावरही सूड घेण्याचा तिचा मानस होता. आतां पुढें काय करावयाचें हा प्रश्न सोफियापुढें होताच. तिच्यापाशी जी काय थोडीबहुत पुंजी शोती, ती पूर्वीच्या थाटामाटाने आजवर राहण्यांत खर्च झाली द्रोती. तिचे बहुमोल अलंकारह्ी त्या थाटामाटापार्यी सर्वे संपले होते. वर; ता अप- शकुनी म्हणून चिच्याशीं कोणी लम करावयालाही तयार होइना व ती देशद्रोद्दी म्हणून तिला सरकारांतूनही आश्रय मिळेना. अशा स्थितींत तिला तत्कालीन परिस्थितीला व वूर्वपरंपरेला अनुसरून एकच मार्ग मोकळा होता, तो मिक्षांदेहीचा. पण तो मार्ग अवलंबितांनाही तिनें आपले डामडोळ कायम राखले होते. सुशंगारित म्याना नेंच्यापाशीं होताच व कांहीं नोकर-चाकरही होते. श्रीमती मिक्षांदेहीच्या प्राथमिक तयारीपुरती थोडीशी पुंजीही तिच्या गांठीला होती. शिवाय थोरा- मोग्याची बायको हें नांव, तारुण्य व सोंदर्य ह्या तीन देवी देणग्याही तिच्यापाशी होत्या. त्या सर्व साहित्यांत तिन॑ आणखी एका महत्त्वाच्या साहित्याची भर बातली. देशांत लूटमार करणाऱ्या लोकांच्या एका टोळीपासून तिनें दोन तरुण व सुंदर हिंड मुली थोड्याशा पेशांना विकत घेऊन त्यांना आपल्याबरोबर गिक्षादेदीची दोक्षा दिली व फाद्र पोर्टो या नांवाच्या एका पाद्माच्या थोळखीनें संडपेश्वरक ता त्याच्या वास्तव्यस्थानाशजारीं कान्हेरी येथे एक टमदार घर क क॑ णि जिल्ह्यांत बी. बी. अण्ड सी. आय. रलबच्या बॉरवळी रटेशनापासून सो'फया ३१ विकत घेऊन तेथें वास्तव्य करून तेथून मिक्षांदेहीप्रीत्यर्थ आजूबाजूच्या भागांत संचार सुरू केला. दरम्यान सोफियाला तिच्या इंग्रज प्रियकराचें पत्र आले. त्यांत पुढील भावार्था- चा मजकूर होता. “ [प्रेय सोफिया ! “ चविमाजीअ'पा पेशव्याच्या मदतीसाठी वसई-ठाण्याकडे कांहीं इंग्रज गोलंदाज रवाना व्हावयाचे आहेन ब त्यांत मीही आहे. अथात आपली मेट होण्याचा हा सुयोग आहे. माझ्या महत्त्वाकांक्षा फार जवर आहेत, च तुझ्या माझ्या शत्रूंवर सुड घेणे ही त्यांतली एक महत्त्वाकांक्षा आहे पण आधीं करावें व मग सांगावें ल्ला बाण्याचा मी असल्यानें तूर्त जास्त कांहीं लिहीत नाहीं. मला तुझें नवीन मकाण तुझ्या पत्रावरून माहीत झालेंच आहे. तेथें येऊन मी तुला भेटेन. गोरा वांद्र इकडील अपयशाने काळे तोंड करून माघारा गोव्याला गेला हें बरे झालें. इते. सदव तुझा रॉबी.?” पूर्व दिशेस सुमारें पाच मेलांवर कान्हेरी गांव असून तेथील व त्याच्या शेजारी मंडपेश्वर येथील बाद्धांची कोरींवलेणीं फार प्रसिद्ध आहेत. ही लेणीं म्हणजे प्राचीन काळच्या बौद्धांची मोठी वसाहतःच होय. लेण्यांत वोद्धांना रह्वाण्याकरितां खोल्या, प्रार्थनामंदिरे, सभागृहे, समाधिस्थानें वगेरे सर्व सोयी केलेल्या होत्या. लेण्यांतील शिलालेखांवरून तीं हइ०सनच्या दुसऱ्या शतकांत तयार झालीं असे दिसतें. हिंस्थानांत बाद्ध धर्माचा ऱ्हास हइ०सनच्या सहाव्या शतकांत झाला, तरी त्यानंतरही त्या लेण्यांत बोद्धांची वसती होती. त्यामुळेच इ*्सन १५३४ मध्यें पोतुंगीजांनीं साष्टी बेट घेतलें तेव्हां त्यांना तेथें बोद्ध सांपडले. मुंबई बेट पोतं- गाजांच्या ताब्यांत गेलें तेव्हां त्यांच्या मिशनरींची वक्रा2 कान्हेरी-मेडपेथ्वराकडे वळली. तेथील लेण्यांतून त्यांनीं ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थना सुरू केल्या. हें काम करणारा मुख्य पाद्री ऐंटोनिओ पोर्टो ह्या होय. एका वसई्रांतांत दोन वषाच्या अवधींत त्यानें हजारी लोक बाटावेठे, ह्या पोटीची आठवण फार दिवसपर्यंत लोकांना चागली होती. त्याने कान्हेरी-मेडपेथ्वराच्या लेण्यांत जे बेरागी व साधु सांपडले त्यांना बाटवून लेण्यांत शिस्ती प्रार्थना करण्यास भाग पाडे. हे काम २२ पेरावाइईतील धमसंप्राम र > अथथ धा “५/५/५ बटर वड 2. सदर पत्र सोफियाला मिळाल्यावर बरेच दिवसपर्यंत तिनें आपल्या प्रियतम रौवर्टसनची वाट पाहिली. ती रोज आपल्या इतमामासद्द मिक्षेला बाहेर पडे; पण सहसा वस्तीला परगांवीं रहात नसे. शिवाय रोबर्टसन आला तर ताबडतोब खवर मिळण्यासाठी तिनें एका विश्वासू नोकराला मुद्दाम आपल्या घरा ठेवून दिलें होते. सोफियाला रोबईसनचें पत्र आल्यावर थोड्याच दिवसांत कसलेल्या इप्रज गोळंदाजांची एक टोळी ठाण्याच्या वेड््यांत मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे ह्या पेशव्यांच्या सरदारांना येऊन मिळाल्याचो वार्ता सोकियाच्या कानो आली तेव्हां तिला प्रसन्नतापूर्वक वाटलें कॉ, 'आपल| राबी त्या टोळॉंत खास असेल'. लगेच थोड्या दिवसांनी ठाण्याच्या वेद्च्यांत पेडो 15 मेलो हा एका इंग्रज गोळंदाजाच्या तोफेच्या गो>्याला बळो पडला--व त्यामळे पोतुगीज त्यानें सरकारचे व फांजेचें पाठबळ घेऊन जबरदस्तीने केले, क्ला त्रहीकरणाला अडथळा करणारांचा अतोनात छळ करण्यांत आला. श्या लेण्यांत मुरूुय चेत्य जेथें आहे, तेथे सेंट मायकेलचे मादिर स्थापन करण्यांत आले. हली त्या लेण्यांत ख्रिसी धमाची कांहींच खूण सांपडत नाहीं. मराठ्यांनी वसई काबीज केली तेव्हां त्या लेण्यांतील व सभोवारच्या प्रांतांतील ख्लिस्ती धर्माची चिन्हे त्यांनीं पार नष्ट केलो. मात्र ख्रिस्ती लोकांनो भम केलेल्या मूतांच कांहों अवशेष तेथे अजनही पहावयास सांपडतात, होच ख्रिस्ती धर्माची खूण हाय ! फादर पोर्टो मंडपेश्वर येथें आला, तेव्हां तेथे सुमारें पन्नास योगी हाते. ते एकदम भिऊन पळून गेळे. नंतर त्यानें देवालयांत जाऊन त्याचे स्रिस्ती मांदेर बनांवेलें. पुडे ह्याच ठिकाणी पोतुगीज राजा तिसरा जॉन याने बाटलल्या लोकांच्या मुलांकारेतां एक विद्यापीठ स्थापन केले, आणि त्याच्या खचासाठी पूर्वीच्या हिंर मादेरांचे सर्वे उत्पन्न लावून दिले. ह्या मंदिराचे सभाग्रह्ह फार मोठें म्हणजे शभर हात लांब व तोस हात रंद होतें. तेथे पांच ख्रिस्ती धमंगुरु तेव्हां रद्दात असून त्यांना सालीना दौडशें खंडी तां;ळांची नेमणक्र होती पुढे मराठ्यांनी हें विद्यापोठ मोडून त्याचीं लांकडें ठाण्यास नेली व हिं] देवदेवतांच्या माते ख्रिस्ती लोकांना चुन्याने वुजविल्या होत्या, त्या पुन्हा उघड्या करून पूवंवत्‌ त्यांची पूजा सुरू केली. -- प्र डफनें ह्या प्रसंगीं एंटोनिओ फ्रो मारला गेला असे म्हटले आहे. तें 'चुकीचें आहे. कारण इस्माइल ग्रेिशिअस यानें आपल्या “(0) 011610९ सोफिया ३३ अहा न कल “2 7१८४५९८-१ नट २. "न - “८ ४५८८५८८*५४८४- “६ “ध्या यी 2८ अहा *£“०५ “टोध्टप- 0४% "२८०५५७७९४५ सैन्याची दाणादाण उडून ठाण्याचा किला पूर्णपणे मराठ्यांच्या स्वाधीन झाला अशी बातमो आली. तेव्हां सोफिया मतांत म्हणाली काँ, 'माझ्य़ा राबानेच डि मेलोवर ह्या सूड घेतला असेल. खासं झाले'. पग काय असेल तें असो, रौबटसन कांही सोफियाला भेटला नाहीं. तो आज भेटेल, उद्यां भेटेळ, अशी सोफियाला पुढे कैक दिवस आशा वाटत होती; पण फुकट ! ठाण्याच्या किळयावर मराठ्यांना दुसरा विजय प्राप्त होऊन करिळा कायमचा त्यांच्या अंमलांत आल्याला आज उणेपुरे सहा महिने लोटले होते, तरी रोबर्टसनचा पता नव्हता. रावर्टसन जर जिवंत असता तर आपणांला खास भेटला असता अशी सोफियाची खात्री होती, व चया अर्थी तो इतक्या दिवसांत भेटला नाहो त्या अथी तो त्याच वेत्यांत ठार झाला अशी सोफियेने आपल्या मनाची समजूत करून घेतली होती. 4 सोफियाची तिच्या इंग्रज म्रियकराच्या बाबतींत निराशा झाली एवढी एक अखेरची गोष्ट सोडून दिली तर तिन मिक्षांदोहे पक्तरल्यापासूत त्या धग्नांत तिला चां लीच किफायत होत होती. मात्र ती तिच्या अकलेची किफायत हाती, केवळ धद्यांतील किफायत होती असें नाही. ती मिक्षेकरीण असली तरी बडी मिक्षकराण होतो. अर्थात्‌ ती बड्या बड्या लोकांकडे भिक्षेला जाई. गतकालांतील थोरपणा, वर्तमानकाळांत देखील उपलब्ध असलेल्या तारुण्य व सोंदर्य द्या दैवा देणग्या मधुर व चितवेधक भाषण, हृदयस्पर्शी नेत्रकटाक्ष, नवलाईचा डामडाळ, नाते-अनीतीविषयीं बेफिकिरी, मोहरु रूपाच्या सोंदर्यवती तरुण मुलोंचा लवाजमा, व गोरी कातडी एवढ्या सर्वे अमोघ मूर्तामूर्त शक्ति सोफियाच्या ठायीं एकवटल्या गेलेः्या असल्यानें ती जेथ जेथें म्हणून भिक्षेसाठी जाई तेथून तेथून राजशाही थाटाचा पाहुणचार घेऊन माघारी येई. ती कोठेंहा भिक्षा मागे ती मिक्षा म्हणून न मागतां जणु काय खंडणी म्हणून मागे, प्रस्तुतच्या धर्मसंग्रामांत पोर्तुगीजांना यशप्रा्ते होण्यासाठी देवा धमीच्या नांवावर दान म्हणन मागे, किंवा तसाच कोणा रंगेल गडी भेटला तर तो तिच्यावरच फिदा होऊन तिला अलोट पेसा देत असे. खडणी मागावयाची ती 7>ळपट्टण256' ह्या प्रथांत पोर्तुगीज सरकाराकडून या बाबतींत मुंबईच्या गव्हनरला ता. ४॥१॥9७३२ रोजी लिहिलेलें पत्र दिलें आहे, त्यावरून मारला गेलेला सेनापाते पेट्रो ३ मेलो हाच हाता याविषयीं संशय उरत नाहीं ५६ २. ८ _ ३४ पेशवाइतीळ धमेसंप्राम गध्हकाट ७ टक नात नका काट “५८५८१ “> /--५५/९-५५०६७७४५-५../५०५५८. ०३४९७१०५५०... ०५०७ “00/२.»९९.. 4१०९०८० १४०९४१ १६७४९ “0. /.७ कळक. य ककेलीी) मरहूम गोऱ्या किळेदाराची पत्नी म्हणून, देणगी मागावयाची ती बाटग्या लोकांच्या सुखसोयींसाठीं, व दान मागावयाचें ते॑धर्मसंप्रामांत ठार झालेल्या सैनिकांच्या अनाथ-अपंग बायकापोरांना पोसण्यासाठी. गोऱ्या कातडीचे लोक जात्यमिमानाला न धर्माभिमानाला बळी पडून तिला द्रव्यसाहाय्य करीत; काया कातडीचे लोक साहेबी गोऱ्या कातडीला भिऊन तिची तुंबडी भरीत; व रंगेल लोक तिच्या आणि ठिच्या बरोबरच्या मिक्षेकरी सुंदर मुलींच्या रसाळ थोवन-सोंदर्यांला भाळून तिची धत करीत. त्या सुंदर व तरुण मुली सोफियानें कोठून व कशा पेदा केल्या होत्या, हं पाहुण्याची आतांच घाई करण्याचें कारण नाहो. तूर्त सोफियाच्या जीवनवृत्ता- न्ताची स्थूल रूपरेखा आपणांसमोर आहे तेवढी पुरे आहे. व _ प्रकरण दुसरें अनोळा 'किडयावर कहर पेक्षवे व चिमाजीअप्पा यांनीं आपल्या सर्व सरंदाराना अर्ना्या- वर% एकत्र जमवुन सर्वांच्या विचाराने वसईच्या मोहिमेची पुढील नेव्ित रूपरेखा आंखण्याचें ठरावेले होतें द्वे पूर्वा निवेदन करण्यात आलेच आहे. त्या- प्रमाणे आज म्हणजे चुळणें गांवांत अनर्थ च,ळला होता, त्याच दिवशीं मल्ह्वार- * अर्नाळा ह्या गांव वसईपासून उत्तरला सुमार॑ पंधरा सोळा नेलांच्या अंतरा. वर आहे. येथे वैतरणी नदी समद्राळा मिळते व त्यामुळें ते पवित्र क्षेत्र गणे आहे. सोमवती वगेरे पर्वणींच्या वेळीं पुषकळ भाविक ळोक ह्या क्षेत्रावर ससुद्र- स्नानासाठी येतात. ह ब्रेदरही आहे. गांवापासून पाऊण मावर समुद्रांत अर्नाळा हा जंजिरा कळ्या आहे. तो फार मजजूत आहे. मराठ्यांनी वसईच्या मोहिमेंव इ० सन १७३७ मध्ये हा किळा पोठुनीजापासून जिकून धेतला. त्या वेळीं तो किल्ला म्हणजे एक सामान्य गढी होती. पण लनच बाजीरावांनी वसइशजारी वसईशीं टक्कर देणारे तितकेच मजबूत ठाणें मराठ्यांच्या ह.ती असलें पाहिजे असें पाहून सभ्याचवा मजबूत किछा पुढील मोहिमचं धोरण राखन बांध,वेला. याविषयीं किळयाच्या दरवाज्यावर पढीलप्रमाणे शलाळेख आहे--'बाजाराव अमात्य मख्य सुमती आज्ञापिळें शंकरा । पा्यात्यात बघून (तिघु उदरा बाधा त्वर जोजरा । अर्नाळा जल.र्ग सितुनि मनीं बाजी तुळाजी सुता । शिल्पे ट्ढ शोर्ये जाणुबि तया दुर्गाख्रि संस्थापिता ॥ अंक"बाण"रस" चंद्र ' शकात । ज्येष्ठ (वगळ शिन्तेदु दिनात । रोद्दिणी प्रव सुपुष्याहे जेव्हां । यशवंत बुरुजा करि पेव्हा ॥ ह्वा झला बांधणारा बाजी तुळाजी याचें देऊळ किळ्यावर आहे. शिवाय पेशव्यांच्या १ेळची आणखी कांही देवळेंही आहेत. किल़॒यांत व बेद्रावर कोळी लोकांची बरीच वत्ती आहे. हवे लोक माधळी मारण्याचा धंदा करितात. ह्या लोकांत झिस्ती कोळी ब हिंदु कोळी अशा दोन जाती आहेत; तरी त्यांच्यामधील र[तिरिवाज, आचः:र- विचार व पोषाऊ यांत फारसा फरक्त नाही. खिर्स्त कोळी (ददूम्रमाणें शेंडी राखतात, हिंदु पद्धतीची नांवें ठेवतात व हिंदूंचे सणदी करितात. अर्थात्‌ हे लोक योठुंगीज अंमलांत बाटून नांवाला खिस्ती झाले आहेत. ३१६ परावाइतालट धमसम्राम २“: राव होळकर, राणाजा शिंदे, मानाजो आंग्रे, गंगाजी नाईक, अंताजी रघुनाथ खंडूजी माणकर द्वा प्रमुख मंडळी तेथे जमा झाली होती. विठ्ठल शिवदेव, जोशो पटवर्धन वगरे मंडळी ठिकाठेकाणच्या बैदोबस्तासाठा गुंतून पडल्यामुळे आलो नव्हती, तरी पुढील योजना तेथें जमणाऱ्या मंडळीला निश्चितपणे ठरावेतां यावी म्हणून त्या मंडळोने त्या दिवसापर्यंतचा आपणाकडील इत्थंभत वृत्तान्त हरां- ग्राफत पेशव्यांना कळविला हाता. त्यावरून सर्वे परिस्थितीचा विचार करून पुढील धोरण ठरविण्यासाठी पूतॉक्त मंडळीचा खासगी बेठक किल्ल्यावरील एका भञ्य सुञंगारित वाड्यांत पेशवे बॅ: वास्तव्य होते त्या वाड्यांतील प्रशस्त दिवाणखान्यांत सायंकाळां भरली होती. त्या बेठकींत बराच वेळ सर्व साधकबाधक गोष्टींचा खळ झाला; वसई काबीज करून फिरग्यांचें तेथून कायमचे उच्चाटण करीपर्यंत मोहिमेचे कार्य पूर्ववत अर्धवट सोडून जावयाचे नाहो. असाच बाजिरावांशिवाय इतर सर्वोचा स्पष्ट निर्धार दिसून आला; पण बाजिरावांना कांही ते पटेना. परंतु आपणांला हें पटत चाहीं असे स्पष्टपणें सांगण्याचीहोी त्यांची छाती होइना. कोणीं कोणतीही गोष्ट सुचविली तरी 'ठौक आहे', 'बरे आई' अश्या उडवाउडवोच्या उत्तरांनी ते त्यांची योळवण करूं लागले. त्यामुळें इतरांचा बराच कोंडमारा झाला. श्रीमत मोकल्या भनानें बोलत नाहाोत, मग आपण तरी कसें बोलावे, क्षा विचाराने जोतो द्वातचे राखून बालू लागला, त्या मंडळात विशेष निस्पृह व पोतुगीज अत्याचारात पूणेपण हारपळून निघालेले असे गंगाजी नाईक, अंताजीपंत कावळे व खंडूजी माणकर हे होते. त्यांना बाजिरावांची मुग्धता पाहून चीड आली. त्यांतल्या त्यांत गंगाजी नाईक हे सर्वोत वयोवरद्ध, ज्ञानवद्ध, तपोवृद्ध व भौष्माप्रमाणे शूर असून आज सतत पन्नास वर्षे पोर्तुगीजांशीं झगडत आलेले, त्या झगड्यांतच ते स॒र्बस्वावर पाणी सोडून देशासाठी सर्वसेगपरित्यागी बेरागी बनलेले,-- तेव्हां -- वसईच्या धमंसम्रामाचे मूळ उत्पादक गंगाजी नाईक हे होत. गंगाजी नाइकांचा वश फार पुरातन असून त्या प्रांती च दा परगण्यांत नाइकांची सत्ता शेती. गंगाजी नाइकांना आणखी बुबाजी, शिवाजी, मुरारजी व नारायणजी असे थाकटे धु होते. नाइकांचा वंशविस्तारहा तेव्हां फार मोठा असून वांदे, वेसारवे, झाणं, अणजर, कळंबे वगरे त्यांच्या मालकीच्या अनेक गांवांत वभवसंपतन्न नाइकांचे वंश नांदत द्दोत. गंगाजी नाईक हे त्यांतील प्रमुख. पोवुंगरीजांच्या अनोळा किछ्ठयावर ३७ ॥-०-७-2७ ह यक नल खंडूजी माणकर, अंताजी रघुनाथ वगेरे मंडळी त्यांनाच एकोकडे म्हणाली, * बाबा, वाऱ्यावर वरात व दर्यावर हवाला या न्यायाची टोलवाटोलवी आतां - पुष्कळ झाली. श्रीमत जे आपल्या बेताला मनमोकळेपणानें उत्तर देत नाहींत, तें त्यांच्या मनांत आहे तरी काय हं त्यांना एकदां विचारा तर खरं! ” गंगाजी नाइकाच्या मनांतद्दी तेंच होते. तशांत त्यांना इतर सर्व मंडळींचे साह्य मिळतांच अधिकच धीर आला. त्यांनी 'विचारतोंच त्यांना, एकदां काय तो सोक्षमोक्ष झालेला बरा' असे म्हणन बाजिरावांना विचारलें, '“ श्रीसंत । आपण स्पष्टपणे का बोलत नाहीं! आपला बेत काय आहे तें तरी आम्हांला कळुंद्या!” “ आम्ही तुम्हां मंडळींच्या बाहेर थोडेच आहों ! ” बाजीराव म्हणाले. * तुम्ही सवार्ना मिळन पर्ण विवार करून काय तें ठरवा, त्यांत आम्ह्दी आद्दॉ.” गेगाजी नाइकांना बाजिरावांच्या ह्या कायम ठशाच्या उत्तराचा राग आला. ते संतानी सततचा त्या प्राता फेलाव होऊ लागताच प्रथम त्या संतानांना जोराचा विरोध गंगाजी नाइकांनींच केला. पण दुदवाने तयांचा इलाज चालळेनासा होऊन त्यांना पराजय व छळ सद्दन कराव लागला. त्या छळांत त्यांच्या कुटुंब्रांतील कैक पुरुष-स्त्रिया-मुळें ठार झालीं व सव नाईक वेश देशोधडीला लागला. त्या प्रळयांतून जी थोडी भंडळी बचावली, त्यांत गंगाजी वगरे चोघे बंधु बचावले; ते चोघे चार दिशांना पांगळे. हा प्रळय निवारण्यासाठी गेगाजी नाइकांनीं थोर तपश्चया कळी व त्यांना सिद्दिविनायकाचा साक्षात्कार होऊन आक्षांवाद मिळाला. गरगाजी नाईक सर्वस्षगपरित्याग करून तपस्वी बनले होते; पण गुरूंच्या आज्ञेश्रमाणे त्यांना पुन्ह्या आपल्या देशाचा संसार शिरावर ध्यावा लागला; त्यांनीं आपल्या मायभूमीच्या दास्यविमोचनार्थ पुन्हा शसत्रप्रदूण कलें त्यांना त्यांच्या बंधूंचा व अंताजीपंत कावळे, खंडूजी माणकर वगेर्‌ इतर स्वानि- मानी दोरांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. पेशव्यांना ह्या मंडळीनेंच वसईच्या मोहिमेचा उद्योग हातीं घ्यावयास लावलें व त्यांना सवतोपरी साह्य केळे. असा वत्तान्त गंगाजी नाइकांच्या विद्यमान वंशजांकडून मिळतो. थोरल्या संभाजीमद्वाराजांच्या कारकीर्दीत गंगाजी नाइकांनी फिरग्यांविरुद्ध तक्रारी मद्वाराजांपाशी नेल्या होत्या ब वसईच्या मोहिमेनेतरद्दी कांडी काळ नाईक जिवंत होते, यावरून वसईच्या मोहिमेच्या सुमाराला नाईक पाऊणशे वर्षांच्या धरांत तरी खास असावेत ३८ परावाइतोल धर्मसंप्राम “लशी टट- एटा -द "८2० “ १- “ ा५->->-“->-- नावाचा स प रागाळा येऊन म्हणा”. “ श्रामत, असल कोरड आशोवाद आम्हांछा नका आहेत |! मी माझ्या देशाच्या, धर्माच्या व समाजाच्या विर कल्याणासाठाॉ फिरग्यांच्या अत्याचारांना विरोध करतां करतां रावणाच्या चोदा चाकड्यांच्या राज्याप्रमाणे माझी चादा परगण्यांची अपार दालळत गमावून बसलो ! माझ्या वैशांतोलळ शकडो कतंबगार पुरुषांना व बायकामुलांनाही फिरेग्यांना गांजून गाँज़ुन ठार कळे तरीहा मी नमलो नाहो. व आजवर जो अज्ञातवासांत जगला झाहे, ता आपल कोरड आक्यावांद एकण्यासाठो काय ! मी अमळ मासो पायरो सोदन वडालपणाच्या नात्यान अधिक उणा शब्द बोललो तर त्याबद्दल माझ्या वयाकडे व पिकल्या केसांकड पाहून आपण मला क्षमा केलो पाहज; आपले आधाोंच सांगन ठेवतो. असले आशावाद दण्याचा मान माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसांचा आह ज्यांचे कतत्व संपळे व हातो स्मरणी घेऊन 'हारि हारे' करण्याची वेळ आली, त्यांनी असल कारंडे आशावाद द्यावे; हें आपणांसारस्या तरण्याबांड व कर्तबगार राज्यकत्यांचें काम नव्ह. हेच पहा, छत्रपाते शाहूमहाराज क्षा अलम मराठी दनियचे ६नी असता त्यांच्यावर न विसबतां त्यांच नुसते आशी- वाद धऊन आम्हा आज इतकां वष पार्यांपटी करून आपल्या पायांपाशा धांवन येत हाता ते कशासाठी ! नुसत कारडे आशीवांद घेण्यासाठी काय १” “ मग आम्ह काय कराव अस तमच म्हणण ! ” “ ही माहीम तिचा साक्षमाक्ष हाइता अशीच जोमाने चाल ठवावयाचो, का आजवर इतको वष धरसाड चाललो आहे तशींच पुढही चाळू ठेवून वांदराच्या जखमसारख हृ काम असच चिघळत ठवावयाचे ते आम्हांला आपण सांगा." अताजोपंत म्हणाल, “ हो ! आज वोस वर्ष हो वांदराचो जखम एकसारखी चिघळतेचच आहे. ज्यानं यावे त्यान जरा डिवचन पहाव, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! सध्यां आपणांला भोगावा लागतो आह तो ह्या दिरंगाइचाच पारणाम ! ” अंताजोपतांचा हा टोमणा पशव्यांना झोबण्याजोगाचच हाता. त्याला नाइकां- नीं आणखी "जोरा दिला. नाइकांनीच प्रथम संभाजीमहाराजांच्या कारकौदांत म्हणजे समारे पन्नास वषापूर्वी मराठ्यांच्या राजदरबारो फिरग्यांच्या अत्याचारां विषयीं गाऱ्हाणी नेलीं हातो व तेव्हांपासून त्यांचा तो कम एकसारखा सुरू होता; पण मराठी दरबारांत आजवर त्या गाऱ्हाण्यांचो लागावी तशी दाद लागली नव्हती त्या गोष्टीला उद्देशून हा टोमणा आहे. हे बाजीराव व चिमाजीअप्पा अनाळा किछयावर ३१९ ब्टाधल > *८ शल २४- शा शध “र ७ ७. ह्या दोघांनाही कळले. चिमाजीअप्पांनीं कांहॉ न बोलतां फक्त एकवार बाजि रावांकडे पाहिलें बाजीराव किंचित्‌ रागाला येऊन म्हणाले, “ मंग काय नाईक! तुमचें म्हणणें, को तुमची फिर्याद कानीं येतांच सर्व महत्त्वाच्या राजकारणाच्या भानगडींवर पाणी सोडन आम्ही तमची दाद घेण्यासाठीं फिरंग्यांवर स्वारी करा- वयाची होती!” नाईक म्हणाले, “ श्रीमंत ! माझें म्हणणें इतकेच की, आपल्या मागें ज्या अनेक महत्त्वाच्या भानगडी झोत्या, त्यांतलाच ही एक होती व ती तशी आपण मानली पाहिजे होती. “ जो तो आपल्या पुरते पद्धातो. अंताजीबांवा ! नाईक ! तुम्टी जर आमच्या जागीं पेशवे असतां, तर आमच्या अडचणी तुमच्या ध्यानीं आल्या असत्या. घर बां:न पहावें व लग्न करून पहावें असें व्य़वहारांत मुरलेले लोक सांगतात, त्याप्रमाणेंच आम्हीही म्हणतों कॉ, राज्य करून पहावे, म्हणजे राज्यकत्यांच्या अडीअडचणी कळतील. इतरांना त्यांची कल्पना येणे शकय नाहीं. आज सातारा तर उद्यां कनाटक तर परवां दिी, असा एकसारखा धांबपळीचा संचार करतांना भरारीचे पक्षीदेखी” भिरभिरी येऊन दमतील, तिथं हा मराठशाहीचा जगड' व्याळ पसारा आवरतांना आमची क्राय त्रेधा उडत असेल ती आमची आम्हांला माहीत । अंताजोपेत म्हृणाले, “ गोष्ट खरी आहे; पण आम्होदेखील -मी काय किंवा नाईक काय --आपल्या पायांपर्यंत गाऱ्हाणी आणलीं, ती केवळ आमची एकेका व्यक्तीची गाऱ्हाणी होती. असें नाहो; साऱ्या अष्टागराची देना फिरंग्यांनीं मांडली, देश बुडाला, धर्म बुडाला, गो ब्राह्मणांचा व दोन दुब -यांचा त्राता कोणी उरला नाहीं, म्हणूनच आम्ही आपल्या पार्यांपर्यंत आलो; “ही पेशवाई आहे कीं झोटिंगपादशाही आहे. असे आपल्या कारभाराला कमीपणा आणणारे उद्गार काढण्याइतका लोक गांजला, यापेक्षां मोगलाई बरी अर्से म्हणं लागला, मराठ शाहींचा व पेशवाई अमलाचा बज कोंकणपद्रीतून कायमचा उडतो कां काय असें भय आम्हांला उत्पन्न माळे, म्हणून आम्हांला तरी इतकी यातायात करावी लागली. जी गत माझी, तीच नाइचांजीही ! उलट मी तर म्हणतो, नाइकांसारखे चौदा परगण्यांचे धनकुबेर जेथें फिरंग्यांच्या अमानुष अत्याचारांत घुळीला मिळून रस्त्यावरचे भ्णंगभिकारी बनले, तिथें आमच्यासारख्यांचा काय पाड ! हृतकेंही 2० वेशबाईतील धर्मसंभ्राम ->-->“* ऱा लड नय न्या र: 7४८२००५ ४८” “ जीत करून श्रीमंत ! आम्हांला केवळ आमच्यापुरतेच पहावयाचे असते तर इतको यातायात करून बर आणखी आस्तजनांचा छळ, स्वतःचा छळव दालतापचे वाटाळ करून घेण्याचें कांहीं कारण नव्हते. 'गप्प बसावयाला काय ध्याल" या न्यायाने गोगलगाइंसारख्या गरीबपणाने आमच्याशीं गोडीगलाबीने वागावयाला फिरंगी एका पायावर तयार होता---” नाईक मध्येच म्हणाले, “ तें सारें मागचे मार्ग जाऊं द्या. आतां पुढचे पहा. *““ तेंच तर आपण पहातो आहों. नाईक ! अंताजीबाबा ! तुमच्या बोलण्याचा रॉख एकंदरीत असा ।देसतो को, आम्ही वसईच्या मोहिमेकडे मुद्दाम ढलेक्ष करीत आहोॉ--” “ तस नाहीं. श्रीसंत ! तसे आमचें म्हणणें नाही.” अंताजीपंत म्हणाले. “ नाहीं कर्स ! हें पहा, तुम्ही इथें भोडमर्वतीचा आड पडदा ठेवन बोलण्याचे कारण नाही. तुमचा आमच्यावर असा आरोप आहे हें आम्ही जाणतो. सव तक्रारी आमच्या कानीं आल्या आहेत. अप्पा मध्येतरीं मोहीम अर्धवट सोडून गेळे त्यामुळे तुम्हां सर्व मेडळींचचा हि मोड झाला खरा.” “ होय, हिरमोड ज्ञाला खरा.” नाईक म्हणाले. “ धाकट्या श्रीमंतांनी त्या वेळी जावयाला नको हवोते अस अजनही माझें मत आहे.” चिमाजीअप्पा इतक्रा वेळ स्तव्ध होते ते म्हणाले, “ नाईक ! आम्ही बेफिकिरीनें मोद्दीम अर्धवट सोडून गेळा अस तुम्हाला वाटत असेल, तर तसें नाहीं बरं! उत्तरेकडे बादशाद्दी पक्षाने आम्हांला कसें पॅचांत आणलें होते, निजाम सर्व मराठशाह,हा ग्टकरप्यासाठांकसा 'आ” वासून बसला होता, हं तुम्हांला आम्ही सांगितलें पाहिजे असे नाहीं. श्रीगजाननाच्या कृपेनें व तुम्हां सर्वोच्या पण्याईनें तो प्रसंग यथायोग्य निभावला म्हणन निभावला.% भोपाळच्या युद्धांत जर दुर्देवाने आमचा पराजय झाला असता, तर ति्थेंच मराठी साम्राज्याचा मृत्युलेख लिहिला गेला असता व औरंगजेब बादशहाच्या अमदानींतद्दी हिंदवीची देना झाली नाहीं एवढी देना आज झाली असती. त्या प्रसंगापुढें मूठभर फिरग्यांनी ह्या टीचभर प्रांतांत चालविलेल्या द्‌नेंची काय मातब्बरी ! ” - “४ पणिपापा-ााप---“- _ ----_.. -*न-“>> ->- न्या ण पणापाणापपापा --नन्-- 'पेशवाईतील उत्तरदिग्विजय' ह्या पुढील कादंबरीत ह्या सविस्तर वत्तान्त यावया'चा भाहे. अनोळा किलठयावर ४१ “ मूठभर फिरंगी आणि टीचभर प्रांत ! ” गेगाजी नाईक किंचित हंखून म्हणाले. “ पग धाकटे श्रीमंत ! मूठभर वटबीजांतील एकेका कणांत किती जग- डव्याळ वटवृक्ष दडले असतात ! आणि तीन पाउले--फक्त तीन पाउले धरणी बळोराजापा्शीं दान मागणारा वामन तिसऱ्याच पावलाला बळीराजाला कसा सप्तपाताळांत लोटतो ! देव-दानवांची तुलना करणें बरोबर नाही; वामन तो वामन व फिरगडे ते फिरंगडे. पण मनांतळा दावा साधण्यासाठी फळांतल्या आळीचें रूप विषारी तक्षकानें कसें घेतले होते हे आपगाला पुराणांतरी ऐकून माहीत असेलच. हे टोपडे मूठभरसे तुम्हांला वाटतात व तें खरेहो आहे; पण आपण ह्या टीचभर प्रांतांतील रहिवासी असतां, म्हणजे तुम्ह्वांला त्या मूठभर लोकांचा प्रभाव कळून आला असता.” बाजीराव मुद्दाम त्या गोष्टीला बगल देण्याच्या इराद्याने म्हणाले, «“ बरोबर आहे; पण अप्पा मोहीम अर्धवट सोडन गेळे ते तरी तुमच्यासारख्या पराक्रमी पाठीराख्यांच्या जिवावरच ना! आणि तुम्दींही त्याचा तो विश्वास यथार्थ करून दाखाविला. आजवर ह्या मोहिभेंत जे यश संपादन झालें, तें सारें तुमच्या प्रतापा- चें फळ होय, आणि पुढें तुम्हीच ह्या मोहिमेचा समर्थपणे शेवट लावाल असा आम्हांला पूर्ण भरवसा आहे.” “ एकूण आपण आतांदेखील ह्या मोहिमेतून अंग काढून घेणार असें दिसते.' नाईक म्हणाले. “ असा अथं नाही. पण हें पहा, आमच्या उत्तरदिग्वबिजयाची सांगता होण्यापूर्वीच तिकडे नादीरखानाच्या स्वारीचे महाअरिष्ट ओढवले आहे.% दि्ीचे बादशाही तख्त त्या इराणी रावणाने बळजबरीने आपल्या मांडीखाली घातळे आहे. या वेळां सारी दक्षिण एक होऊन त्या अरेरावाला हि,स्थानांतून हुसकून लावूं म्हणेल तरच कांहीं तरणोपाय आहे. बादशाही सत्ता कालपर्यंत आमच्याशी टकरा देऊन इतकी दुबळी झाली आहे कों, नादीरशह्माच काय, दसरा एखादा सामान्य धाडसी दरोडेखोर दिळीवर चालून गेला असता तर त्याला देखील ती सत्ता विरोध *|लणाण) 0 एहिणणण000 तीण णी पीली णी फट टटन-नप----... पा ---- ल ना: --->.. “> डय क नादीरशहाची हिंदुस्थानावर फेब्रुवारी १७३९ मध्यें स्वारी झाली. बाजोराव व चिमाजीअप्पा हे त्यापूर्वीच भोपाळच्या वेब्यांत निजामाचा पाडाव करून उत्तरदिग्विजय संपादून जानेवारी १७२९मध्यें माघारे आले होते. ४२ पेशवाईतील धर्मसंप्राम करण्याला असमर्थ ठरलो असती. दिल्ीचे बादशाही तरुण आज आम्हां मराठ्या - च्या काबृंत असून आमचा हिंऱपदपादशह्ा उद्यां त्या तख्तावर आरूढ व्हावयाचा आहे. बादशद्दा हे एक तख्तनशीन बोलते चालते बाहुले आहे. पण अजुत कांही काळ आम्हांला तो पादशाही सत्तेचा डोलारा तसाच राखला पाहिजे बरें आणखी भय असें कीं, नादीरशहा मुसलमान व बादशह्ााही मुसलमान ! दोघांनीं मिळून संगनमत क्ररून हिं पदपादशाहीचा उद्योग समूळ हाणून पाडण्याचे मनांत आणल्यास त्यांचे काय ध्या ' यास्तव आम्हांला नादोरशहाच्या पारिपत्यासाठी तांतडीने उतर केळे पाहिजे. हो वसईची मोहीम आतां पूर्णपर्णे आपल्या आटोळ्यांत आलो आहे. आतां फिरेग्यांनों वसहचा बळकट किड़्याचा आश्रय केल्यामुळे त्यांना तेथन हुसकून लावणे बरच अवघड आहे खरे; पण त्यासाठीं इथे आपल्या साऱ्या सन्याने किती दिगस अडकून पडावयाचे ! पावसाळा तर डोक्यावर आला आहे. असक दिवसांत क्रिंठा सर होईल अशा कांह च खात्री नाहो. बरं; अपा, मल्हारराव, राणोजबाबा, हो मुरूबी मेडळो इकडे फार दिवस अडकून पडण्यावर आमचा दिठीकडील उद्योगही अपुरा पडणार. धड हेही नाहीं व तेहो नाहो. त्यापक्षां आम्ही म्हणभो, येथला उद्योग तूर्त आहे ह्याच स्थितींत सुरू ठेवून आपण प्रथम सवे लक्ष दिळीकडीळ उद्योगांत घालाव.” ५. आणि इकडे आजवर रगारूपाला आणलेल्या उद्योगावर पाणी पट्टे द्यावे ! आजवर धोपटून अधमेला केलेल्या सप/ला बिळांत आरामशोरपण ताजातवाना होऊं द्यावे आणि तो मनांत दावा धरून दृश करोळ तेव्हां मुकाटपणे मरून जावे ! आपलें बरोबर आहे. आपल्या डो.यांसमोर हिं]पदपादशा्द्दाचें विशाल ध्येय आहे, त्या ध्येयाच्या वाढत्या यशाने आपलो दष्टि दिपून गेळी आहि. इकडे फिरंग्यान आम्हां अष्टागरच्या लोकांचा फडशा केला ब सार॑ अष्टागर स्रिस्वमय बनवून सोडले तर त्याचें आपणांला काय होय ! हृतीच्या पायाखाली मुंगी चिरडलो तर त्यामुळें हत्तोला इजा थोडीच होणार आहे ! श्रीमंत ! हेच आपलें गोत्राह्मणप्रतिपालन-होच आपलो स्वदेशनिष्टा-ह'ःच आपला हिंर- झर्माभिमान-द्दीच आपली कोटमाप हिं] रयतेविषयींचो कळकळ क्वीय ! छत्रपती म्वी मराठशाही व पेशव्यांची पेशवाई यांत ओचित्य़ाच्या ब्टीनें कांहींच अंतर नाहीं असें समजन अलम हिर दुनिया आजवर आपल्या पेशवाईच्या झेंड्याखाली जमा होऊन मरणमोलानें शत्रूशी झगडत आलो त्याचें हेंच फळ काय! तसें अनाळा किल़धावर ४३ असलें तर आम्ही म्हणतों, 'हो पेशवाई आम्हांला काय होय ! फिरंगी अष्टागरांत अनर्थ मांडतात ना! मांडीनात; अष्टागरांतील लोकांचे जीवित-वित्त-कलत्र 'समूळ नाश पावले तर पावेना; कुठचे काण फिरंगी टोपोवाले कोंकणपटद्टीत बंळॉ मातून बसले आहेत ना! बसेनात, आम्हांला काय त्याचे ! असें आपण्व म्हणू लागलां, तर मग आम्हांलाह्वी म्हणणे प्राप्त आहे को, पेशवाईसत्ता कमजोर झाली, पेशव्यांचा हिंपदपादशाहीचा उद्योग बुडाला, तर आम्हांला काय. त्याचें ! सोय जाणे तो सोयरा ! "नाईक संतापून म्हणाल. गंगाजी नाहकांचा तो रुद्रावतार पाहून त्या बठकोतील सारे लोक चपापून एकमेकांच्या तोडाकडे पाहूं लागले. नाइकांना तेव्हां रिकस्तीचा आवेश चढला होता. संतापातिशयाने त्यांचें सर्वोग थर थर कांपत हार्वे. डोळे तप्त खादेरां- गाराप्रमाणे लाल झाले होते. त्यांचे सडेतोड बोलणे सर्वांनाच पटण्याजाग होते; पण त्यांतल्या त्यांत अंताजोपंत व खंडूजी माणकर यांना ते विशेष पटल्या सारखें त्यांच्या उत्तेजित चयेंवरून स्पष्ट दिसून आले. अंताजोपंत म्हणाले, “ श्रीमत ! माझ्या मनांत एक धाका डांचते आहे, ती बोलून दाखवू का?” “ बाला, खुशाळ बाला. आम्हांला त्याचा राग नाही. आम्ही माणसांचो भतःकरणें ओळखन वाग्रतो. भन्वतरांसारख्या वैद्यान दिळळे ओषध कडू जहर असले तरो आपल्या अगच्या गुणांना ते अमृताप्रमाणें मधुर ठरते. सत्तेपुढें शहाणपण चालत नादी हा जगाचा न्याय असला तरी सत्ता म्हणजे शहाणपण नव्हे हे आम्हा जाणतो. ज्ञानाच्या, अनुभवाच्या व शहाणपणाच्या चार हितकर गोष्टी सांगून आम्हांला कर्तव्यतत्पर करणे हे तुमच्यासारख्या-नाइकांसारख्या वडील माणसांचे कामच आहे.” बाजोराव शांतपणानें उद्गारले. “ आपल्या ह्या कळकळीच्या उद्गारांनी माझी शका बहुतेक फिटली.” अंताजापत म्हणाले. धडाडलेल्या वडवानलावर पर्जेन्यवाद्रि होऊन तो वडवानल विझून जावा तशी अंताजीबाबांच्या संतापाची अवस्था आलो. ते क्षणभर थांबून पुष्कळच शांतपणान म्हणाल, “ श्रीमत ! होच आपली थोरवी व हेंच आपले वौदीष्ट्य. सत्ता म्हणजे शहाणपण नव्ह हे जितके खर, तितकेच हहो खरे काँ, हाहाणपण वयावर नसते. हाच अलाकिक गुण धाकट्या श्रोमेतांच्याही अंगी आहे, म्हणूनच ही मोहीम आजवर यशस्वी झाली. आमचें शहाणपण झालें तरी ->_ -*-१- ८-५ ७५ एकण ४४ पेशवाईतील धर्मसंप्राम स्पा “| 2 याट १- “१८ १- ४2 गा ०0०९ ८-: -“ -“-*--८- -- “रा: ममा न्स्ट आपणांसारख्या खाशांच्या हुकुमाची ताबेदारी कसोशीने करण्याइतकेंच. रावणा- ची ळॅका वानरसेनेने जाळली खरी; पण दाहवारथी रामाची ती वानरसेना होती म्ह्णून 17 ' “ ह्या न्याय खासा ! आधा लेकराचे कान उपटा व मग त्याच्या तोंडावरून प्रेमानें हात फिरवा ! ” बाजीराव स्मितहास्यपूवक उद्गारले. “ बरे, पण अंताजी- बाबा ! तुमची शंका तुम्हीं बोळन दाखविला नाही.” “ श्रीमंत ! माझी शका फिटली म्हणाला ना? ” “ नाहीं. तसे नाहो. ती तुम्हीं बोलून स्पष्ट केली पाहिजे. दीकेचे बोज अमर- वेलीपेक्षांही अमर असतें. तिचें साकसुरत निरसन झालेले बरे.” चिमाजीअप्पा म्हणाले. कांहीं क्षणांपू्वी नाइकांच्या कठोर उद्गारांवरून वेठक मोडून मोहिमेचा सर्व मामला "घडतो कों काय अस भय त्यांना वाटत होते. त्यांना भय वाटण्याचे कारण त्यांनींच प्रथमपासून त्या मोहिमत पुढाकार घेतला होता. अंताजीपंत वगेरे मडळोच्या आम्रहाची सत्यता त्यांच्या मनाला पूर्णपणें पटली होती. अंताजीपंत व गंगाजी नाईक हे त्यांचे डावे उजवे ह्वातसे त्या मोहिमेत आरंभापासून वावरत असल्यानें त्या दोघांच्या मर्जाची त्यांना विशेष पर्वा वाटत हाती. त्या दोघांच्या मनांत कोणताही कितु राहिल्यास तो आपणांला मोहिमेच्या अखेरीपावेतों जाचेल, हें ओळखूनच त्यांनीं अंताजीपंतांना आपली शंका बोलून दाखविप्याचा आग्रह केला. अंताजीपंत म्हणाले, “ नाईक ! तुम्दींच बोला.” अखेर नाइकांना बोलणे भागच पडलें. ते म्हणाले, “ उभयतां श्रीमंतांचा आप्रहूच आहे म्हणन बोलतो, कांही कांहीं लोकांनीं जातिमत्सराची भुतावळ उठवून ह्या मोहिमेच्या कार्यीलळा अडथळे उत्पन्न करण्याचा लांडा कारभार आरंभिला आहे.” “ सोडून द्या तो विषय नाईक ! हत्ती आपल्या वाटेने चालला की गल्ली बोळां- तील कुत्री त्याच्यावर भुंकू लागतात, हा त्यांचा स्वभावगुणच आहे. तिकडे आपण लक्ष्य कशाला द्या! ” खंडूजी माणकर म्हणाला. “ छे छे! हा सोडून देण्यासारखा विषय नाहीं. भुकणें ह्या कुत्र्यांचा स्वभाव- धर्म असला तरी तीं पिसाळून ज्याचे त्याचे चावे घेऊं लागलीं तर त्यांचा योग्य अनाळा किछ॒यावर ४५ व पऱ्या ५-५ - २-४ ५. री ५ न. 0-८ ५०० 22८ एटी बॅदोबस्त झालाच पाहिजे. नाईक ! असे कोण कोण विघ्नसंतोषी लोक काय काय लांडेक]रभार करतात तें स्पष्टपणें सांगा.” बाजीराव म्हणाले. “ श्रीमत ! मी नांवे कोणाची कशीं घेऊं! आम्हांला ह्या मायभमींत रहावयाचे आहे, तोंवर जळांत राहून माशांशीं वेर मांडून आमचा पला यावयाचा नाहीं मी एवढेंच सांगू शकतो कॉ, आम्ही आरंभिलेल्या देशोद्धाराच्या व धर्मोद्वाराच्या कार्योला कांपरख.या मारण्याचा उद्योग सध्यां आपल्यांतीलच मंडळीकडून सुरू आहे. जुनीं भांडणें व मानापमान उकरून काहून आज भांडत बसणें बरोबर नाही हे तर खरे ना!” *: अगदीं खरे.” बाजीराव म्हणाल. “ पण अशा अनिष्ट गोटी आज सरास सुरू आहेत व त्यांविषयी तक्रारी केल्या तरी कोणी दाद घ्यावयाला तयार नाहीं. फार काय, रामानंद स्वामींनीं निरपेक्षपणे अलीकडे शुद्धिसघटणाचा व लोकजाग्रतीचा उद्योग आस्थावूर्वक व झपाटयाने चालविला आहे, त्यांनाही ह्या विध्नसंतोषी लोकांनीं पाण्यांत पहावें! ” नाईक म्हणाले. “ आजवर ह्या गोष्टी आमच्या कानांवर मुळांच आल्या नाहॉत. आल्या असत्या तर आम्हीं ताबडतोब जरूर तो बंदोबस्त केला असता. हच पहाना, रामानंद स्वामींना आम्ही अजून पाहेलेले नाहीं किंवा ते कोणाच्या प्रत्यक्ष माहितीचेही नाहींत. पण त्यांची कार्ते ऐकून त्यांचे कार्य सुकर होईल अशी खबरदारी घ्यावयाला आम्ही कमी करीत आहों का?! रामानंदांच्या साह्याने आपल्या गांवांत शुद्धितघटणाची चळवळ करण्याला प्रोत्लाहन आम्हींच दिलें.” चिमाजी अप्पा म्हणाले. “ गोष्ट अगदीं खरी; व आम्हीं आजवर ह्या तक्रारी आपणांसमोर आणल्या नाहींत देंद्ी खरे. याचें कारण असें को, असल्या सामान्य गोष्टींत देखील श्रीमंतांना त्रास देणें भामच्या जिवावर येतें. श्रीमेतांच्या मागें थोडे का उद्योग आहेत ! ” अंताजीबाबा म्हणाले. “ पण ह्या गोष्टी सामान्य नाहीत. विस्तवाची ठिणनी कितीह्दी बारीक असली तरी ती कोरड्या गवतावर पडली कीं वणवा पेटविते.? चिमाजीअप्पा म्हणाले. 9६ पेशवाईतील धमसंप्राम नट २-४ भाक टी 74 2५2००५५४१८ “> “ नाइकांनीं सांगितल्या ह्या गोष्टी विस्तवाच्या ठिणगीसारख्याच आहेत. अत्यंत बेजबाबदार व मत्सरग्रसत माणसाखेरीज इतरांच्या हातून असला आगलावेपणा हवेणें शक्‍य नाहीं.” बाजीराव म्हणाले. चिमाजीअप्पा म्हणाले, “ असेंच केवळ नाहीं. फाजील धर्मभोळेपणादेखील अश्या गोटी माणसाच्या ह्यातून घडवू शकतो. त्यांतून मत्सरी स्वभावाला धर्म- मोळेपणा'ची जोड मिळाली की मंग ठिणयीचा वणवा पेटावयाला उशीर लागत नाहीं. नाईक! बाबा ! तुमच्या बोलण्याचा रोंख साधारणपणें आमच्या ध्यानीं आला. रामाजीपतांवर तुमचा बोल असावा.” “ होय, आतां ह्या थराला गोष्टी आल्या तेव्हां स्पष्टच बोलावयाला काय हरकत आहे ! रामाजीपंतांवर तर आमचा बोल आहेच; पण आम्हांला प्रत्यक्ष असे रामाजीपंतांपेक्षां त्यांचे इस्तकच जास्त नडतात. विशेषत: ह्या प्रांतांत सनातन धममातेड म्हणून प्रलिद्ध असलेले विद्दन्सुकटमणि धोंडशास्त्री व निर्मळचे इनामदार भय्याशास्त्री ह्या सासरे-जांवयांचा आडमुठा धर्माभिमान आम्हांढा फार नडतो. हे दोन्ही लोक आम्हीं चालविलेल्या शुद्धिसेघटणाच्या चळवळीला शक्‍य त्या भल्याबुऱ्या उपायांनी विरोध करावयाला नेहमीं तत्पर असतात. एक पडले जाडे विद्वान्‌ व दुसरे पडले जाडे धनवान; त्यांना विद्वत्ता व धन ह्या जोडगोळीने आमचे प्रयत्न हाणून पाडण्याला चांगलें फावते. बरे, दोघेद्दी रामाजीपंतांचे जिवलग स्नेही असल्यानें रामाजीपंतांचें कृपाछत्र त्यांच्या मस्तक सदा रुळत असतें. आम्ही रामाजीपंताकडे तक्तारी कराव्या व त्यांनीं त्या एका कानानें ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्याव्या, असा प्रकार चालला आहे.” अंताजीपंत म्हणाले. “ अर्से असेल तर याचा बेदोबस्त ताबडतोब झाला पाहिजे.” बाजीराव चिमाजी अप्पांकडे वळून म्हणाले, “ अप्पा ! ताबडतोब रामाजीपंतांना ताकीद पोॉचती करा, कॉ. तुम्ही धर्मतंबंधीं कामांत मुळींच लुडबुड करतां कामा नये. रामानंदांच्या चळवळीला अडथळा आणतां कामा नये. जे कोणी शुद्दिसंघटणा. च्या चळवळीविरुद्ध दस्त किंवा परदस्ते खटपट करतीळ, ते मन ब्राह्मम असोत, किंवा कोणीही असोत; त्यांना कडक शासन करा असंही त्यांना लिद्दा.” लगेच ते मंडळीकडे वळून म्हणाले, “ भागि तुम्हांलाही आमची अशी परवानगी अर्नाळा किछठयावर ४७ आहे की, अशा धर्मकार्याला विरोध करणारा कोणीही आढळला तरी त्याला तेथल्या तेथें याद राही असें शासन करीत जा.” खंडूजी माणकर हात जोडुन म्हणाला, “ सरकार ! त्राह्मणांना आम्ही शासन कसे करावें! ” “ याच! अर्थ काय |] न्यायाच्या दरबारांत ब्राह्मण-अब्राह्मण ह्या भद नाहीं. अपराथी मग तो त्राह्मण असो किंवा कोणीह्दी असो-अपराधीच ! तुम्हांला त्याचें काय ! सरकारची सेवा करतांना जात, वय, नाते असल्या गोष्टींचा मुळींच विचार करावयाचा नसतो. बरे, तुम्ही जे आतां निर्मळच्या भस्र्याशास्री इनामदाराचें नांव घेतलें, ह्या कोठला कोण ! याला इनामदार कोणीं केले ! ' बाजीरावांनी विचारलें, “ निमंळचे मातडशास्त्री ! ” “ होय. त्यांचेच हे दतक चिरजीव. नुक्ते पांच वषांपूर्वी मातंडशास्त्री वारले. वारण्यापूर्वी चार दिवस त्यांनीं आपल्या घरचा पुजारी दत्तक घेतला, तेच हे भेय्याशास्त्री.” अंताजीबाबा उत्तरले. खंडुजी माणकर म्हणाला, “ सरकांर | लोक असेद्दी बोलतात कीं, हे भय्या- शास्त्री व धाडशास्त्री हे दोघेही फिरग्यांचे हस्तक आहेत. त्या दोघांचंद्दी परोळ, मंडपेश्वर, वतई वगेरे ठिकाणच्या पाद्माकडे व वसईच्या मोठमोठ्या फिरंगी अधिक्राऱ्यांकडे वारंवार जाणें येण असते. निमळचा पाद्री तर भस्यासाहेबांचा जिवलग दोस्त आहे. फिरेग्यांचे जासूद वारंवार त्यांना येऊन भटतात, कोठें शुद्धि व्हावयाची असल्यास त्यांना खबर देतात-ऱव ते दोघे अथवा त्यांपेकॉ कोणी तरी एकजण त्या शुद्धिस्थानीं जाऊन बखेड उत्पन्न कस्तात. “ ते शत्रचे देर आहेत अशी तुमची खात्री आहे! ” बाजिरावांनीं लगेच अंताजीबाबा व नाईक यांच्याकडे वळून विचारले. “ आणि तुमचे देखील असेच मत आहे!” “ होय. पण ते पडले रामाजीपतांसारख्या थोर अधिकाऱ्यांचे जीवशक्रण्ठश्च स्नेही. त्यांना नांवे कोणीं ठेवावी ! ” अंताजीपंत म्हणाले. “ ठीक आहे. त्या दोघांनी पुन्हा असा गुन्हा करेला क्री त्यांना पकडून आमच्यातमोर (किंबा अप्पांसमोर हजर करा.-बर; आपडा मोदिभेचा विषय अपुराच राहिला ! ” “ आतां धाकटया श्रीमेतांनी काय ते सांगावें. ' अंताजीपंत म्हणाले. ४८ पेशवाडतीळ धर्मसंग्राम शिक “-- > ७ ४८. 70: टप्य*--४८०५०५--५८-५८८ ८५-00 “कळकळ. 1 -----५.-.-५---५----- प्यास भ्टप्ट धक हता ५८... "णी “ हो, आतां आई वऊेश्वरी* धाकटया श्रीमेतांना काय माते देईल ती खरी. कारण धाकट्या श्रीमंतांनी प्रथम त्या देवाला नमन करूनच मोहिमेच्या क्षेत्रांत पाऊळ टाकले आहे; तिच्या अंगी आम्हां सववोर्चे प्रिय करण्याचें सामर्थ्ये आहे. धाकटे श्रीमतच ह्या मोहिमेंत आमचे प्रारंभापासूनचे पुढारी आहेत. आज दोन तीन वषे ते इकडील सर्वे स्थाति प्रत्यक्ष अवलोकन करीत आहेतच." नाईक म्हणाले, “ ठौक आहे. अप्पा ! तुम्ही सांगाल ती गोष्ट सर्वोना कवूल तशी आम्हांलाहो कवृल. सांगा, पुढें मोहिमेचे काय करावयाचें !' वसईचा क्रिछा कबजांत येईतो इथेच कुचयून बसावयाचे कों उत्तर दिग्विजयाची सांगता अगोदर करावयाची! ” बाजिरावांनीं चिमाजीअप्पांना प्रश्न केला. चिमाजीअप्पा उत्तरले, “ तुम्ही तर अगोदर तांतडी करून उत्तर हिंदुस्थानांत जावयाला निघाच.” “ आम्हांला तर गेळेच पाहिजे. त्यावांचून सुटका नाहं. पण तुम्ही, मल्हारराव, राणोजीबाब्रा, ही विश्वासांतील मंडळी पाठीशीं नसल्यावर आम्ही एकटे तिकडे --::>:-५-----::-८-:--८८---८५८-0 77: * ठाणें जिल्ल्लांत भिवडोपासन उत्तरेला सुमारे बारा मलांवर तानसा नदीच्या कांठी वडवली या नांवाचें खेडं आहे. तेथच थोड्या अंतरावर टेकडी च्या उतारावर वड़खखरी या नांवाचें रम्य देवस्थान आहे. त्या देवीच्या हाती वज्र आहे म्हणन वऊखरी हे नांव तिला प्रास झालें असावे. जवळच अनेक उन्हाळी आहेत व लहानमोठी आणखी बरींचशीं देवळेही आहेत. त्यांना वऊराबाईचीं उन्हाळीं असेच म्हणतात. तेथन थोड्या अंतरावर एक भस्माचा डोंगर आहे. यावरून तेथे पूर्वी ज्वालामुखी डोंगर असावा. चिमाजीअप्पा उत्तरंकडून वसईच्या मोहिमेवर यावयाला निघाले तेव्हां मार्गीत त्यांची वज़े शरोला छावणी पडली. माहिभेंत यश मिळण्याविषयीं त्यांनीं व>श्वरीला नवस केला. पुढें मोहीम यरास्वी झाल्यावर त्यांनीं व>शवरीचे सध्यांचें भग्य मोदेर बांरलें. ते देवस्थान एका गोसावी पंथाच्या इनामदाराच्या ताब्यांत आहे. सालीना सध्यां सुमारे बाराशे रुपयांची नेमणक देवस्थानाला आहे. नाईक वगेरे त्या प्रांतींच्या पुरातत वतनदारांकडून देवीला लहान-मोठया नेमणफ सुरू आहेत वेचत मद्दिन्यांत अमावास्येला येथें मोठी यात्रा भरते. रभ अनाळा किठ्ठयावर ७९ जाऊन काय करणार ! प्रतिनिधी, फत्तेसिंगबाबा भोसले वगेरे मंडळी आमच्याशी मनमोकळेपणाने वागणार नाहींत; दाभाडे, गायकवाड तर सेनापाते चिंबकराव -दाभाड्यांच्या मृत्यूपासून आम्हांला उघड उघड पाण्यांत पाहूं लागले आहेत; अशी एकंदरींत देना आहे.” बाजीराव म्हणाले. “ ते सारें खरे; पण इतकी रंगाला आलेली मोहोम आतां एकाएकीं मध्येंच अर्धवट सोडणे कसें शोभेल ! आज जीं कामें नखाने होतील, त्याच कामांना उद्या कुऱहाडी लागतील. रोज कानीं येणाऱ्या शत्रूकडील बातम्यांवरून शत्र आतां फार दिवस टिकाव धरील असें आम्हांला वाटत नाही. आम्हांला तर अशी जबरदस्त आश्या आहे कीं, आमच्या शब्दाला मान देऊन शत्रूला आमच्याशी तेह करणे भागच पडेल. तहू झाला व रक्तपात न होतां वसईचा क्रिद्ठा शत्रूने खालीं करून दिला तर सोन्याहून पिवळे झालें. मग किल्याची व्यवस्था लावून आम्ही सारेजण आपल्या मागोमाग उत्तरेकडे येऊं.” विमाजीअ'पा उद्गारले. “ पण तह झाला नाहीं तर ! ” बाजिरावांनीं सव मडळीकडे वळून तोच प्रश्न पुन्ह्या केला, “ सांगा; तह झाला नाहीं तर! ” “ तह होईल; नग्याण्णव हिरशांनीं तह होईल. फिरंग्यांनीं आज सूर्यास्ता- पर्येतची मुदत मागून घेतलेली आहे. तोपर्यंत नारायणराव ब बुवाजी ही मंडळी फिरंगी तहाला राजी असल्याची शुभवाता घेऊन येतील असें आमची मनोदेवता आम्हांला स्पष्ट सांगत आहे ” चिमाजीअप्पा म्हणाले. बाजीराव यावर उद्गारले, “ आतांपर्यंतची वेळ गेली तशीच सूर्यास्तापर्यंतची वेळ जाईल व अखेर ह्या चालढकलींतून आम्ही म्हणतो तोच निष्कर्ष बाहेर पडेल. मनुष्याने आशावादी असावे; पण अशक्यप्राय गोष्टींविषयी आशा बाळगणे पारेणामीं फारसें दूरदर्शीपणाचें ठरणार नाहीं.” ते लगेच गंगाजी नाईक वगेरे इतर मंडळीकडे वळून म्हणाले, “ खरें कीं खोटे ! ” हणण टी?) 0) 00 0)? पीटीपपयपीपी नट >र्‍मपपमा-ा -पपमपापापपॅपपिशीफ९? णा प)२१0ण २0२)?” नन > छत्रपतांच्या दरवारांतील फाटाफुटींचा व आपतांतील चुरशीचा वृत्तान्त या पूर्वी 'कादंबरोमय पेशवाई'मधून अनेक वेळां आला आहे. सेनापाते दाभाड्यां- च्या पारिपत्याचा वृत्तान्त "पेशवाईतील दुर्जन' ह्या आठव्या कादंबरीत साकल्यें- करून देण्यांत आला आहे. पे....ड "१० पेशवाईतील धर्मसंप्राम ४०४७-१५ ४-४ फन ०-ह “होण बाजिरावांनीं आपल्या मताच्या समर्थनार्थ नाईक वगेरे मेडळीकडे पाठून खरे कॉ खोटे' असें विचारतांच मल्हारराव होळकर, अंताजी रघुनाथ वगेरे मडळीनें एकमेकांकडे सुचक दृष्टीनें पाहिलें व लगेच नाईक बाजिरावांना म्हणाले, “ श्रीमंत म्हणतात तें एका अर्थी खरे; पण धाकटे श्रीमंत म्हणतात तें देखी खोटे नाहीं. अविचाराने एखाद्या गोष्टींचा निर्णय ठरवून टाकण्यापेक्षां अशा प्रसंगी आक्यावादी बनणेंही वाईट नाही. अंताजी रघुनाथ म्हणाले, “ मलादेखील तसेच वाटते. घाईघाईने एखादी अशुभ गोष्ट आपल्या हातून घडण्याचा संभव असतो, तेव्हां कालह्रण करणेच शहाणपणाचे ठरते.” विमार्जाअप्पा पुन्हा म्हणाल, “ त्यांत अशुभ तें काय आहे! आमचें मन आम्हांला स्पष्ट ग्वाही देत आहे की, फिरंगी कोलाला येणार व तह होणार.” चिमाजीअप्पांच्या तोंडून हे शब्द निघतात न निघतात तोंच दरव!जाबाहेरून कोणीतरी खड्या सुरांत उद्गारळे, “ नाहीं, नाहीं, तद्द होत नाहीं.” प्रकरण तिसरे मराठमंडळाचा निधार चि्िमाजीअसयांच्या तोडून हे आक्यावादीपणाचे उद्गार निघावयाला व बुबाजी नाईक दिवाणाखान्यांत यावयाला एकच गांठ पडली. बुवाजीनें अप्पांचे उद्गार आंत येतां येतां ऐकले व कोणीं प्रश्न विचारण्याची वाट न पहातां सर्वांना एक अझुभ वाता निवेदन केली. “ तह होत नाहीं. तहाची आशा बाळगण्याचे मुळींच कारण नाही. सेनापति सिल्व्हेरा तह करण्याला सुळीच तयार नही. तो पक्का दगेखोर माणूस आहे.” :< पण नारायणराव कुठे आहे! ” मल्हारराव होळकरांनी विस्मयपूर्वक विचारले. सेनापतीच्या दगेखोरपणाची वार्ता ऐकतांच त्यांना प्रथमच संदाय आला को, सेनापतीने नारायणरावाला कांहीं द॒गाफटका तर केला नसेल ! मल्हाररावांची ती दका बरोबर होती. वुबाजी त्यांच्या प्रश्नावर उत्तरला, “ नारायणराव किल्ल्यावर केदेंत आहेत व उदईक त्यांना बाटवून मग ठार करण्याचा सेनापतीचा दुष्टपणाचा बेत ठरलेला आहे.” एकूण इतके दिवस तुम्हांला फिरंग्यांनी किल्ल्यावर ठेवून घेतलें, तें केवळ हुलकावण्या दाखविण्यासाठींच म्हणावयाचे ! ' बाजीराव म्हणाल. “- असेच केवळ नाहीं.” बुवाजी म्हणाला. “ आम्हांला केवळ हुळक।वण्या दाखविण्याचा त्यांचा बेत आहे असें आमच्या निदर्शनाला आले असतें तर आम्ही केव्हांच श्‍कडे आलो. असतो; पण प्रथम आम्हांला तसे वाटले नाही. उलट किल्ल्यावरील जबाबदार अधिकारी आमच्याशी तह करण्याला उत्सुक आहेत असेच आम्हांला प्रथम वाटले. पण सेनापाते सिल्व्हेरा किन्न्यावर आला व आमच्यांतल्याच कांही घरभेद्यांशीं त्याचें कांहीं खलबत झालें, ठेव्हांपासून परिस्थितीचा रंग एकदम पालटला.” “ हें कसें काय झालें ! ” बाजिरावांनीं विचारलें. बाजिरावांनी विनचारल्यावरून बुबाजी वसईच्या किल्ल्यावरील वृत्तान्त निवेदन करूं लागला. मी व नारायणराव बरोबरच्या मडळीसद्द वसईच्या किल्ल्यावर जाऊन पे.चळो, तेऱ्हां देडदार पेरीरा व सेनापाते सिन्न्हेरा हे दोघेही तेथे नव्हते, श्र पुंडावाइतांलळ धमंसम्राम र ऱ- ऱ्ह बहटीधश£--- ऱटा > ऱ्या *२- -/*ाप्शी -- ऱ्ट ->“ ५ “7” -« "८ 2९४ १८- ४ ॥४शप्याप या महाय > र कोठे बाहर गेले होते. त्यांच्या एवजी किललेदाराचा मुलगा डोसिंगो ह्याने आमचा योग्य आदरसत्कार करून आम्हांला ठेवून घेतलें. त्यानें आमच्या आगमनाथें कारण विचारून घेतले, व तहार्चे बोलणें करण्यासाठी आम्ही आलों आहों असे कळतांच त्यानें संतोष व्यक्त केला. त्याने आपल्या आईशींद्दी आमची ओळख करून दिली. तीही फार भली बाई दिसली तिलाही, तहाची योजना मानवली. त्या दोघांच्या बोलण्यांत अर्से आलें कीं, किठ्ेदारही मुकाटपणे मराठ्यां- शी तह करून रक्तपात थांबवावा अशाच मताचा आहे. मात्र सेनापाति तहाला कितपत तयार होइल याविषयी त्यांनाही शका होतीच. तरीही त्यांनी त्याची शक्यतो समजूत घालण्याचे कबूल केलें होतें. डोमिंगोनेच तेथला दुसरा ऱ्यान्याच दर्जाचा अधिकारी आल्काकोव्हा याख्या सेगतमताने तहू'च्या काटाघार्टासाठी मुदत मागन घेतली. आम्हांलाही परवांपावेती आशा होत का, आम- स्था वाट'पाटोला यश येइल. पण परवां सेंनापाते किळवयावनर अल. त्याच्याशीं जास पहिली भेट काल दोनम्रहरा झाली; तेव्हांच्या त्वाच्खा एकंदर वर्तेना- वरून आमची अर्धी आक्या लयाला गेली. डोमिंगो तेव्हां हजर होताच. त्यानें सेनापाते निघून गेल्यावर आम्हांला पुन्ह्या सेनापतीशीं वाटाघाट करून त्याचे मन वळविण्याचे अभिवचन दिलें. किल्लेदार अजून बाहेर्न आला नसल्याने' डोमिंगोचाही कांहींसा नाइलाज होता. त्याच दिवशीं बाटगा सरदार एखोनेओ, थोंडशास्त्री व भस्याशास्त्री हे किल्यावर येऊन सेनापतीला भेटले. त्यांचें सेनापतीशीं काय खलबत झाले हं जरी आम्हांला नक्की कळलें नाहीं, तरी त्यांची मुख्य फिर्याद रामानंदस्वामी व शुद्धिखंघटणाच्या चळवळोला अनुकूल असलेली त्यांच्याच मताची आणखी कांहीं मेडळी यांच्या विरुद्ध होती; पेशव्यांच्या प्रोत्साहनाने हे चळवळे फार शेफारून गेले आहेत, असा आगलावेपणा करण्यालाही त्या तिघांनी कमी केळें नाहीं असे कळलें.” “ पहा श्रीमंत ! मीं जे आतांच आपणांला सांगितलें, त्याचा हा पडताळा पहा.” “ अस्‌ द्या.” बाजीराव बुबाजीला म्हणाले, “ पुढें काय झालें! ” “ पुढें काय ! त्या मडळीचीं काय खलबते झाली हें कांही अ'म्हांला कळलें नाहीं; पण त्याच रात्रीं आमच्या वसातेस्थानासभोंवार पहारा बलला. दुसऱ्या दिवशीं सूर्यास्तापर्यंत सेनापाते आमच्याकडे मुळींच आला नाहीं. पण पहारे- कऱ्यांकडून आम्हांला बातमी कळली कॉ, सेनापति पेशव्यांवर व साऱ्या मराठ- मराठमंडळाचा निधार प्रे मंडळावर कारच रुष्ट झाला असून तह करण्याचा त्याचा मानस नाह. चुळणे गांवांत भगवानजी व भरव नाईक ह्या बापलेकांनीं शुद्धीची चळयळ करून तेथन्या लोकांना आपल्या बाजला ओढण्याची खटपट चालविली आहे हो वातमीा त्या 'तघाकडन सेनापतीला मिळाल्यामुळे तो फार चिटलळा होता. ती व[तमाच अखूर खरा झाली. सूयास्ताच्या सुमाराला सेनापतान आम्हांला आपल्या वाड्यांत बोलावून घेतले व आमची खूप निर्भर्त्सना केली. तो केवळ आमचीच 'नि्थत्सना करून थांबला नाहीं, त्यानें उभयतां श्रीमंतांना व साऱ्या मराठमंडळाला कानांनी ऐकवणार नाहीत असे अपराब्द उच्चारले, व नारायग- रावाना म्हटले, “दोन्हो पेशवे व त्यांचे सारे बडे बडे हस्तक मला शरण येऊन खिस्ती व्हावयाला तयार असतील तर मी त्यांना क्षमा करून त्यांच्याशीं तह करावयाला तयार आहें'. हा खाशांचा अपमान नारायणरावांना सहन झाला नाहीं. ते एकदम रागानें बेभान झाले व अरेतुरेवर येऊन सेनापतीला अद्वातद्वा बोलले ! त्याबरोबर सेनापतीने चिडन नारायणरावांना तथल्या तेथे शिक्षा ठोठावली, याला उद्यां बाटवून याचे मुंडण करा व किल्ल्यावर सभोंवार याची गाढवावरून धिंड काढून मंग याचा शिरच्छेद करा'. त्याप्रमाणेच आम्हां मंडळीलाही बाटवन श्रीमंतांना नजराण्यादाखळ नारायणरावांचे मुंडके आमच्या ह्ाती. देऊन आम्हाला किल्ल्याबाहेर हांकलटून लावण्यार्‍चा हुकूम त्यानें सोडला. डोभमिंगो, आल्काकोव्हा, ऐंन्टोनिओ, फादर पोर्टो, भय्याशास्त्री, धोंडशास्त्री व किल्ल्यावरील आणखी बरीच मंडळी तिथे हजर होती. डोमिंगोने “किलेदार येईपावेतो तरी थांबा' अशी सेनापतीची समजूत घालून पाहिली; पण कांहीं उपयोग झाला नाहीं. आमच्या देखतच ऐंटोनिओ व फादर पोर्टो यांना चुळण येथील बंदोबस्ताला पाठविण्याचे ठरलें व भय्याशासत्री आणि धोंडशास्त्री यांनीं निर्मळ येथील पुढें होणारा शाद्रे. समारंभ मोडण्याचे तेथच कबूल केलें. लगेच आम्हांला तुरुंगांत नेण्यांत आळे व स्वतंत्र अशा घाणेरड्या खोल्यांतून कोंडून ठेवण्यांत आळे आम्हांला कोणाला कोटे ठेवलें याचा एकमेकांना पत्ता नव्हता. रात्रभर मी तर उपाशीच होतों. मध्यरात्रीच्या सुमाराला कोणीतरी येऊन माझ्या खोलीचे कुलूप काढलें. त्या आवाजानें मी झोपेतून जागा झालो. मला प्रथम वाटले कीं, हा नुसता भास झाला. पुन्हा वाटलें काँ, हवी भुताटकी तर नसेल; म्हणून भीत भीत दरवाजापाशी जाऊन दरवाजा लोटून पाहिला तों तो उघडा होता व एक पहारेकरी दरवाजा- ७ पडावाहतीळ धर्मसंप्राम बाहेर 7. “वा. ता हळूच माझ्या कानांत म्हणाला, “भिऊ नक/ःस उुकाट्याते ह्या तुहसात्या मागील बाजूने दोन उंच भितींच्या मधून विचाळी वाट जाते. तपा वाटेने ज! म्हणजे बाहेरील मोठ्या दरवाजांत जाऊन पॉचशील. तंथे पहार खाह. तेयला पहारेकरी “परवळ' असा प्रश्न तुला करील, त्याला 'जुता करार असें उत्तर दे व ह्वा बिछा त्याला दाखव म्हणजे तो तुला बाहेर सोडील'. असें *रंपन त्यने ह्या बिछा माझ्या हातीं दिला.” क्रुसावर येशू खिल्ठाळा सवांगांत ळे ठोकन जस्यडून ठार करण्यांत आले आहे असा ठसा वर उमटविलेला एक पिना वेत वाजिरावांपुढे ठेवन तवाजी पुढे म्हणाला, ' अशो मोज्या "सत्कारन पामी सुटका झाली, व मी आतां हा आपणाल!| दिसला आढे, सटका नजी एकटयाचीच झाली, को तुः्यावरोबरच्या इतर झाणमाकोड शीक देमाजाअऱपांनां प्रश्न केला. ' क फला कांही माहीत नाहा. तो पहारेकरी त्याविषयो. माक्यापाणा काडास चदाऊळा गोटा बुबाजी उत्तरला. त) 'ग्डार्फरी कोण बर॑ असावा !' ” त्ता उ्क्र्ढ नोहा. ' ह 37 मोठेच आर्य आहे! ” चिसाजीअप्पा बाजिरांवाकडे तुन म्हणाले “ यावरून ऊपणाला असे अनुमान करावयाला हरकत नाहा. का अमच्या म्हणज प7।याने हिंदवीच्या हितासाठी कायावाचामनानें झटणारे कांही लोक किठयावर अ हेत. मग ते आमच्या हेरांपेकीं असोत, किवा नोकरी फिरग्यांची करावयाच; पण मन मराठ्यांकडे अश हार्दिक सहानुभूतीने वागणार फिरंग्यांच्या नोकरांपेकी काणी असोत. श्रीगजाननानें त्यांना अशींच सदबुद्धि व असेच सामर्थ्य द्यावे व नारायणराव आणणि त्यांच्या बरोबरची इतर नोकर॒मंडळी यानाही उबःजीप्रमाणेच सुखरूपपणे सुटका व्हावी.” “ सुटक, , आतां कसली सुटका ! आतां नारायणरावाच्य़ा सुटकेची आशाच नको. दूवाफे माझा उजवा हातच तोडण्याचे ठरावेळे, तेथे कोणाचा काय अणे 77. मन्हाररावांच्या मुखावाटे निघावयाला च त्यांचग्र मागे वसळेले गंगाजी ना/ऊ धाडकन शिकावयाला एकच गांठ पडलो. लगेच मव्हाररावानी (२ जू ट०:, _*» > कळ रि > रोणांजा ('उ"कड वळून पाहले. तोंच राणोजीराव हास्यमुद्रने म्हणाले, “ सभेदार ! मराठमंडळाचा निर्धार भ - “ "वह (ल्म्रे तुम्ही नारायणरावांविषयी मुळींच चिंता कुं नका. दिंकिचा शुभरकूनॅ”सांगतो का नारायणराव सुखरूप परत येईल. गगाजी नाईक निम्रहपूर्वक उद्गारले, “ शकून आणि अपशकून कसले पद्यात बसलां ! असली संकटे शकून पाहून निवारण होत नसतात, तीं निवारण करण्याला सूडावद्दल प्रतिसूड घेण्याची शपथ वाहून मारूं किंवा मरू अशा निश्चयानें प्रयत्न- वादी बनावें लागते. देवावर हवाला ठेवणारे रज्ये, त्यांच्या हातून पराक्रम होणे शक्य नाहीं. मी माझ्या आजवरच्या पन्नास वर्षीच्या अनुभवाने सांगतों कां, मनुष्याने देववादी बनण्यासारखा <वळेपणा दसरा कोणताही नाही." गगाजी नाइकांच्या ह्या निमल वत्ताच्या वोलांचा मल्हाररावांच्या हळुवार बनेठेल्या मनावर किचित विपरीत पाग्णास आला. आधीोंच त्यांचे अंतःकरण नारायणरावावरील संकटाची वाता ऐकून भाजलेले होते, त्यामुळे त्यांना गंगाजी नाइकांच्या बोलांनी जास्त हज्ञा झाली. ते विमनस्कतेने नाइकांना म्हणाले. “ नाईक ! परदुःख शीतळ असे म्हणतात त खोटें नाही ! जो प्रसंग आज नारायण- रावावर आला आहे, तोच जर तुमच्या बुब्राजीवर आला असता, तर तुम्हांला काथ बरं वाटले असते! ' “ काय वाटले असते अशी तुमची कल्पना आहे! मी रडत किंवा हळ- दळत बसलो असतो असे तुम्हांला वाटतें काय ! सुभेदार ! बुबाजी तर माझा भाऊ आहे. पाठौराख्या भावंडांच्या प्रेमापेक्षा पाटजाळाचे प्रम थोर असते, हा जगाचा न्याय तर तुम्हांला माहीत आहे ना! पण मी भावांविषयी तसाच त्यांच्या मुलांविषयीं व तसाच माझ्या स्वतःच्या एकुलत्या एका मुलाविषयींही मोहाळा बळी पडण्याला तयार नाहीं. तुम्हांला काय वाटतें ! बुबाजीदेखील जर किल्ल्यांत अडकून पडला असता व जो प्रसंग आज नारायणरावावर आला आहे तोंच प्रसंग त्याजवर आला असता, तर माझ्या मनानें कच खाली असती का !-- गंगाजी नांइकांचे पुरतेपणी बोलून होण्यापूवीांच घरुवाजी नाईक मध्यंतरी उद्गारले, “ आणखी असे पहा सभदार ! दादा जे बोलले, त तुम्हांला अथवा कोणालाही दृषण देण्यासाठा बोलल नाहीत, सवांना धयरांचा नवा नेटावा देण्यासाठीं बोलले. षे पेशवाईतील धर्मसंप्राम बाहेर उन, होता. तो हळूच माझ्या कानांत म्हणाला, “भिऊ नकोस. सुकाठ्यानें ह्या तुल्गानपर' मागील बाजूने दोन उंच भितींच्या मधून चिंचोळी वाट जाते. त्या वाटेने जा म्हणजे बाहेरील मोठ्या दरवाजांत जाऊन पॉचशील. तेथे पहारा आहे. तेथला! पहारेकरी “परवळ' असा प्रश्न तुला करील, त्याला 'जुना करार' असें उत्तर दे व हा बिल्ला त्याला दाखव म्हणजे तो तुला बाहेर सोडील'. असें *हूणून त्यानें ह्या बिछा माझ्या हाती दिला.” कुसावर येशू ख्रिस्ताला सवोगांत खिळे ठोकून जखडून ठार करण्यांत आले आहे असा ठसा वर उमडविळेला एक पिरळेला विळा बाजिरावांपुढें ठेवन बबाजी पुढे म्हणाला, “ अशी मोठ्या मकमत्कारान माझी सुटका आली, व मी आतां हा आपणाला दिसता आहे. * : सुटका तुझी एकट्याचीच झाली, कां तुःऱ्यावरोबरच्या उतर माणसाचीही झोळी । ' चिमाजाअप्पांनीं प्रश्न केला. '८ त झला कांही माहीत नाही. तो पद्दारेकरी त्याविषयी माझ्यापा्ा काहींच योठला नाहो.'' त्रुबाजी उत्तरला. “ लो. पहारकरी कोण बरे असावा ! “- तहा कळले नाहीं. “ हे “ग माठटेंच आश्चर्य आहे! ” चविमाजीअप्पा बाजिरावांकड वळून म्हणाले, “ यावरून अपणाला असे अनुमान करावयाला हरकत नाहा, को आमच्या म्हणजे पर्यायाने हिंद्वीच्या हितासाठी कायावाचामनानें झटणारे कांही लोक किछ़्यावर आहेत. मग ते आमच्या हेरांपेकी असोत, किंवा नोकरी फिरंग्यांची करावयाच पण मन मराठ्यांकडे अशा हार्दिक सद्दानुभूतीनें वागणारे फिरंग्यांच्या नोकरांपॅकी कणी असोत, श्रीगजाननानें त्यांना अशीच सदबुद्धि व असेंच सामर्थ्य द्यावे व नारायणराव आणणि त्यांच्या बरोबरची इतर नोकरमेडळी यांचीही डब[जीप्रमाणेंच सुखरूपपणे सुटका व्हावी.” “ सुटका ! आतां कसली सुटका ! आतां नारायणरावाच्या सुटकेची भाशाच नको. देवाने माझा उजवा हातच तोडण्याचे ठराविळे, तेथें कोणाचा काय €लाज !-- असे उ मल्हाररावांच्या मुखावाटे निघावयाला ब॒ त्यांच्या मार्गे बसलेल गैगाजी नाईक धाडकन शिंकावयाला एकच गांठ पडली. लगेच मल्हाररावांनी राणोजीरवःकड वळून पाहिलें. तोंच राणोजीराव हाल्यमुद्रेनें म्हणाले, “ सुभेदार ! *्$ मराठमंडळाचा निर्धार 1110000000... आ. क व्य 00 चाही डा ् म्ही नारायणरावांविषयीं मुळींच चिता करुं नका. शिंकेचा शुभशकूरने”सांमतो>' को नारायणराव सुखरूप परत येईल.” गंगाजी नाईक निम्नहपूर्वक उद्गारले, “ शकून आणि अपशकून कसले पद्यात बसलां ! असलीं संकटे शकून पाहून निवारण होत नसतात, तीं निवारण करण्याला सूडाबद्दल प्रतिसूड घेण्याची शपथ वाहून मारूं किंवा महं अशा निश्चयानें प्रयत्न- वादी बनावे लागते. देवावर हवाला ठेवणारे र्ये, त्यांच्या हातून पराक्रम होणें शक्य नाहीं. मी माझ्या आजवरच्या पन्नास वर्षीच्या अनुभवानें सांगतो कीं, मनुष्यानें दैववादी बनण्यासारखा टबळेपणा दुसरा कोणताही नाहीं." गंगाजी नाइकांच्या ह्या निर्मल वृत्ताच्या बोलांचा मल्हाररावांच्या हळुवार बनलेल्या मनावर किचित विपरीत परिणाम झाला. आधोंच त्यांचें अंतःकरण नारायणरावावरीळ संकटाची वाता ऐकून भाजलेले होतें, त्यामुळें त्यांना गंगाजी नाइकांच्या बोलांनीं जास्त इजा झाली. ते विमनस्कतेनें नाइकांना म्हणाले, “ नाईक ! परदुःख शोतळ असे म्हणतात तें खोटें नाहीं ! जो प्रसंग आज नारायण- रावावर आला आहे, तोच जर तुमच्या बुब्राजीवर आला असता, तर तुम्हांला काय बरं वाटलें असतें? ” “ काय वाटले असतें अशी तुमची कल्पना आहे! मी रडत किंवा हळ- हळत बसलो असतों असे तुम्हांला वाटतें काय ! सुभेदार ! ब॒बाजी तर माझा भाऊ आहे. पाठीराख्या भावंडांच्या प्रेमापेक्षा पोटजाळाचें प्रेम थोर असते, हा जगाचा न्याय तर तुम्हांला माहीत आहे ना! पण मी भावांविषयीं तसाच त्यांच्या मुलांविषयीं व तसाच माझ्या स्वतःच्या एकुलत्या एका मुलाविषयींही मोहाला बळी पडण्याला तयार नाहीं. तुम्हांला काय वाटतें! बुबाजीदेखील जर किल्ल्यांत अडकून पडला असता व जो प्रसंग आज नारायणरावावर आला आह तो" प्रसंग त्याजवर आला असता, तर माझ्या मनानें कच खाली असती का !---” गंगाजी नाइकांचें पुरतेपणी बोलून होण्यापूर्वीच बुबाजी नाईक मध्यंतरी उद्गारले, “ आणखी असें पहा सुभेदार ! दादा जे बोलले, तें तुम्हांला अथवा कोणालाही दूषण देण्यासाठीं बोलले नाहींत, सर्वांना धेर्यांचा नवा नेटावा देण्यासाठी बोलले," २५६ पेशवाईतील धर्मसंप्राम शश टाध्टा टेट ट्ट »*>५ शश “ कोणाला दूषण ! हरेराम ! सुभेदार ! तुम्हांला ही शंका आली का!” गंगाजी नाईक स्मितहास्यपूर्वक म्हणाले, “ वा; ! सुभेदार ! प्रत्यक्ष द्वाताखाळच्या नोकरावरदेखीळ इतकी ममता करणाऱ्या तुमच्यासारख्या रणसारंगाला दूषण आणि तें मो देईन ! अशी शेकादेखील कोणाच्या मनांत ग्रेतां कामा नये होती. आणि नारायणरावाची योग्यता मळा कळत नाहीं अशी तुमची कल्पना असेल तर तीही चुकीची आहे. खरोखर नारायणराव तुम्हांठा साजेसा सेवक आहे.” -२.-०८. ८४८८-२० /८४ ४-५. २५५५४५ प्टप्टप्टध्ाध्ट 0: “४५४५५५८५५५ ४५८५-५५ ११८५ ८४९१ 0०४ ८९ ह्टष्टीे. ४४५४१४५ १/॥४- “ ८५५४ 0 7४५० १ ८५/८१/४८८१ ९ ८४८४१ ४४" ८ “ नारायणराव मला साझ्या पोटच्या पोराहूनह्दी जास्त प्रिय आहे.” मल्हारराव विमाजीअप्पा व बाजीराव यांच्याकडे पाहून म्हणाले. “ श्रीमंतांनी जेव्हां खलिता घेऊन किल्ल्यावर जाण्याची गोष्ट काढली तेव्हां किल्ल्यावर जाणें म्हणजे काळाच्या जबड्यांत चालून जाणें होय हें माहीत असूनही नारायणराव निधड्या कडा दा प चा सा आण्याला णह वता ळत तडक रडत डा ततर जळा करतत यारा > >: * पृष्ठ ४५ मराठशाहींत बराच क्र्ग्वेदी देशस्थ ब्राह्मणांची घराणीं उदयाला आलीं; त्यांतच दाणी या उपनांवाचें खेड-सासवड भागांतील एक ब्राह्मण घराणे उद्याला आलें. दाणी कुटुंबाच्या पुढें दोन शाखा झाल्या. त्यांपैकीं वडील शाखा मालेगांव येथ राजेबहाददर या नांवानें उदयाला आली; तिचे सूळ पुरुष नारो शकर हे होत. धाकटी शाखा विंचूरकर या नांवानें उदयाला आली; तिचे मूळ- पुरुष विठ्ठल शिवदेव विंच्रकर हे होत. विठ्ठल शिवदेवांनीं पेशव्यांच्या उजव्या हाताप्रमाणें पराक्रम गाजावेले व अभूप मान धन वभव संपादन केलें. विठल शिवदेवांचा जन्म इ०सन १६५७५मध्यें व मृत्यु इ*्सन १५७६७ मध्ये झाला. थोरल्या दाणी शाखेचे मूळ पुरुष नारो शंकर हेही अत्यंत स्वाभिमानी, पराक्रमी व॒ स्वामेनिष्ट होते. नारो शंकर प्रथम उदाजी पवारांच्या दिमतीला होते ( मंडलोई दसर ). नंतर त्यांना मल्हारराव होळकरांच्या दिमतीला देण्यांत आलें. नारो शंकर हव महावीर गोविंदपंत बुंदेल्यांभ्रमाणें बहुधा प्रारंभापासूनच उत्तरेकडे उद्योग करण्यांत गढून गेलेले असत. नारो शंकरांवर नानासाहेब पेशव्यांनीं उत्तरेकडील मोठमोठी जबाबदारीची कामें टाकली व त्यांनीं तीं योग्य रीतीनें पार पाडली. माधवराव पेशव्यांच्या कारकीदीत नारो शंकर एकदां प्रतिनिधि- देखील झाले होते ( इ. सन १७६२ ). नारो शंकर व विठ्ठल शिवदेव हे दोन्ही पुरुष जसे पट्टीचे मुत्सही तसेच पट्टीचे योद्धेही होते. त्यांच्या मुत्सहदेंगेरीचा व पराक्रमांचा परिवय वाचकांना 'कादंबरीमय पेशवाई'मधून पुढें वेळोवेळीं होईलच. नन मराठमंडळाचा निर्धार "५५७ “लक. ८०...» . छातीनें ती पंचप्राणांच्या मोलाची कामगिरी पार पाढण्यासाठीं प्रसन्नतापूर्वक पुढे आला आणि तो किती निर्भय, बाणेदार व धन्यांचा निःसीम अभिमानी आहे हें सर्व मंडळीने आतांच बुबाजी नाइकांच्या तोंडून ऐकलें आहे. अशा एकनिष्ट व धौर-वीर-गंभीर सेवकाचा अभिमान मला वाटला व त्याच्यावर परम संकट कोसळलेले ऐकून विषाद वाटला तर त्यांत माणुसक्रीला सोडून कांहीं झाले असें मुळींच नाहीं. “ मुळींच नाहीं.” चिमाजीअप्पा उद्गारले. “ सुभेदार, सुभेदार ! तुमच्या दु:खांत आम्ही सर्वजण सारखेच वांटेकरी आहो.” राणोजी शिंदे उद्गारले, “ सेंनापाति सिल्व्हेरानें मराठ्यांच्या एखाद्या यःकाश्वित्‌ शिपाइईप्याद्याचा अपमान केला, तरी देखील तो साऱ्या मराठमंडळाचा अपमान झाला असें समजून आम्ही त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एकजुटीने झटलें पाहिजे. आणि या ठिकाणीं तर प्रत्यक्ष श्रीमंतांचा अपमान त्यानें केला आहे. हा अपमान आपणाला सव्याज फेडतां आला नाही, तर आपण खरे मराठेच नाहीं अर्से ठरेल, मराठा तोच कीं, कोणत्याही जुलुमाचा, अन्यायाचा किंवा अपमानाचा प्रतिकार करण्यासाठीं नेटानें पुढें चाळून जाऊन प्रसंगीं मरेल पण मागें हटणार नाही.” “ बरोबर. अगदीं बरोबर ! राणोजी बाबा ! तुम्ही अगदीं लाखांतली गोष्ट बोललां तुमचे बोळ मला तंतोतंत पटले,” गंगाजी नाईक बाजीराव व चिमाजी: अप्पा ह्या उभयतांकडे पाहुन म्हणाले, “ मी तर म्हणतों कौ वेळी आमचा अपमान क्षम्य आहे; पण उभयतां श्रीमंतांचा अपमान तो एकद्या श्रीसंतांचाच अपमान नसून तो साऱ्या मराठमंडळाचा अपमान व तोच छत्रपतींचाही अपमान.” ते सर्व मेडळीकडे पाहून उद्गारले, “ असला अपमान निमूटपणे सहन करणारा मद्दाराषट्राचा-मराठा-असो, परभू असो, ब्राह्मण असो किवा आणखी कोणी असो. हिंदूच्या अस्सल अवलादीचा नाहीं असेंच समजलें पाहिजे.” एवढे शब्द त्यांच्या तोंडून निघाले मात्र; पण लगेच त्यांनीं जीभ चावली व बाजिरावांचे पाय धरून उद्गार काढले, “ श्रीमत ! आवेशाच्या भरांत येऊं नये तो शब्द तोंडावाठे येऊन गेला, याबद्दल मला क्षमा असावी.” बाजीराव गंगाजी नाहकांना आपल्या हातांनी धरून वर उठवीत म्हणाले, “ कांद्दी दहृरकत नाहीं. तुम्ही यथायोग्य बोलला; त्यांत कांहींच वावगे नाही. पट पेशवाईतील धमंसंप्राम अशा प्रसंगींदेखील माणसाला इतकी चीड आली नाही तर तो मनुष्य कसला अप्पा म्हणाले तेंच खरे. आतां वसई जिंकून तेथून पोर्तुगीजांचे निर्मूळ केल्य शिवाय मार्गे पाय घ्यावयाचा नाहीं. मात्र तुम्हीं सर्व मंडळीनें कंबरा कसून शक्‍य तितक्या निकरानें तेथला कार्यमाग आटोपला पाहिजे. पावसाळ्यानंतर मोहीम लांबली तर शेतवाडीच्या काळजीने राउतांचें लक्ष्य द्विधा होते. % “ पण आपली उत्तरेकडील कामगिरी ! ” मल्हाररावांनी विचारले. “ तूर्त उद्ईक आम्ही त्या कामागेरीवर जातो. जरूरच भासली तर तुम्ही सव ही मोद्दीम आटोपून याच.” बाजीराव बाहेर जावयाला उठतां उठतां म्हणाले. “ आतां मोहिमेची घडी कशी काय बसवावयाची ती तुमची तुम्ही एक. विचाराने बसवा. मदांध फिरग्यांचा निःपात करीता मार्गे पाऊल घेऊं नका.” “ शाक प बाजीराव बाहेर निघून गेळे. मल्हारराव हळूच राणोजी शिंद्यांना म्हणाले, : राणोजीबाबा ! नारायण सुट्न आला तर ठोकच; नाहोपेक्षां त्याचा जन्म पार्थकॉ लागला. थोरल्या श्रीमंतांना थोड्या वेळापूर्वी ह्या मोहिमेच्या बाबतीत दरक अडचणी सुचत होत्या, त्या आतां हरएक सोई सुच लागल्या, नारायणा व्या बलिदानाने हो इष्ट क्रान्ति घट्टन आली.” “ बर; आपण सवानी ही अवाढव्य जबाबदारी नव्या जोमाने शिरावर घेतली व बाजीराषसाहेबांनींही कबूली दिली. पण आतां ह्या अवघड कायाचा उरक कसा करावयाचा ! वसईच्या किल्ल्यांत दडी मारून बसलेला फिरंगी म्हणजे यमुनेच्या डोढांत बुडी मारून बसलेला कालिया होय. त्याचें मर्दन कसे करावयाचें याचा कांद्दी निश्चित विचार करावयाला नको काय! ” मानाजी आंग्रे म्हणाले, “ धाकटे श्रीमंत ! फिरंगी कालिया असेल, तर आपण त्याचें मर्दन करण्याला समर्थ असे श्रीकृष्ण आहां, व आम्ही सारे आपले गोप संवगडी आहों. आपणांला त्याचा एवढा बाऊ वाटण्याचें कारण नाही. आरमारी सामर्थ्यावर फिरंग्याची भिस्त असेल तर समुद्राच्या बाजूने त्याची ती रग मी एकट्याने जिरवितो. फिरग्यांची एक तरी नाव आंत जाऊं * मराठे सैनिक वर्षातून आठ महिने-दसऱ्यापासन मगापर्यंत-मुळुखगिरी वर असत. साधारणतः पावसाळ्यांत मुलुखगिरी बंद असे; तेव्हां मराठ्यांना शेती करतां येई. शेतकी हेंच त्यांचें उपजीविकेचे मुख्य साधन झेतें. मराठमंडळाचा निर्धार ५९ दिली किवा बाहेर येऊं दिली तर मला विचारा. मी समुद्रांत त्याला बुडवून मारीन तरी, किंवा -- “ ळे, छे ! मानाजीबाबा ! 'किंवा', 'अथवा', 'जर', 'तर' असले शब्दच तोंडावाटे कोणीं उभ्चारावयाचे नाहींत. प्रयत्न करणें आपल्या हातीं व यश देणे परमेश्वराच्या ह्वाती. तुम्ही समुद्राकडून किल्ल्याला वेढा द्या व जमिनीकडून वेढा शकराजी नारायणांनीं घातलाच आहे, तो आम्ही जास्त बळकट करता.” मल्ह्वारराव होळकर चिमाजीअप्पांकडे वळून म्हणाले, “ धाकट्या श्रीमेतांनी आतां चपळाई करून हा धर्मसंग्राम निकराने अुजविण्यासाठीं सर्व सेनानींना आज्ञा केली पाहिजे." चिमाजीअऱ्पा म्हूणाले, * ते होईल. बाहेरील प्रांतांतीळ कामगिरी बहुतेक आटोपलीच आहे, आतां आपणां सर्वाना वेळ्याच्या एकाच बाबतींत मन घालावयाला मुळींच जड जाणार नाहीं. पण मल्हारीबाबा ! नुसत्या वेढ्याने काम भागेल असें लक्षण आम्हांला दिसत नाही. बाहेरून व आंतून असा दोनदह्दी बाजूंनीं फिरंगी जेरीला आणतां आला तर कांहीं तरणोपाय आहे व हें सारें पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी झालें पाहिजे. आपणाला किल्ल्यांतील फिरग्यांच्या सामर्थ्यांचा कांहीच अदाज नाहीं. तो अंदाज मिळपावेतो आपला वेढा फुकट आहे.” “ तो अंदाज आम्हांला आणतां येईल.”' गंगाजी नाईक म्हणाले. “ किल्ल्यां- ताल सव बित्तंबातमी वारंवार बाहेर कळविण्याचें काम आमचें. खंडूजी, मी, दु्लभजी मोहे, ष्वा तीनचार मंडळींवर आपण किल्ल्याचा भेद आणण्याची जबाबदारी टाका. आंत जाऊन काय कारस्थाने करावयाचीं तीं आम्ही करतो; फक्त बाहेरचा बंदोबस्त इतरांनी पहावा.” “ पण किल्ल्यांत तुमचा प्रवेश कसा होणार ! किल्ल्यांत कीड-मुंगीला देखील जाण्यायेण्याला वाव नाहीं इतका ५दोवस्त फिरंग्यांनीं केला आहे.” चिमाजी- अप्पा म्हणाले. “ आपणांला काय त्याचें ! आपण मोज पहा तर खरी ! किल्ल्यावर डागडुजी करण्यासाठीं सुतार, लोहार वगर कामकरी लोक अजून पुष्कळच पाहिजे आहेत. त्याप्रमाणेच किल्ल्यांत सारे फिरेंगी कोंडून घेऊन बसले भाहेत, त्यांना भाजी: पाला, फळफळावळ, कपडालत्ता, कोंबडींबकरीं रोज लागणारच. मराठ्यांसारखे ६० पेशवाईतील धर्मसंप्राम त्यांचें नाहीं. मराठे मोहिमेवर निघाले कों वाटेत हुरडा तर हुरडा, शेंगा तर शेंगा, जे काय दोडीच्या सपाठ्यांत हातीं सांपडेल तें हिरवे कच्चें अन्न खाऊन देखील दिवसांचे दिवस-आठवड्यांचे आठवडे कंडितात. पण असला काटकपणा फिरगड्यांच्या अंगीं मुळींच नाहीं. त्यांचीं बायकापोरें तर चेनबाजीच्या पदाथाी- साठीं प्राण सोडतील. तसें पाहुं गेलें तर ह्या भागांतल्या बाजारपेठा फिरंग्यांच्या रोजच्या चेनबाज बाजारहाटीमुळे भरभराटीला आल्या आहेत. सभोवारच्या मोठमोठ्या भागांतील भाजीपाला, फळफळावळ, कॉबडीं, यांचा सारा खप फिरंग्यांत, फिरंगी सारे आपलीं घरेंदारें व बागबगीचे सोडून किल्ल्याच्या आश्रयाल! गेल्यामुळें इकडे सर्व बाजारपेठा ओस पडत चालल्या आहेत व भाजी: पाल्याचे, फळफळावळीचे ढीगच्या ढीग रोज कुजून सडून वायां चालले आहेत. बाहेरून ह्ाा माळ किल्ल्यावर जाईल तितका थोडा आहे. लोकांनीं असा हरजिनसी माल क्रिल्ल्यांत विकावयाला आणावा, बाहेरचे कारागीर मिळावे, म्हणून किल्ल्यावरील अधिकाऱ्यांचे कोण प्रयत्न चालले आहेत ! पण ह्या धुम खक्तींत तिकडे मरावयाला जातो कोण? ह्या संथोचा आम्हांला पुरेपूर फायदा घेतां येइल.!'* गंगाजी नाईक म्हणाले. “ शिवाय हा खुणेचा बिल्ला आपणापाशीं आहेच.” बुबाजी चिमाजीअप्पां- समोरचा बिछा उचलून घेऊन सर्वांना दाखवीत म्हणाला, “ ह्या बिल्ल्याचा अस्सल बरहुकूम ठसा करून पाहिजे तेवढे विल्ले मी पाडून देतो. असा एकेक बिल्ला घेऊन व “जुन्या करारा”चा परवल वदून आपणांपेकीं कितीएकांना किल्ल्या - वर जातां येईल. मीं किल्ल्यावरचीं एकंदर लक्षणें पाहिलीं, त्यांवरून असा गोंधळ माजविण्याला तिथें भरपूर अवसर आहे अशी माझी खात्री झाली आहे.” चिमाजीअप्पांना मंडळीच्या ह्या कल्पकतेचे फार कौतुक वाटलें. ते प्रफुळ- वदनानें म्हणाले, “ ही युक्ति मात्र फार नामी आहे. अशा गनिमी काव्याने आपण शात्रूळा खचित जेरीला आणू.” याप्रमाणें पुढील कार्याची निश्चिति झाल्यावर तिची संगतवार घडी बसाविण्याला वेळ कसला! आजूबाजूच्या परिस्थितीचा अचूक अंदाज सर्व मराठे वीरांना गरुडाप्रमाणे भराऱ्या मारणाऱ्या त्यांच्या हेरांमाफंत पूर्वीच कळला होता. किल्ल्या- सभोवार वेढा घालून किल्ल्यावर जोराचा मारा करावयाचा, किल्ल्यांतील भेद आणून त्याप्रमाणें बाहेरील मारगिरीचें धोरण ठरवावयाचें व बाहेरून गोव्याकडून ४ 7४-५ १६/०१८४४-५५/१४४€४-९४-४४-/-४-/१%-४-५--/-/./ ४” मराठमंडळाचा निर्धार ६१ किंवा मुंबईकर इंग्रजांकडून शत्रूचे साह्य होऊं लागल्यास तें किल्ल्यापर्यंत पोहोचू न देतां. मधल्यामध्ये लट्टन जाळून पोळून फस्त करावयाच, शत्रूपक्षाचे लोक जे किल़्याबाहेरच्या प्रांतांत धुडघयूस घालीत असतील त्यांना बाहेरच्या- बाहेर गांठून त्यांचा निकाल लावावयाचा, व याप्रमाणें सर्व बाजूंनीं किळृयांतील शत्रूंचा कोंडमारा करून त्याला दांतीं तृण धरून शरण आणावयाचे, असा सर्व मराठमेंडळाचा कार्यक्रम त्या बेठकॉत ठरला. बाजीराव पेशवे तेवढ्यांत तथे' आले. त्यांना हा बेत ऐकून समाधान वाटले. ह्या नव्या योजनेंतील कामाची वांटणी अशी करावयाची बाकी नव्हतीच. शंकराजी नारायण फडके व मानाजी आंग्रे यांनीं किळयाला वेढा देण्याचें काम पूर्वीच आरंनिले होते; त्यांना चिमाजीअप्पा, मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे यांनीं साह्य करून, वेढा सुंगीलाही आंत-बाहेर रोग मिळूं नये इतका पक्का करावा असें ठरलें. गंगाजी नाईक, बुवाजी नाईक, खंडूजी माणकर, अंताजी रघुनाथ वगरे जी मंडळी त्या प्रांतांतील रहिवासी व माहितगार होती, त्यांनीं वसई भोवतालच्या टापूत फिरंग्यांचा उद्योग बंद पाडावा, अन्टोनिओ, धोंडशात्ली, भय्याशास्त्री वगेरे जे घरभेदे कार्यनाह करणारे असतील त्यांचें पारिपत्य करावें व किल्र्यांतील भेद आणून मारगिरीच्या वर्मी जागांची खाशांना माहिती पुरविण्याचे पत्करले, इतर मंडळी ठिकठिकाणीं शत्रूच्या नसा धरून बसली होती त्यांनीं आपल्या जागा सोडूं नयेत अशी आज्ञापत्रे रवाना करण्याला चिमाजीअप्पांनीं आपल्या चिटणिसांना फर्माविले. मुंबईकर इंग्रज मुंबईला नवा गव्हर्नर आल्यापासून फिरंग्यांच्या वतीने चुळबूळ करीत असल्याचा बोभाटा कानीं आला होता; त्याचा योग्य बंदोबस्त करून त्याच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याचे काम अंताजी रघुनाथ हे त्या बाबतींत माहितगार म्हणून त्यांच्यावर सोंप- विण्यांत आलें. चिमाजीअप्पा म्हणाल, “ आपणाला आणखी द्रव्यबळ व मनुष्यबळ पाहिजे असल्यास आपण बाजीरावसाहबांना सांग, म्हणजे ते पुर्णे-साताऱ्याहून तशी तजवीज होण्याची खटपट करतील.” | गंगाजी नाईक उतरले, “ छे; ! तशी कांद्दींच आवश्‍यकता नाही. मनुष्य- बळा'ची आम्हांला मुळींच वाण नाहीं.” “ पण द्रव्यबळ पाहिजेना ! ” चिमाजीअप्पा म्हणाले. “त्याप्रमाणेंच युद्ध- ६२ वेशवादई्वतील धर्मसंप्राम ८.७ कक ळक णल सामुग्री व अन्नसासुभ्रीही पाहिजेच. कारण हा संग्राम किती दिवस चालेल याचा कांहीं नेम सांगतां येणार नाही.” अंताजीपेत उत्तरले, “ संग्राम कितीद्दी दिवस चाळेला तरी आपणाला गिण्याचें कारण नाही. किल्ल्यांत फिरंगडे किती दिवस कोंडी करून बसतात तें पाटूं तर खरें ! आज इतके दिवस आपण त्यांची हैराणगत केली, त्यानंतर त्यांच्यापाशी सामुप्री असून असून कितीशी असणार ! किल्ल्यांत कांहीं शेते पिकली नाहींत, कीं तीं ओरबाडून खाऊन व नवीन पिकवून त्यांना गुजराण करतां येईल ! बोलून चालून ते सांठवणी पाणी, तें पुरून किती दिवस पुरणार ! बाहेरच्या प्रांतांतून मूठभर तरी दाणागोटा किल्ल्यावर कसा जातो तें आम्ही पाहू. सर्व शेतकरी आमचे आहेत, सर्वे पेठा आमच्या आहेत, सर्वे नाकीं आमच्या स्वाधीन आहेत. गोंव्याकडून पुरवठा होण्याची फारशी आशा नाहींच. कारण तिकडे व्यंकटराव गोंवेकरांच्या छाताडावर पाय देऊन उभे आहेत. येऊन जाऊन मुंबईकर इंग्रज त्यांना दाणागोटा पुरवितात. तो पाळत राखुन मधल्यामध्यें लुटून फस्त केला कीं काम झालें ! फिरंग्यांच्या गांठींचा पेसाही बहुतेक खलास होत आला आहे. एरव्हीं त्यांचे दागदागिने व प्रार्थनामंदिरांतील सोन्यारुप्याच्या घांटा जागोजागी गहाण पडण्याला सुरवात झालीच नसती. आतां आपणाकडे द्रव्यबळ बेताचें आहे हें खरे. पण आमच्याच रक्तशोषणानें गबर झालेल्या फिरग्यांच्या भव्य वाड्यांत व मंडपेश्वरसारख्या प्रार्थनामंदिरांतील सोन्यारुप्याचे अलंकार, त्याप्रमाणेंच अन्टोनेओसारखे जे देशकंटक दगलबाजीनें गबर झाले अहित त्यांच्या धनंतर दोलती, ही सारी आम्ही समजतो कॉ, आमच्याच बापाची मत्ता आहे. आपणाला काय कमी आहे! ” चिमाजीअप्पांना हा विचार रुचला नाहीं, असा त्यांच्या चर्येवरून संशय आल्यामुळें अताजीपंत पुन्हा म्हणाले, “ हें पदा धाकटे श्रीमंत |! क्रियेची प्रतिक्रिया जगांत नेहृमींच ठेवलेली असते. आज दोन शतकें पिढ्य़ानापेढ्या आम्ही जे अनर्थ सोसले, जो जुलूम सहन केला, त्याची आपणाला कल्पनाच असणें शक्‍य नाहीं. आम्हांला सर्वस्वी नागवून'च हे गोरे कृष्णकर्मे एवढ्या वेभवाला चढलेना आमच्या बायका-लेकी-सुनांना बलात्काराने ओढून नेऊनच यांनीं आपले संसार थाटले ना; आणि त्यांच्या पोटीं जन्म पावलेली अर्धबाटगी प्रजा आज आमच्या विरुद्ध ते लढवीत आहेत ना ! आम्ही ही इतकी मंडळी इथें जमलो आहों,-यांतला मराठमंडळाचा निर्धार ह: कोणी एक देखील असा नाहीं-कीं ज्याच्या घरांत त्या महानष्टांनी जीवित-वित्त- कलत्राची लुट केली नाहीं ! इतर कोणाला कांहींही वाटो, निदान मी तरी माझ्या बाबतींत झालेल्या अनथाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ राहाणार नाहीं. दाशरथी रामासारखे सच्छील, बृहस्पतीसारखे विद्वान्‌ व कणोसारखे शूर माझे वडील बंधु रामचंद्रपंत त्यांना ह्या चांडाळांनीं काय समुद्रांत बुडवून ठार करावें ! आणि अन्याय काय तर माँ पुण्याला जाऊन पेशव्यांपार्शी गाऱ्हाणे गाइले ! आठवण झाली कौं सवोगाचा कसा तिळपापड होतो! ” खंडूजी माणकर संतापाने दांतओोंठ खात मुठी आंवळन उद्गारला, “ आस- च्या घराण्यांत एकुलतीएक नक्षत्रासारखी मुलगी मिरा, मला एकुलतीएक बहीण ती व तिला एकुलता एक भाऊ मी ! मी भवानजी देशपांडे, गंगाजीबाबा वगेरे मंडळींबरोबर जनतेच्या वतीनें धन्यांच्या कानीं गाऱ्हाणी घालण्यासाठी गेलो म्हणून त्या हृळकट पाद्यानें-त्या फादर पोर्टोनें माझ्या बाळांना ते ठाण्याला कांद्दी कामानिमित्त गेळे असतांना पकडून काय ठाण्याच्या किल्ल्याच्या बुरुजांत चिणून मारावे! ” “ आणि ती तुझी बद्दीण आतां कुठें आहे बरें ! ” नाइकांनीं विचारलें. “: भगवान जाणे ! त्या दिवसापासून तिचा पत्ता नाहीं. कदाचित्‌ तिला बाटवून तिचें एखाद्या फिरंग्याशीं लम लावून देण्यांत आलें असेल; काय झालें असेल तें असो. मी तर समजतो की, ती ज्या दिवशीं नापत्ता झाली त्याच दिवशीं मेळी ! मात्र मीं तेव्हांच अशी प्रतिज्ञा केळी आहे काँ, . माझ्या एका बहिणीऐवजीं हातीं सांपडतील तेवढ्या फिरग्यांच्या बायकामुलींना मी आमच्या लोकांच्या बटकी -कुळंबिणी करून सोडीन.” “ हां | तेवढें मात्र करू नका.” चिमाजीअप्पा खंडूजीला हातानें गप्प करीत म्हणाले, “ मराठ्यांच्या नांवाला तेवढा कलंक मात्र लावूं नका. शत्रूची घरें लुटा, त्यांना कैद करा, ठार करा; तो कांहीं जुलूम नव्हे. तुमच्या देवदेवाल्यांचा त्यांनीं विध्वंस केला, त्यांचें पुनरुज्जीवन करा, धर्माचें पुनरुज्जीवन करा; तो कांहीं धार्मिक जुलूम होणार नाहीं. पण शत्रंंशीं झगडतांना देखील माणुसकीचे तोंड काळें करणारे अत्याचार कराल तर खबरदार ! स्त्रियांवर सुड उगविणें ह्वा कांहीं मर्दपणा नव्हे.” ते सर्वोना उद्देशून म्हणाळे, “ सर्वोनीं आपापल्या सेन्यांतील लोकांना ६४ पेशवाईतील धर्मसंप्राम रि शिशिर ोबबुब॒ब सख्त ताकीद द्या कॉ, शत्रूच्या बायकासुलांशीं जो निठठ्रपणाचे किंवा असभ्य वर्तन करील त्याला कडक शासन करण्यांत येईल. तो मग कोणीही असो.” चिमाजीअप्पांचा हा करडा हुकूम ऐकून सवानी स्तिमित होऊन तोंडांत बोटें घातलीं, व प्रत्येकजण दुसऱ्याच्या तोंडाकडे टकमक पाहूं लागला. त्यावर कोणी कांद्दीं बोललें नाहीं व चिमाजीअप्पांनींही तो विषय तेवढ्यावरच थांबविला. इतक्यांत बाजीराव बेठकखान्यांत आले व म्हणाले, “ आपल्या मंडळीने फिरंग्यांचें एक जहाज पकडून आणले वाटतें ! ” प्रकरण चवथें 'दुस्मान खरा; पण दाणा' ! ही आनंदाचो वार्ता कानीं पडतांच सर्वे मंडळी बेठकखान्यांतून उठून समुद्राच्या बाजूकडील किल्ल्याच्या बुरुजाकडे निघालो. त्यांतल्या त्यांत सानाजी आंम्रे विशेष उत्सुकतेने सवांच्यापुढें होऊन पाहूं लागले. त्यांना विशेष उत्सुकता वाटण्याचे कारण आरमारी विजय म्हटला, कौ तो आपल्याच लोक्रांनीं मिळविलेला असला पाहिजे अशी त्यांचौ खात्री होती, ब ती वावगी नव्हती. चिमाजीअप्पांच्या संमतीने मानाजीरावांनीं वसईसभोंवार ससुद्रांतेत आरमारी वेढा देण्याचा उद्योग तीन चार दिवसांपूर्वीच आरंभिला होता व धातूच्या हालचालींवर टेहळणी ठेवण्यासाठी त्यांचौ कांहीं जहाजे वसई आणि मुंबई या दरम्यानच्या टापूत मुद्दाम फेऱ्या करीत हाती. सर्वे मंडळी बुरुजा- वरून पाहूं लागली, त्या वेळो समुद्रांत नजरेच्या होऱ्यांत अश फक्त तीनच जहाजे थोड्या अंतरावरून किल्ल्याकडे येत असलेलों दिसत द्दोतीं. त्यांपका दान जहाजांवर मराठ्यांचा भगवा झंडा फडकत होता ब त्या दोन जहाजांच्या मधून चालणाऱ्या तिसऱ्या जहाजावर पोतुंगींजांचे निशाण फडकत होतें. अर्थात मराठ्यांच्या त्या दान जहाजांनीं पोतुगीज जहाजाला पकडून आणल असल्या: बहल मुळींच संशय नव्हता. त्या वेळीं समुद्राचा देखावा फारच नयनमनोहर दिसत होता व त्या मनोहारित्वांत त्या तीन जहाजांची भर पडली होतो. वसइंच्या वेढ्यांत पाहिला विजय मिळविण्याचा मान सर्व मराठमंडळांत प्रथम आपल्या वांट्यालळा आला असे पाहून मानाजीरावांना जितका अभिमानपृण संतोष वाटला, तितकाच सवे मराठमंडळालाही वाटला. चिमाजोअप्पा मानाजीरावांना म्हणाले, “ वजारतमाब ! वसईच्या वढ्यांतील भावी विजयांत अग्रपूजेचा मान तुम्हीं मिळविला. आपल्या कार्याला शकून तर फारच नामी झाला.” “ हो आपणां उभयतांच्या पायांची कृपा.” मानाजीराव प्रसन्न चित्ताने उद्गारले. त्यांच्या ह्या उद्गारांत बराच खोल पण तितकाच स्पष्ट अर्थ भरलेला होता. तो तेथल्या सर्व मंडळापेक्षां बाजीराव व चिमाजीअप्पा यांच्या विशेषे- करून ध्यानीं आला, मानाजीराव ब संभाजीराव ह्या दोघां भावांच्या भाऊबॅदकॉत पे.... ५ ६६ पेशवाईतील धर्मसंग्राम "क ४ - -*"* €%* €* १४ */0% ४४४ ४.” ४४ ४.”१५” १९.९ 0५.४४ .५९..»४४९.४४१.५४९%-४ ४०४४ ४०४९७४४ ४.०४ ७.४ १. %..७४../४.. ५४% ४, ७_// ५_”0९_४0 अब ४%.-५४-.-५/७ -“000:.” पेशव्यांनीं मानाजीरावाचा पक्ष धरून संभाजीरावांना जवळजवळ नामोहरम केलें होतें व आंग्य्यांच्या दांलतीचे मुख्य धनी म्हणून मानाजीराव गाजू लागले होते. त्याला अनुलक्षन मानाजीरावांनीं पूर्वोक्त उद्गार काढले होते हां ह्वा म्हणतां तों तीनद्दी जहाजें वंद्रांत आलीं. त्याबरोबर पोर्तुगीज जहाजावरील निशाण खालीं उतरले गेलें. बुरुजावरील सर्व मंडळी तो प्रकार कौतुकाने पहात होती. अनाळा किल्ल्यावर अभिमानाने फडकणाऱ्या मराठ्यांच्या भगव्या झेंड्याला मान देण्यासाठीं पोतुगीज जहाजावरील निशाण खालीं उतरविलें गेलें हे उघड द्वोते. पोतुंगीजांनीं मराठयांच्या भगव्या क्षेंड्याला इतका मान दिला असा वसईची मोहीम सुरू झाल्यापासूनचा पहिलाच प्रसंग होता. एवढा अभूत- पूर्वे मान मराठमंडळाला मिळवून देण्याचें श्रेय आंग्ऱ्यांच्या आरमाराला संपादन करतां आले असं पाहून बाजिरावांनीं मानाजीरावांपा्शी जाऊन त्यांची पाठ थोपटली. “ ह्या जह्माजांत कोणीतरी खाशी पोतुगीज मंडळी असावी असें वाटतें.” मानाजीराव म्हणाले. ती मंडळी कोण असावी याविषयीं बुरुजावरील मराठ- मंडळांत तर्कवितक सुरू असतांनाच तीं तीनह्दी जहाजें बंदरांत शिरल्यामुळें बुरुजाआड होऊन दिसेनाशी झालीं. “ चळ; आपण वेटकखान्यांत जाऊं. आतां ती मंडळी कोण असेल ती आपणांसमोर आणली जाईलच.” असे म्हणून मानाजीराव आंत जावयाला निघाले. त्यांच्या बरोबर सर्वे मंडळी बेठकखान्यांत गेली. तेथेंद्वी त्यांच्या गप्पा ऱवालल्याच होत्या. थोड्याच वेळांत आंग्ऱ्यांच्या दोन जहाजांवरील मख्य दर्यावर्दी बहिर्जी तांडेल व हिरोजी तांडेल हवे दोन पोतुगीज स्त्रियांना घेऊन बेठकसान्यांत आले. त्या दोन्ही स्त्रिया रूपानें सुंदर व तरुण होत्या; पण त्यांतल्यात्यांत एक तर विशेष सुंदर, तेजल्वी व वयाने केवळ सोळासत्रा वषांची होती. दुसरी सुमारें बावीस वषीच्या वयाची व पहिलीपेक्षां सोदयांत दोन कस कमी होती; पण हे दोन कस कमी पहिल्या मुलीच्या सोदर्याशीं तुलना करतां; एरव्हॉ तिची गणना रूपवती स्त्रियांत निःसंशय होण्यासारखी होती. दोघींच्याही अंगावर बहुमोल अलंकार आनन --- -->->>>_____ 2 ळा. *% आंग्ऱ्यांची भाऊबंदकी व पेशब्यांनों त्या भाऊबंदकींत केलेली मध्यत्थ "पेशवाईतील पश्चिमादिग्विजय' ह्या पूर्दीच्या कादंबरीत पद्दावयास मिळेल “दुस्मान खरा; पण दाणा! ! २७ २-५ १-0 ४० *०”” “€ वी ॥४* ४ "५ “१-१.” ४-९४-””२ क. क्षेते व त्यांचा पोशाकद्दी भारी किंमतीचा होता, भीतीनें त्या दोघींचीही वादरलेल्या इरिणींसारखी अवस्था झाली होती. “ ह्या स्त्रिया तुम्हांला कोठें सांपडल्या ! ” मानाजीरावांनीं बहिजाला प्रश्न केला. बहिर्जी, उत्तरला, '“* सरकार ! आम्ही जें जहाज पकडून आणले आहे तें फिरंग्यांचें आहे. सुंबईहन इंप्रजांकडून शस्त्रसामुम्री व बरेंच धन घेऊन तें वसईकडे येत असतांना मनोरीपाशी आम्हां तें पकडले. त्या जदह्दाजावर ह्या दोन स्त्रिया आम्हांला सांपडल्या. ' “ एवढ्या दोन स्त्रियाच फक्त जहाजावर होत्या का! ” चिमाजीअप्पांनी विश्चारले. “ नाह्दीं सरकार ! आणखीद्दी कांद्दी मंडळी त्या जहाजावर आहे. त्या सवांना आम्ही बंदोबस्ताने केद केलें आहे. आपली आज्ञा असेल तर त्यांनाही आपणा- समोर आणून इजर करतो.” हिरोजी उत्तरला. “ मग ह्या दोन स्त्रियांना तेवढ्या आमच्यासमोर कशाला आणल्या! ? चिमाजीअप्पांनी प्रश्न केला. “ सरकार! ह्या दोन्ही स्त्रिया सेनार्पाते सिल्व्हेराच्या परिवारांतील आहत. ही मोठी स्त्री सेनापतीच्या वडील बंधूंची मुलगी असून धाकटी खुद्द सेनापतींची मुलगी आहे.” हिरोजी उद्गारला. *“ असतील ! मग! इतर सर्वे कैद्यांना मागे ठेवून प्रथम ह्या दोन स्त्रियांनाच पुढें आणण्याची तुम्हांला एवढी काय गरज भासली! ” चिमाजीअप्पांच्या ध्या कड्या प्रश्नावर काय उत्तर द्यावें हॅ त्या दाघांही तांडेलांना सुचेना. ते अगदी गोंधळून गेले. ते इतके गोंधळून जाण्याचें कारण त्या दोन स्त्रियांना पुढें आणण्यांत त्यांचा उद्देश अगदीं निराळा होता. प्रत्यक्ष त्यांचे थनी मानाजीराव आंग्रे व बाजीराव पेशवे ही दोन रंगेल खाशी मंडळी किल्ल्यावर असल्याचें त्यांना माहीत असल्यानें त्या दोघांना प्रसन्न करून आपलें नशीब उदयाला आणण्यासाठी त्यांनीं एवढी दक्षता बाळागेली होती. ल्या लोभा. च्या जोडीला फिरंग्यांवर आजवरच्या अत्याचारांबद्दल सूड घेण्याची भावनाही होती आणि चिमाजीअप्पा जर त्या बठकॉंत नसते, तर त्या शिपायांची अपेक्षा कदाचित पूर्ण झालीहो असती; निरुपायास्तव त्या दोन्ही तरुणी पेशवे किंवा आंग्रे यांच्या विलासमंदिरांतील विलासललना वनून राहाग्याचें पत्करून आपला ६८ पेशवाईतील धर्मसंप्राम € ४ ४* *४ “ण 9 “0१-/%-”१४.५१-”€१ “"-/१% ४१.२-€२>/१९-५४%-५% ४१%.” ८ *-९१-/४-५४-/१४-/१४./१४-/५ 0१.”९.५४११./४१-” “९५/४ “४ ४५०/॥0% 00 “५८८”२.>”. बचाव करण्याला राजी झाल्या असत्या. पेशवे आणि आंग्रे यांनोंहो त्यांचा स्वीकार कदाचित्‌ केला असता व त्या शिपायांना त्या कामागेरीबद्दल योग्य पारिताषकही मिळालें असते; पण चिमाजीअप्पा तेथे असल्यामुळें सारा बेत फिसकटला. विंमाज्ीअप्पांनीं इतर कद्यांना घेऊन येण्याला त्या दोन्ही तांडेलांना हुकूम केला. त्याप्रमाणे ते दोघेही निघून गेल्यावर अप्पांनी त्या दोन्ही स्त्रियांना एका कोचावर बसावयाला सांगून म्हटले, “ बाई! हा पेशव्यांम्वा दरबार आहे; येथे तुम्हांला भिण्याचें कांहीं कारण नाहो. यर्थ तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही आम्हांला आमच्या वाहेणींप्रमाणे आहां. त्या दोन्ही तरुणी कोंचावर बसल्यावर चिमाजीअप्पांनीं त्यांना विचारल, “ तुम्ही कोठुन आलां! ” त्या पोर्तुगीज तरुणींना मराठी बोली चांगली कळे; पण चांगल मराठी बोलतां मात्र येत नसे. त्या धेडगुजरो मराठोांतून बोलत. ( त्यांचें बोलणे ह्या कादंबरीत शुद्ध मराठींतच देण्यांत आलें आहे. ती धाकटो तरुगी म्हणाली, *“ आम्ही मनोरीहून आलो. माझे वडील मनोरीला मठ बांधून राहिले आहेत. त्यांच्या भेटोला आम्ही गेला होतो. आम्हांला तिकडे जाऊन अठ दिवस झाले. आंग्य्यां. च्या आरमाराने हा समुद्र व्यापण्याला सुरुवात केलो आहे असे आम्हांला कळलें व त्यामुळे आमचो कुचंबणा झाली होती. अखेर आम्हा ज्या जहाजांतून गेलों तें जहाज मुंबईहून माघारे येइईपावेतो आम्ही थांबलो. जातांना माझे वडील सेनापाते सिल्व्हेरा आमच्यावरोवर होते. ते तांतडीनें पुढे निघून गेले व आम्हो आमच्या जह्याजांतून वसईला यावयाला निघालो, तो आपल्या चांचे लोकांनी आमच्या जहाजावर दृष्टा करून तें पकडले. “ पहा धाकटे श्रीमंत ! हो सेनापतीची पोरही कितो उद्दामपणानें बोलते पहा ! ' अंताजी रघुनाथ उद्गारले. “ बाई ! खरें, तुमचीं दोघाची नांवे काय ! ” चिमाजोअ'पांनी प्रश्न केला. धाकटी तरुणी उत्तरली, “ माझें नांव पोर्शिया व ईरचें नांव बार्बारा.” “ पोशिया ! ” बुबाजी गंगाजी नाइकांच्या कानाशीं लागून एकाकडे म्हणाला. « दादा ! हिच्याशींच किठ्लेदाराचा मुलगा डोमिंगो याचें लग्न ठरलेलें आहे असे सं काल ऐकले.” “दुस्मान खरा; पण दाणा! ! ६९ चिमाजीअप्पा पो्शियाला म्हणाले, “ पोशियाबाई ! आमच्या लोकांना अशी उपमर्दकारक भाषा वापरणें बरे नाही. ज्यांनीं तुमचें जहाज पकडले, ते चांचे नसून आमचे नेकजात दर्यावर्दी आहेत. त्यांनीं तुमचें जहाज पकडले ते यथा- योग्यच केलें. ही लढाई आहे हे तुम्ही जाणतांच.” “ पण आपल्या लोकांनी आमची बरीच विटंबना केली.” बार्बारा म्हणाली. “ आणि तुमच्या लोकांनी आजवर आमच्या बायका लेंकी-सुना-बहिणींची काय थोडी विटंबना केली ! ”' नाइकांनीं रागारागाने विचारलें. चिमाजीअप्पा नाइकांना गप्प राहण्यासाठी हातानें खण करून त्या दोन तरुणींकडे वळून म्हणाले, “ त्या लोकांनीं तुमची विटंबना केली असेल तर मात्र तो त्यांचा अक्षम्य गुन्हा झाला; त्याबद्दल त्यांना योग्य शासन करण्यांत आम्ही कसूर करणार नाहीं. सांगा, त्यांनीं काय केल ! ” पोशेया उत्तरली, “ त्यांनी आमची चेट केली. तुम्ही आमच्या धन्याच्या रंगमहालांतील विलासदासी होऊन राहिलें पाहिजे, नाहीपेक्षां तम्हांला समुद्रांत बुडवून ठार करू अशी धमको त्यांनीं आम्हांला वातली.” “ एवढेंच ना ! असो. ती त्यांची चूक झाली. त्या लोकांनीं 'जशास तसे' ह्या न्याय अंमलांत आणण्याचें योजिले. तुमच्या लोकांनी आजवर आमच्या हिंदु-स्त्रियांची जी विटंबना चालविली आहे, त्यामुळें चिटठून ते लोक तसें बोलले असतील; पण आतां तम्हांला भिण्याचें कांहीं कारण नाहीं.” बाजीराव म्हणाले. “ तुम्हांला आतां कोठें जावयाचे आहे! ' चिमाजीअप्पांनीं विचारलें. "८ वसईला.” पोशया उत्तरली. “ ठोक आहे. तुमची वसईकडे सुखरूपपणे रवानगी करून देण्यांत येईल.” चिमाजी अप्पा म्हणाले. इतक्यांत आंग्म्यांचे लोक वाकीच्या पोतुगीज केद्यांना घेऊन तेथें आले. त्यांच्याबरोबर एक इंग्रज तरुणही होता. बाजीरावांनी त्या इंग्रज तरुणाकडे बोट करून प्रथम विचारलं, “ हा इसम ह्या पोतुगीज लोकांहून निराळा दिसतो. हा कोण!” “ पेशवे सरकार ! मी त्यांच्यापासून निराळाच आहें. मी इंग्रज आहें. रोबर्ट- सन्‌ माझे नांव, इकडील कांडी महत्त्वाच्या कामागेरीवर माझी नेमणूक झाली आहे. माझ्या नांवावरून आपल्या कांहीं मंडळीला तरी माझी ओळख पटलीच असेल. २० पेशवाईतीळ धर्मसंग्राम आजी पोर्तुगीज सेनापाति पेड़टो डिमे लो ठार झाला तो माझ्याच हातून. मराठ्यांना साह्य करण्यासाठी इंग्रज गोलंदाजांची एक तुकडी ठाण्याच्या वेद्याच्या वेळो इकडे आलो, त्यांत मी होतो. त्याच्याही पूर्वी मी आमच्या सरकारच्या हुकुमावरून पोतुंगीजांच्या वतीनें ठाणे, तारापूर, वसई वगेरे ठिकाणीं तोफखान्यावर काम केले असल्यानें पोर्तुगीजांची बरींच गुह्यें मला माहीत आहेत.'' राबर्टसन्‌ म्हणाला. “ असें काय ! मग रोंबर्टसन्‌ ! तूं हकनाहक ल्या संकटांत सांपडलास. तुझी नोकरी आमच्याकडे रुजू आहे व तुझी आम्हांला अजून गरजही आहे; पण-"” रोबर्टसन्‌ चिमार्जाअप्पांचें पुरतेपणी बोलून होण्यापूर्वीच म्हणाला, “ आणि माझ्याही मनांतन आपल्या आश्रयाला रहावयाचे आहे. सुंबईकर इंग्रजांचा मी नोकर पडल्यामुळें मळा हो कामागेरी पत्करावी लागली हे जरी खरें, तरी ज्या जहाजावरून मी आलो, ते जहाज आपल्या लोकांच्या स्वाथोन होण्याच्या कामीं साझी बरीष्ष मदत झाली आहे. पाहिजे तर आपल्या लोकांना विचारून पहा.) :. शोष्ट खरी आहे सरकार ! ” मानाजोरावांनीं आपल्या वहि्जो तांडेलाकडे वळन पहातांच बाहिजी म्हणाला. रोवर्टसन्‌ हा सोफियाचा प्रियकर होता हे वाचकांना माहीत आहेच. त्या दोघांच्या प्रेमसंबधांत पोतुंगीजांनीं विष कालविल्यामुळें तो चिडून पोर्तुगीजांवर उलटला होता. पेड़ो डि मेलोला ठार करून त्याने अर्धवट सूड घेतला होता; पण तेवढ्याने त्याचें समाधान झालें नव्हतें. आणखी सूड घेण्याचा त्याचा विचार होता व शिवाय त्याला सोफियाची प्रात करून घ्यावयाची होती. ठाण्याचा किल्टा मराठ्यांच्या हातीं आल्यावर सोफियाला भेटून पुढील बेत पार पाडण्याचा त्याचा विचार होता; पण तेवढ्यांत सुंबईचें सरकार बदलन मराठ्यांच्या मदतीला आलेल्या गोलंदाजांच्या तुकडीला माघारें मुंबईला येण्याचा हुकूम सुटल्या कारणानं सर्वोवरोबर रांबर्टसनलाही माघारे जाणें भाग पडलें होते. तेव्हांपासून पुन्हा वसईकडे येण्याचा राबर्टसनचा प्रयत्न सुरू होता. तोंच सेनापाते सिल्व्हेरा इंग्रजांची मदत मागण्यासाठी व कर्ज मागण्यासाठी मुंबईला जाऊन पोचला, तेव्हां रॉबर्टसनला संधि सांपडली. पण वसईला गेल्यावर तेथले लोक आपणांला ओळखतील व आपलें जीवित धोक्यांत पडेल हें त्याळा माहीत होतें. म्हणनच तो मध्येंच निसटण्याची वाट पद्दात दह्दोता. त्याच्या सुदवानें त्याला तश्षी संधि ळोकरच मिळाली. आंमग्य्यांच्या जहाजांनीं मार्गोत त्या पोर्तुगीज जहाजाल! “दुस्मान खरा; पण दाणा? ! ७१ गांठले तेव्हां रॉवटसनने तें जहाज पाडाव होईल अशी खबरदारी घेतली. त्यानें कसून गोलंदाजी चालविली असती तरी बहिर्जी तांडेल व हिरोजी तांडेल यांनीं तें जहाज हातचें सोडलें असते असें मुळींच नाही; पण पोर्तुगीज जहाजावर फितूर झाल्यामुळें त्यांना उभयपक्षी रक्तपात टाळतां येऊन जहाज पाडाव करतां आले इतकेंच. ठाण्याच्या वेद्यांत मल्हारराव होळकरांनी रोबर्टसनची अप्रतिम गोलंदाजी पदरीं असणें श्रेयस्कर आहे असें त्यांना वाटून त्यांनीं बाजीराव, चिमाजीअप्पा यांना बाजूला घेऊन त्यांच्याशीं त्या बाबतींत वाटाधाट केली. सर्वानुमतें रोबर्ट- सनला आपल्या पद्रां आश्रय द्यावा असे ठरले. त्याप्रमाणे चिमाजीअप्पांनीं रोवर्टसनला सांगितळें, “ ठौक आहे, तुला आम्हीं आमच्या पदरीं आश्रय दिला आहे. तुझा तनखा वगेरे ठरवावया'चा तो मागाहून ठरव." “ कबूल आहे.” रोवर्टसन्‌ उद्गारला. तो मराठ्यांना सामील झालेला पाहून साऱ्या मराठमंडळाला जितका संतोष वाटला, तितकाच तेथें केद करून आणण्यांत आलिल्या पोतुंगीज लोकांना व विशेषतः बार्बारा आणि पोरढिया यांना विषाद वाटला; पण त्यांना विषाद वाटून उपयोग काय ! हिरोजी तांडेलाने चिमाजीअप्पांना विचारले, “ सरकार ! आतां ह्या इतर केद्यांची काय व्यवस्था करावयाची ! ” चिमाजोअ'पा त्यावर कांही बोलण्यापूर्वीच त्या पोतुगीज केद्यांपेक्री प्रमुख -त्या पोर्तुगीज जहाजाचा कप्तान फ्रॅन्तिस आतां आपणगांपेक्रो कोणाचोच धडगत नाहीं असा रंग पाहून निदान सवांचा जोव तरी बचावावा ह्या उद्देशानें बाजीराव व चिमाजीअप्पा यांना हात जोंडून गयांवयां करून उद्गारला, “ सेहेरवान सरकारांनीं आम्हांला जोवदान देऊन आपल्या पदरी आश्रय दिल्यास आम्ही इमानेंइतबारें सरकारांची सेवा करण्याला तयार आहो. पण आमची बायकामुले वसईच्या किल्ल्यावर अडकून पडल्यामुळें त्यांच्या जिवाळा धोका पोचणार नाहीं अशी हमी सरकारांनी आम्हांला द्यावी.” मल्हारराव होळकर म्हणाले, “ धाकटे श्रांमंत ! आपला नारायण वसईच्या किल्ल्यावर कोंडला गेला आहे; यास्तव ह्या मेंडळीपक्री एकजणाला क्रिल्ल्यावर पाठवून सेनापतीपाशीं नारायणाची मागणी करावी; नारायण सुखरूपपणे आमच्यांत येऊन पोचेपर्यंत ह्या सर्व मंडळीला ओलीस धरलें आहे व नारायण ७२ वेशवाईतील धमेसंप्राम ४ “%५-५/%././४० /% 0.५”. ४.१... ७. ४ /” ७४ ४८.४. टा" ४५०५८० ८४४४ उद्यांच्या दिबसांत सुखरूपपणे आमच्याकडे येऊन पोचला नाहीं तर ह्या सर्व मंडळीचा शिरच्छेद करण्यांत येईल असें सेनापतीला कळवावे.” बुबाजी म्हणाला, “ नारायणराव ताबडतोब सुखरूपपणे आले नाहींत तरह्या सर्व मंडळींचा शिरच्छेद करून त्यांचीं मुंडकां नजराण्यादाखल पाठविण्यांत येतील अर्से सेनापतीला लिहावे. जशास तसे!” ह्या भयंकर बेतांनीं सर्व पोर्तुगीज कंदी घाबरून भीतीनें लटलटा कापू लागले. वांबाोरा व पोर्शया ह्या दोघींनाही भीतीने कांपरे भरलें. पोशिया चिमाजीअप्पांना हात जोडून काकुळतीला येऊन विनवृं लागली, “ मेहेरबान सरकारांनी आम्हां दोघींना सुखरूपपणे किल्ल्यावर जाऊं द्यावे, म्हृणजे आम्ही सरकारच्या माणसाची ताबडतोब मोकळीक होईल अशी व्यवस्था करण्याची हमी घेतो.” “ आणि इतरांच्या बायकापोरांची काय वाट ! ” प्रॅन्सीसने पोशियाला विचारले. त्याला व त्याच्याबरोबरच्या इतर पोतुगीज केंद्यांना पोशियाचा स्वाधेसाधूपणा सुळींच रुचला नाहीं. पार्शया आपण सेनापतीची कन्या ही जाणीव मनांत ठेवन तोऱ्यांत उत्तरली. “ तुम्ही सवजण आपण होऊन सरकारबहारांना शरण आलां आहां व आपल्या कामांत कुचराई करून आमच्या सरकारचं अपरिमित नुकसान केळे आहे. तुमच्या बायकांमसुलांची हमी आम्हांला कशी घेतां येईल! ' “ तर मग तुम्हां दोघींनाही तोंवर आमच्या केदेंत रह्वावे लागेल.” वाजीराव कठोर स्वरांत उद्गारले. आतां हा प्रसंग कसा टाळावा याविषयीं पोर्शया व बावारा यांचें आपस्रांत पो्टुंगीज भाषेंत कांहीं संभाषण झालें, तेवढ्यांत फ्रॅन्तिसने बाबाराला मध्येंच विचारल, “ बाबारा ! प्रिय बार्बारा! माझ्यावर तुझें जे प्रेम आहे ते खरे असेल तर तूं सवांची काळजी घेतली पाहजे.” बार्बारा ही विधवा असून तिचे फ्रॅन्सिसवर व फ्रॅन्सिसचें तिच्यावर प्रेम होतें. फ्रन्सिसने आपल्या पहिल्या बायकोशी काडीमोड करून बार्बाराशीं लग्न करावयाचें फार दिवसांपासून ठरावलें होतें; व ती गोष्ट लोकरच अभलांत यावयाची होती. फ्रॅन्सिसला स्वतःला कांहींच मूलबाळ नव्हतें व त्याच्या पहिल्या बायकोची तिकडे कांदींद्दी गत झाली असती तरी त्याला तिची पर्वा नव्हती. पण असे असतांही तो आपल्या हाताखालच्या लोकांच्या बायकासुलांसाठीं कर्तव्य म्हणन अशा प्रसंगी 'दुस्मान खरा; पण दाणा?! ! ७३ “६... “*-/४*-४ ४.१ -/१0.”% ”% ४ १...” “४. ४१४४७ ७८४ ७४४७४४ “चक काळजी वाहत होता. पण पोशियाला तें काय होय. तिला बार्बारा व फ्रॅन्सिस यांचा प्रेमसंबंध माहीत होता. पण ती केवळ स्वतःपुरतें पहाणारी मुलगी, ती फ्रॅंन्सिसला म्हणाली, “ फ्रॅन्सिस ! सर्वाच्या उठाठेवी तुम्हांला कशाला पाहिजेत ! तुम्ही तुमच्यापुरतें पहा व मीही वसईला गेल्यावर तुमच्या सुटकेची तेवढी खटपट जरूर करीन.” फ्रेरिसिस पोर्शियावर रागावून म्हणाला, “ पोशिया ! इतका स्वार्थी मी अजून चॅनला नाही. माझ्या हाताखालच्या नोकरांची काळजी मी वाहिली नाहीं तर दुसरा कोण वाहील ! ” बार्बारालाही पोर्शियाचा स्वार्थसाधूपणा आवडला नाहीं. ती तिला म्हणाली? “ पोशिया ! आज माह्या प्रियकरावर प्रसंग आला आहे, तसाच जर डोमिंगोबर आला असता, तर तुला कसें वाटलें असतें ! तूं सेनापतींची एकुलती एक लाडकी मुलगी आहेस, त मनावर घेश्ीळ तर आपल्या पित्याकडून कोणतीही गोष्ट घडवून आणशील.” बाबारानें केलेल्या मनधघरणी'चा पोशियाच्या मनावर वराच इष्ट परिणाम झाला. निदान तिनें बाह्यात्कारी तरी पेशव्यांच्या दोन्ही अटी सेनापतीकडून तंतोतंत पाळल्या जाण्याविषयीं शक्य तेवढी खटपट करण्याचें कवूल केले, लगेच चिमाजीअप्पांनी त्या दोघींनाही साडी-चोळी देऊन नंतर हिरोजीळा आज्ञा केली, “ हिरोजी ! ह्या दोन्ही बायांना आपल्या जद्दाजावरून सुखरूपपणे वसईच्या किल्ल्यावर नेऊन पावत्या कर. यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होतां कामा नये, याद राख ! ” ते तसेच त्या दोघींकडे वळून म्हणाले, “ तुम्ही सेनापतीला समजावून सांगा की, मराठ्यांचे सिंहासन धर्माच्या भक्कम पायावर उभारलेले आहे, त्यामुळे त्या धर्म: शिंह्मसनासमोर तुमच्यासारख्या अधभेकम्याचचा पाड मुळींच लागावयाचा नाही. मराठ्यांच्या अंगीं सामर्थ्य पुरेसें नव्हतें म्हणून ते तद्वाळा तयार झाले होते असा जर सेनापतीच्या डोळ्यावर धूर आला असेल, तर त्याच्य़ा बायकासुलांना देखील वंदिवान करून आणण्याइतके चातुर्य व सामर्थ्य मराठयांच्या अंगी असलेले पाहून तो धूर कमी होईल व त्याचे डोळे उघडतील.” याप्रमाणें त्या दोन पोतुगीज तरुणांची चिमाजीअप्पांनीं गोरवपूर्वक पाठवणी केली, तें पाहून सर्वोना त्यांच्या औदार्याचें व दानतीचें अपरंपार कोतुक वाटणें ७७४ पेशवाईतील धर्मसंप्राम ४७४७ ७.४.” ७४१. -४*५ ४८ ५/१४४-४%-/%* %/५-४१.-.” “४-४.” “५.४९. “४-५” १-/% ४.४ ४.” ४.४४.” ४५.८" ४४-४७ ४१ » ७.४४ २.४.” * “४ /४९-” ४.५४ ७ /४-/00५./१५,” ४५0४५ 00.४0 कळ साहूजिक होते. इतका सज्नन धनी आपणाला लाभला असें पाहून त्या पोर्तुर्गाज केद्यांनाही संतोष वाटला, त्या दोघी तरुणी जावयाला निघाल्या तेव्हां बार्बारानें फ्रॅन्सिसचा अश्रुपूण नयनांनी निरोप घेतला, व “परमेश्वर तुला सुखी ठेवो' अशो त्याच्यावषयीं तिनें परमेश्वराची करुणा भाकली. तो नेतर पोशियाबरोबर बंदरावर गेलो व वसईकडे जाण्यासाठी योजिलल्या लहानशा जहाजावर चढतां चढतां पोशियाला म्हणालो, “ हा चिमाजीअप्पा पेशवा दुस्मान खरा; पण दाणा आहे. अशा पुण्यपुरुषाशां झगडून आम्हां पोतुगीजांना कधींच जय मिळायचा नाही." पोशिया आंतल्या गांठोचो होतो; तो यावर कांहींच बोलली नाही. त्या दोघीजणी वसईकडे रवाना झाल्यावर चिमाजोअप्पांनीं बार्कीच्या सर्वे पोर्तुगीज कद्यांना वंधमुक्त करून त्यांच्या त्यांच्या दजाला साजेल अशी त्यांची व्यवस्था लावून दिलो व ते पळून जाऊं नयेत म्हणून त्यांच्यावर फक्त नजरकेद ठेविली. नंतर पकडलेल्या पोर्तुगोज जहाजावरील सामानाची मोजदाद करण्यांत आलो, तेव्हां कांहो लांब पल्ल्याच्या तोफा, बऱ्याच सुधारलेल्या इंग्रजी बरका, बराच दारूगोळा, पुष्कळसे धान्य व कांही रोकड एवढा माल हातीं लागला. त्यामुळे मराठयांच्या पूर्वनियोजित बेतांना विशेष बळकटी आली. त्या पोतुगीज मुलोंच्या मध्यस्थीने नारायणरावाची सटका हाईल किंवा अन्य कांहीं कार्यभाग साधेल अशो फारशो आश्या कोणालाही नव्हतीच. त्यामुळें प्रत्येक जण त्याच दिवशीं आपापल्या उद्योगाला लागला. त्या खटपटॉत सर्वोना विशेषतः खंडूजी माणकर, नाईक वगरे स्थानिक मंडळीला भवानजी, त्याचा मुलगा भेरव व दुष्टभजी यांचो वाण भासत हाती. पण ते तिघेह्दी त्या वेळीं कोणत्या प्राणघातक संकटांत सांपडले होते याची कोणाला काय कल्पना असणार ! प्रकरण पांचर्वे फादर पोर्टाच्या न्यायासनासमोर उकु|ुतां आपणांला पोर्तुगीज अंमलांतील धर्मशासनाचे भेसूर गाद पाया साठीं पुन्ह्या पूर्वस्थळी-चुळणें येथील देवीच्या देवालयासमोर गेलें पाहिजे. सोफियाबरोबर आलेल्या त्या दोन तरुण व सुंदर मुलोंपॅकी जिच्यावर त्या अधिकाऱ्याची पापी दाटे खिळून बसली होती, ती सुमारें अठरा वर्षोची होती. तिचा वर्ण गोरा होता व त्या गोरेपणांत गुलाबी रंगाची लाली मधून मधून मिसळली हाती. नाजूक तर ती इतकी होती कीं, सू्योदर्याच्या बालकिरणांच्या- तिरपींतून चालऱ्यामुळे देखील विच्या मूळच्या गुलाबी गालांवर लालिमा पसरली होती. तिचे डोळे विशाल व पाणीदार होते, तरी पापवासना मनांत धरून तिच्या- कडे पहाणाऱ्या कोणाही पापात्म्याला भय दाखविणारे निदान 'मी त्या गांवची नाहीं' असें दाखावेणारे होते. तिचे नाक अणकुचीदार होतें. व तें तिच्या नाकावर राग असल्याची साक्ष देत होते. तिचा बांधा मध्यम उंचीचा व फार स्थूलद्दी नाहीं व फार कृशह्दी नाही असा सडपातळ होता. तिचा कटिभाग इतर शरीरा- च्या मानानें किंचित निमूळता होता, त्यामुळें तिच्या लावण्यांत विशेष भर पडली होती. तिनें आपल्या लांबलचक सडक काळ्याभोर केसांची वेणी वळून आपल्या पृष्ठभागावर मोकळी सोडली होती, व त्या वेणीच्या अम्राला फुलें गुंफलेली होतीं. तिचा पेहराव अगदीं साधा होता. तिने एक साधी साडी परेधान केली होती. व अंगांत साधी चोळी घातली होती. तिचे पाय मोकळेच होते. मात्र तिच्या अंगावर एकही अलंकार नव्हता व तिच्या भालप्रदेशावर कुंकुमातिळलक नव्हता. त्यामुळे दोन भुवयांच्यामध्यें ोंदलेली चंद्रकोर स्पष्टपणें उमटून दिसत होती. ती सुलगी कोणी उच्चवर्णीय हिंदू असावी अशी साक्ष तिला पहातांच सकृदृ्शनींच कोणाच्याही मनाला पटण्याजोगी होती. विशुद्ध वृत्तीच्या माणसाला तिच्याकडे पाहून तिच्या ललाटी कुंकुमातिलक नाद्दी दे अवलोकन करून ती कोणी हिंदु बालविधवा तरी असावी किंवा बाटून खिस्ती झाली असावी असें वाटून तिची कींव आली असती; पण त्या अधिकाऱ्याचे मन पापी असल्यानें त्याला त्याच एका कारणा मुळें किंचित्‌ धिटाईनें तिच्याकडे पहातां येत होते. त्या सुलीबरोबरची दुसरी ७६ वेशबाइईंतीळ धर्मसंग्राम २०६ ४.४४. ४०/७५/९४७५” “५१-५४ ४-४ “४४४ _/२.-९--५८५---५८-५८/-८-५८८८-८-५८-८-८५८-६-८८८५८८५८५८५ “४2४४-४४-४४ यापट-०- -“:-/-८/---५/५--५-८५८८८८०८-/०८>-/०/ मुलगीद्दी बरीच रूपवान होती; पण तिनें रूपापेक्षां नखरा बराच केला होता. ती वयानें पहिलीपेक्षां थोडी मोठी होती. ती जरी चर्येवरून जन्मतः हिंद असावीसें दिसत होतें, तरी तिचा एकंदर पेहराव बाटग्या मुलीला साजेसा होता. तिच्या पायांत बऱ्याच उंच टांचेचा मखमालीचा विदेशी थाटाचा जोडा होता व तिनें धारण केलेले अलंकार-पेहराव यांतही विदेशीपणाची स्प झांक मारत होती. तिच्याही ललाटी कुंकुमातिलक नव्हता; पण तिचें उघडें कपाळ तिच्या पेहरावाला तसेच साजेसें होते. ती एकटीच कोठें गेली असती, तर तिनें कोणाचेंह्ी विशेषतः रंगेल व चिछोर वृत्तीच्या समाजकंटकांचें चित्त आपणांकडे खास वेधून घेतलें असतें; पण त्या दुसऱ्या स्वरूपसुंदर मलीशेजारीं ती उभी असल्याने गुलाबाच्या फुलाशेजारी कण्हेरीचें फूल ठेवल्याप्रमाणें तिच्या नखरेबाज सोदयींचा नूर अगदी उतरून गेला होता. त्या दोन मुलींच्या रूपांत व वेशभूषणांत जसं अंतर होते, तसेच त्यांच्या वत्तींतही अंतर हेते. पहिली मुलगी नेहमीं अंतमुख दृष्टीनें आत्मनिरीक्षण करण्यांत अथवा आणखी कसल्या तरी गूढ परिस्थितीचा विचार करण्यांत गढून गेली आहे व तिचे सभावारच्या जगाकडे फारसें ७&य नाहा. अस दिसे; तर दुसरी मुलगी लोलुपतेनें डवरठेल्या चैचल दृष्टीने सभोवारच्या जगाकडे पहात असलेली दिसे; पण याचा परिणाम मात्र कांदह्दींसा उलट होई. एखादी वस्तु जितकी दुष्ाप्य तितका त्या वस्तूचा हव्यास मलुप्यमात्राला जास्त, ही जगाची रीत असल्यानें त्या दोन मुलींना एकत्र पदह्ातांच डुसऱ्या उत्सुक मुलीकडे पहाण्यापेक्षां पहिल्या अनुत्सुक मुलीकडे पहाण्यालाच जो तो उत्सुकलेला असे. आजदेखील त्या दोन मुली देवालयाच्या आवारांत प्रविष्ट होतांच तसेच झालें. आतां देवाल्यासमोरचा एकंदर देखावा भयाण व भविष्यकाळाविषयाीं अनर्थसूचक असा असल्यानें इतर चित्तवेधक गोष्टींकडे चित्त वेधलें जाण्याइतकी तेथल्या जनसमाजाची चिततवृ्ति प्रसन्न नव्ह्ती हृ खर, तरी पण त्या अधिकाऱ्या- नची दृष्टि त्याच एका मुलीकडे प्रथम वळतांच सर्वांना कल्पना करतां आली कॉ, ही,त्या स्वारीची दृ्टि पापी आहे. त्या अधिकाऱ्याने समोर आलेल्या दोन मुलीं" पैकीं जिच्याकडे पाहिलें, तिने त्याच्याकडे मुळींच पाहिलें नाहीं; पण जिच्याकडे त्यानें पाहिलें नाहीं, ती मात्र लुब्रेपणानें त्याच्याकडे पद्यात होती. तो अधिकारी पाळखी पह्ातांच त्या पहिल्या मुलीकडे नेत्रकटाक्ष फॅकीत फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ७७ पालखीकडे गेला. तोंच पालखीचा पडदा अंमळ बाजूला सरकला जाऊन त्यांतून एक गोंडस गोरापान हात अर्धवट बाहेर आला. त्या अधिकाऱ्याने अधीरपणें पुढे जाऊन तो हात आपल्या हाती धरून त्याचे चुंबन घेण्याकरितां तो आपल्या ओंठापाशीं नेतां नेतां हांक मारली, “ सोफियाबाई ! त्या अधिकाऱ्यानें चुंबन घेण्यापूर्वीच तो हात एकदम एका नाजुकशा हिसड्यासरसा आंत ओढला गेला. तो सोफियाचाच हात होता. सोफियानें दोन्ही हातांनी पालखीचे पडदे बाजूला सारून बाहेर डोकावून पाहेळे, तों त्या अधिक्राऱ्याची चर्या ओशाळलेली तिला दिसून आली. सोफियाने प्रथम भोयांना पालखी खालीं उतरण्याला सांगितठें. पालखी खाली उतरलेली पह्ातांच पहिल्याप्रथम पुढें आलेल्या त्या दोन मुलो पालखीपाशीं धांवत गेल्या व त्यांनीं सोफियाला आधार देऊन पालखींतून उतरवून घेतले. त्या दोघींच्या मानेभोवती एकेक हात ठेवून पालखीबाहेर पदार्पण करतां करतां सोफिया अधिक्राऱ्याकडे आपले विषारी नेत्रकटाक्ष फेकीत स्मित हास्यपूर्वक उद्ठारली, “ कोण ! अँन्टोनेओ ! तुम्ही का ते ! मला वाटलें हा कोणी तरो भलताच चहाटळ काळा अदमी आहे !” “ एकूण तुझी अशी फसवणूक झाली म्हणावयाची तर ! ” असें म्हणून त्या अधिकाऱ्यानें-सोफियाच्या तोंडून आपणांला माहीत झालेल्या अँटोनिओनें-पुन्हा एकवार सोफियाचा हात आपल्या हातीं. घेऊन त्याचें चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वेळीं सोफियाने नजरचुकीने आपणांला न ओळखल्यामुळे हात मार्गे घेतला, तसे आतां तरी ती खास करणार नाही. अशी अंटोनिओला आशा होती. पण याद्दी वेळीं त्याची ती आशा नि्फळ झाली. सोफियाने पुन्हा किचित हंसून हळकेच आपला हात आंखडता घेऊन म्हटलें, “ छे, छे ! अँटोनिओ ! हे काय!” “ काँ! काय झालें ! ” अंटोनिओनें विषण्ण चित्ताने विचारलें. “ काय झालें म्हृणून काय विचारतां ! हे इथें इतके लोक जमले आहेत; इतक्यांच्या देखत तुमच्यासारख्या नेटिव्हयाला मीं माझ्याशी इतकी सलगी कळू दिली तर हे लोक मला काय म्हणतील ! ” सोफियाने 'नेटिव्ह' ह्या शब्द 'काळा हिंदी माणूस' ह्या अर्थानें तुच्छतापूर्वक ७८ पेशवाईतील धर्मसंप्राम उच्चारला ह्वोता. तो अर्थ अँन्टोनिओच्या तेव्हांच ध्यानीं आला. तो तेव्हां सोफियाविषयीं 'काय ही गोरी भिकारीण माजोरी आहे ! एवढा मोठा मान्यतेचा सरदार व लष्करांतील एक बडा अधिकारी मी आहें दहे हिला माहीत असूनही ही मला नेटिव्ह म्हणून माझा उपमर्द करते' असें मनांत म्हणाला. पण तें मनांत म्हणाला, जनांत उघडपणे तसें बोलण्याची त्याची छाती झाली नाहीं. उलट त्यानें तो प्रश्नच अजिबात सोडून देऊन तिला विचारलें, “ आज तुम्हीं आमच्या- कडेच पाहुणचार ध्यावा.” “ वाः ! अँटोनिओ ! तुम्ही बडे माणूस माझ्यासारख्या भिक्षेकरिणीला तुम्ही शब्दाने एवढा भान दिला हाच पुष्कळ झाला. पण मी आज इथें पाहुणचार घेण्यासाठीं आलेली नाहीं; भिक्षा म्हणा-देणगी म्हणा-खंडणी म्हणा-जे काय म्हणाल तें गोळा करण्यासाठी आलें आहें, क्ला गांवांत मी आज पहिल्याने'च आले आईई व तीही केवळ तुमचे थोर नांव ऐकून. तुमच्यासारखा कोणी एखादा माहितीचा व मान्यतेच[ सज्जन माणूस ज्या गांवी नाहीं त्या गांवी मी कधींच जात नाही. द्दो! नेम काय ! हे काळे लोक म्हणजे अगदीं रानटी-निव्वळ पक्ष असतात. मदतीसाठी यांच्या दारीं येण्यांत मला कमीपणा वाटतो. तेव्हां मला तुम्ही तुमच्या गांवांतून घरटीप देणगी वसूल करून दिली पाहिजे,” “ ठोक आहे. पण त्यासाठी तुम्हांला आज दोनम्रद्दरपर्येत तरी इथें रहावे छागेल, कारण सध्यां मी कांहीं गुन्हेगारांची चोकशी करण्यांत गुंतलेला आहें. आतां इतक्यांतच पोटोसाहेब येतील, ते गुन्हेगारांना शिक्षा ठोठावतील, त्या शिक्षेची अमलबजावणी एकवार माझ्या डोळ्यांदेखत झाली कीं माझें काम झालें. मग माझा मार्ग निष्कंटक झाला.” अन्टोनिओ म्हणाला. “ एकूण आजचे आरोपी तुमच्या वाटेंतील कांटे आहेत म्हणायचे ! ” सोफिया म्हणाली. *“ होय.” अन्टोनिओ उद्गारला, “ ते माझ्या मागोतील कां2े आहेत; इतकेच काय पण ते आपल्या पोतुगीज सत्तेचे जबरदस्त शत्र आहेत. ते मराठयांचे कडे पक्षपाती आहेत.” “ काय ! ते आपले शत्र आहेत! ” “ हेय." “ आणि ते मराठ्यांना सामील आहेत ! ” फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ७९ शट *-“५- १४१ १४.ई*/ .४४४५ ४४४५ 0४८ ५ १५” २७ ४.५४” ७...” ४” "९.९० /०१५,/००५ /””" € होय. १9 . “ तर मग त्यांना जरूर शासन झालें पाहिजे. चांगलें देहान्त शासन झालें पाहिजे.” “ त्यांना देहान्त शासन व्हावयाचें हें तर ठरलेलेच आहे.” “ तो देखावा मला आतां पाह्लला मिळेल का! ” “ अलबत ! ” £ तुर मग मी थांबर्ते. मी आजवर आमचे धर्मशासनमंडळ अपराध्यांना कसे शासन करतें याविषयींच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत; पण प्रत्यक्ष शासन होतांना पाहेलेले नाह्दॉ. तो देखावा आज अनायासे पाहूला मिळणार म्हणायचा तर! ” “ तर्‌ मग चला ना ! ” थोडा वेळ तेथेंच बसा; म्हणजे तुमच्या डोळ्यांचे पारणें फिटेल,' “ चला. लगेच अन्टोनिओ पुढें चाळू लागला व त्याच्या मार्गामांग साफया आपल्या दोन दासांच्या आधाराने मंद मंद पावलें टाकीत चालूं लागली. तिला देवालया- समोर मांडलेल्या उच्चासनापर्यंत पोंचावयाला किती तरी वेळ लागला. तिच्या एकंदर डामडोळावरून तिला मिकारीण म्हणण्याचें घेये कोणालाही झालें नसते. तिचा वेष, तिचे अलंकार, तो पालखीचा थाट, असलें राजवंभवाशीं टकर देणारे वेभव जिच्या चरणीं लोटांगण घेत होते, तिळा भिकारीण कोण म्हणेल ! मात्र तिचा प्रत्येक अलंकार खोटा होता, फार काय, तिच्या हातांतील आंगठ्या- देखील खोठ्या खड्यांच्या होत्या, हे मार्मिक द््टीनें पदवाणाराळा तेव्हांच कळून आले असतें. ही वेषभूषणांची गोष्ट झाली; पण स्वतः सोफिया तरी कुठें खरी होती ! मऊ मखमालीच्या भरगची म्यानाच्या पार्टी तिखट पात्याची तरवार असते, त्याप्रमाणें तिच्या मऊ गोऱ्या कातंडोखालीं झांकलें गेलेले तिचें अंत:करण कठोर व काळें कृट्ट होते. ती मद्दाम अपराऱ्यांना देहान्त शासन कसें देतात ह पाहून आपल्या जिवाची करमणक करून घेण्यासाठी सभास्थानी आली व कोणते अपराधी लोक आतां धर्मशासनाच्या खेळखंडोबाला बळी पडावयाचे हें पाहून पोट धर ८० पेशवाईतील धमंसंग्राम धरून हंसू लागलो, तेव्हां सर्व लोकांना वाटलें को, हवी माणूस आहे काँ राक्षसीण आहे ! ती एक मानवी राक्षसीण आहे, हें तेथल्या लोकांना काय माहीत ! धर्मशासन-मंडळाच्या न्यायदानाचे नाटक कसें असतें हें तेथें जमलेल्या लोकांना माहीत नव्हते असें नाहीं; पण तरीही न्यायकचेरी म्हटली की, अप- राध्याला आपला बचाव करण्याची संधो मिळेळ अशी भ्रामक आज्या तरी असते. कथीं ती आश्या फलद्रूप होते; कधा होत नाहो. निदान तेव्हांच्या धर्मशासन- मंडळाच्या न्यायदानांत अपरा"याला शीलभ्रष्रतेचा व धमंभ्रष्टतेचा डाग आपल्या चारित्र्याला लावून घेऊन जीव बचावण्याची तरी आश्या असे. पण अंन्टोनिओचे सोफेियाशी आतांच झालेलें संभाषण ऐकून तेथल्या सवे मंडळीला कळून चुकले कॉ, आजच्या धमेशासनांत चोकशीपू्वींच अपराध्याला प्राणदेडाची शिक्षा ठोठावण्यांत आली आहे! सोफिया जी सनात्थानीं आलो, ती एकदम भन्टोनिओं शेजारच्या उच्चा- सनावर बसली. तें उच्चासन धमेगुरु फादर पोर्टो यांच्यासाठी मांडून ठेवण्यांत आले होतें व सोफियासाठी अन्टोनेओनें तेथे आणखी एक उच्चासन मांडविलें होतें; पण सोफिया त्या आसनावर बसावयाचे सोडून धमंगुरूच्या परमोच आसनावरच बसलेली पहातांच अन्टोनिओ' तिला म्हणाला, “ सोफियाबाई ! तें उच्चासन फादर पो्टोसाठीं मांडण्यांत आलें आहे.” सोफिया बेफिकीरपणें म्हणाली, ': मग त्यांत काय झालें ! फाद्र पोर्टो आले तर त्या आसनावर वसतील, त्यांना कांद्रीं यांत अपमान वाटायचा नाहो. फादर पोर्टोच तुमचे धर्मगुरु आहेत का!” “ होय.” “ तुर मग त्यांना 'फाद्र' मींच केलें आहे. त्यांचा अधिकार व मान मोठा तुम्दां का>या लोकांत; माझ्याशी ते नम्रतेनेंच वागतील, पाहिजे तर आतांच प्रत्यंतर पहा.” सोफिया समोरच्या चोघां बंदिवानांकडे पाहून बेफिकीरपणानें अन्टोनिओला म्हणाली. “ तें राहो; पण अन्टोनिओ, हेच तुमचे आरोपी काय! ! अन्टोनेओ उत्तरला, “ होय, हे मुख्य आरोपो.” सोफिया त्या चार अभागी बोदिवानांपैकी त्या स्त्रीकडे पाहून लगेच अन्टो- निआकडे वळून म्हणाली, “ तर मग तुम्ही असें कां करीतनाद्दी! तोौस्त्री तुम्ही मला कां देऊन टाकीत नाह्दीं ! फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ८१ ककण कट ७७-७७” “१४५४४४५ -- 7८0४2० 2 --य्शीऱ २-५ ->५--५८८५८०--४८४०८५ 01-00: ४-४ 02 ४४५८५८ ८८४५४५४५८४ 0-४” ५ ०४००५०५००० « तुम्हाला तिचा काय उपयोग आहे! ” “ माझ्या व्यवसायांत तिचा मला चांगला उपयोग होईल; कारण ती सुंदर आहे, तरुणह्मी आहे. अशा दासी सहसा मिळत नाहींत. तुम्ही पाहिजे तर ती दासी मला विकत द्या. बोला, तिची काय किंमत! ” “ तिची विक्री करण्याचा अधिक्रार मला नाहीं. फादर पोर्टो तिचा काय न्याय करतील तो खरा." सोफिया हंसून म्हणाली, “ फादर पोंटोंच न्याय करणार ना! मग ते माझ्या शब्दाबाहेर कधींच जाय'्े नाहीत. बरे; पण केव्हांसे येणार आहेत ते! ” इतक्यांत जॉन या नांवाचा एक शिपाई फादर पोर्टोच्या शोधार्थ गेला होता, तो फादर पोटोसहह माघारा आला. फादर पोर्टो. देवालयाच्या प्रवेशद्वारा- पाशी आलेला पाहून अँन्टोनिओ त्याला सामोरा गेला. इर लोक तेथें. बसले होते, त्यांना तेथल्या बंदोबस्ताच्या शिपायांनी लाथा मारून फादर पोर्टोच्या सन्मानार्थ उभं रह्वावयाला लावलें. सोफिया मात्र आपल्या आसनावरून मुळींच उठली नाहीं व शिपायांनींद्दी तिला उठविले नाही. नाद्दीं म्हणावयाला एका शिपायानें तिच्या उच्चासनापा्शीं जाऊन 'मेमसाहेब ! फादर पोर्टोसाहेब आले', असे सूचक शब्द उ'च्चारले; पण लोफियानें 'मला माद्दीत आहे', असें उडवा- उडर्वाचे उत्तर देऊन त्याची बोळवण केली. फादर पोटो ह्या ऐन तिशीच्या उमरीचा तरणाबांड उमदा पोर्तुगीज गडी होता. दोन वषषांपूर्वी तो गोव्याहून लष्करांत भरती होऊन वतईकडे आला तेव्हां एक अगदीं सामान्य शिपाईंगडी होता. तेव्हां अंन्टोनिओच्या हुकमतीत. कांदरीं दिवस त्यानें सैनिकाचे काम केलें होतें. त्यानंतर तो मान्यतेला चढतां चढतां अवघ्या दोन वर्षोत श्लिस्त्यांचा एक धनंगुदद व मंडपेश्वरच्या धमेशासन-मंडळाचा एक सदस्य झाला होता आगि त्याच्या अधिकाराशीं तुलना करतां अन्टोनेओचा अधिकार आतां दुय्यम प्रतीचा ठलू्न अन्टोनेओ त्याच्या- पुढें आज्ञाधारक सेवकाप्रमाणें नमून वाण लागला होता. इतक्या जलदीने पोटोंचे भाग्य उद्याला कसे आलें हे पुढे कळेलच. कां नकळे; पण आज फादर पोटोंची चर्या पिसाळडेल्या हिंल पशूसारखी कुद्ध दिसत होती. त्याला इतकें पिसाळण्याला काय कारण झालें असावे याविषयीचे वहत अँन्टोनिओच्या डोक्यांत धिंगाणा घालीत अहित तोंच तो भेन्टो- »..द (२ पेशबाहवतीळ धर्मसंप्राम ल. -:-५--८-_ 7८/५०४-000 770 70“ ८ निओच्या अंगावर वसकन्‌ ओरडून म्हणाला, “ अँन्टोनिओ ! तुम्ही दगलबाज आहद्वां असें माझ्य़ा प्रत्ययाला आले आहे. कां कॉ, तुम्ही माझ्या आज्ञिप्रमाणे रात्री एथल्या बेंडखोरांचा बंदोबस्त नीट केला नाहीं. त्यावरून तुम्हीद्दी बंड- वाल्यांना सामील आहां असें माझें मत झालें आहे. मीं धर्मशासन-मंडळासमोर तुमची चोकशी कां करूं नये! ” “ साहेब ! मीं बंदोबस्त नीट केला होता.” “ तर मग कळीचा कांटा दुलभजी मोरे तुमच्या बंदोबस्तांतून कसा निसटला ! शभर सशस्त्र सेनिक उभी रात्र ह्या गांवकऱ्यांच्या छाताडांवर नाचत असतां तेवढा एक अस्सल बेरड कसा मोकळा सुटला! ” जी शका थोड्या वेळापूर्वी अन्टोनिओला आली होती, तीच अखेर खरी झाली; नेमकी दुळभजी मोऱ्याविषयींची ओरडच त्याच्या कानीं आली. त्यानें जॉनकडे वळून दरडावून विचारलें, “ हरामखोरा ! हा तुझ्या हळगर्जीपणाचा परिणाम ! ” लगेच तो पोटोंकडे वळून म्हणाला, “ साहेब ! हा कामचुकारू शिपायी दुल्भजीच्या सुटकेबद्दहद जबाबदार आहे. हा रात्रभर त्या घरावर पह्ाऱ्यासाठी होता. हा पहारा करतां करतां झोंपळा असेल, म्हणून गुन्हेगार निसटला.” जॉन दीनवाण्या मुद्रेने दोन्ही हात जोडून उद्गारला, “ नाहीं सरकार! मी झोपलो नव्हतो; मी जागाच होतो.” “ तर मग ह्या पट्टीचा लुचा असला पाहिजे. त्याच्या जागेपणी ज्या अर्थी दुलभजी निसटला, त्या अर्थी क्षानें त्याच्यापासून लांच खाली असली पाहिजे. त्याला त्याच्या अपराधाबद्दल कडक शासन होणें अवशय आहे.” फाद्र पोटो जॉनला म्हणाळा, “ ए बेवकूब ! चल नीघ, व दोन प्रहरच्या आंत त्या हरामखोराला पकडून माझ्यासमोर घेऊन ये. त्याला मां लोहृस्तंभाशी बांधून जिवंत जाळण्याची शिक्षा फर्माविली आदे. याद राख, दोनप्रह्रपर्यंत जर त्याला आणून माझ्यासमोर हजर केलें नाह्वींस, तर त्याच्याऐवजी तुला ती शिक्षा देण्यांत येईल. कां कॉ, तुझ्या हृळगजींपणामुळें तो सेतानाचा पोर मोकळा सुटला आहे. लगेच तो अंन्टोनिओकडे वळून म्हणाला, “ त्याप्रमाणेंच आतां भैरवेश्वरापा्शी त्या काफराच्या पुढारीपणाखालीं ज्या पांच माणसांनी माझ्यावर द्या करून तेथल्या प्रार्थनामंदिरांतील कूस उपटून बाद्देर फेंकून दिला, त्यांनाही फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ८रे "शाशी ल वट क कच्हक कळे 2-८ “५८४४-४४ ७७७०४४/क-कन्ह अश ४० “शक 0000४४४४०७ ००५९५ 2 "८४०८४४४ यकडून माझ्यासमोर आणण्यांत आलें पाहिजे. त्यांना मीं ह्या अमिकुंडांत जाळून ठार मारण्याची शिक्षा दिली आहे, त्या शिक्षेची अंमलबजावणी आतांच्या आतां , झाली पाहिजे.” “ काय, साहेब ! आपणावर कोणा बदमाषांनीं हछा केला! ” अन्टोनिओरने विचारले. “ होय.” फादर पोर्टो उत्तरला. “ ते कोण होते! ते माझ्या माहितीचे नाह्दींत. पण ते दुद्भभजीचे साथीदार असावे.” “ ते त्याचे साथीदार असतील; पण आतां त्यांना कसे ओळखावयाचे! ” “ कसे ओळखावयाचे हं काय विचारतां! ते ढोक तेथेंच आजूबाजूला रद्दा- णारे असले पाहिजेत. तेथल्या सर्व लोकांना पकडून आणून चोकशी करा, ब त्यांनीं जर खऱ्या गुन्हेगारांची नांवे सांगितली नाहींत तर त्या सर्वांना अमिर कुंडांत लोटा. बस्स ! माझी अशी आज्ञा आहे कीं, ह्या गांवच्या सवे ढोकांना कठोर शासन करण्यांत येऊन त्यांच्या अंगचा सैतान गाडला पाहिजे. कां कौ, त्यांच्या अंतःकरणांत सैतानाने घर केलें आहे. त्यांच्या मनाचा ताबा सैतानाने घेतलेला आहे. आज इतकां वर्षे आमच्या प्रभचा पवित्र धर्म क्षा गांवीं प्रचलित असतां देखील हे लोक आमच्या धर्माज्ञा मोडून आमच्या शत्रंना-सैतानांच्या केवाऱ्यांना-मराग्यांना सामील आहेत, त्यांची गय करून उपयोगाची नाही. “ पण साहेब! आपल्या हुकुमाची अमान्यता करून कारू गांवांत गुन्या उभारण्याचा अपराध ज्यांनीं ज्यांनीं केला, त्यांना सवांना आज येथें पकडून आणण्यांत आलें आहेच; व ज्यांच्या आगलाव्या उपदेशासुळे एवढी बजबजपुश गांवांत गेळे तीन-चार दिवस माजली आहे, त्या दोघांना त्याच्या परिवारासह सांखळदंडांनीं बांधुन येथें आणण्यांत आलें आहे. त्यांना आपण कठोर शासन केल्याने आपला कार्यभाग होईल अर्से मला वाटते. त्यासाठी इतर निरपराधी लोकांना छळण्यांत काय अर्थ 1 ” अन्टोनिओनं विचारले. “ निरपराधी व अपराधी ! अंन्टोनिओ, इतर लोक निरपराध, आहेत असें तरी तुम्ही कशावरून म्हणतां! चार-दोन गुंडानी आता दिवसांढवळया माझ्यावर हृळ्धा केला तेव्हां कोणीच लोक माझ्या साह्यासाठीं धांवून आले नाद्दीत, ८४ पेशवाईतील धर्मसंप्राम र्‍टील प पटफ्धटटी “४८% ४८५८८५४५१४ 2१ -:९५- :-गप- "४९टशिशशटशश “ १५४४१ प शाशप्ट पटा लाट “2५-५५ ४७०७. बन हा काय त्यांचा लहानसान अपराध झाला ! तें कांहीं नाहीं. तुम्हीं माझ्या थर्मशासनाची अंमलबजावणी केलीच पाहिजे, नाहींपेक्षां तुम्ही देखील शत्रूला फितूर आहां असें समजून तुमच्याविरुद्ध कडक उपाययोजना करण्यासाठीं मला सेनापतीला सांगावें लागेल.” अशी निर्वाणीची आज्ञा करून फादर पोर्टो आपल्या बैठकीच्या जागेकडे वळतो, तोंच सोफियाला त्यानें पाहिले, व सोफियानें त्याला पाहिले. त्याबरोबर दोघेंही मनापासून हसली. फादर पोर्टोनें सोफियाच्या उच्चासनापा्शीं जाऊन तिचा हात आपल्या हातीं घेऊन त्याचे चुंबन घेतां घेतां विचारळे, “ ओहो ! सोफिया ! तूं इकडे कुठें? ” सोफिया फादर पाटोला संताषाने आपल्या हाताचे चुंबन घेऊं देतां देतां उद्गारली, “ माझें काय ! 'जिकडे पुढा तिकडे मुलूख थोडा. आज तुमचें चास्तठ्य ह्या गांवी आहे असें मला कळलें म्हणून इकडे आले. आपल्याच जातीचा पाठीराखा कोणी जवळ असल्याशिवाय मी अश्या खेडेगांवी कधीही येत नाही.” “ तें बरोबर ! आपल्या लोकांनीं इतकी सावधगिरी बाळगलीच पाहिजे. कारण हे काळे लोक मोठे विश्वासघातकी असतात. हेंच पहाना, मी येवढा मोठ! धर्माधिकारी, एवढी सत्ता मार्झी पाठीराखी, तरी त्या एका बंडखोर हराम: खोरानें माझा ज॑ व घेण्याचा प्रयत्न करण्याला कमी केलें नाही.” फादर पोर्टो सोफियाजवळच्या दुसऱ्या उच्चासनावर अधिष्टित होऊन म्हणाला. “ ते सारे मी आतां. ऐकत ह्वोतेंच. अशा लोकांना तुम्ही देऊं केळे आहे तेंच शासन योग्य आहे. एरव्ही हे लोक वठणीला यायचे नाहींत. बर॑;--” असें म्हणन सोफियाने आपल्या बरोबरच्या त्या अत्यंत सुंदर मुलींकडे एरूवार नजर फेकून जीभ चावलो व ती क्षणभर थांडून पुन्ह्या म्हणाली, “ पण इतक्यांत नको.” फादर पोरटोचेंहो त्या सुंदर मुलीकडे लक्ष्य गेले व त्यानें सोफियाला विचारले, “ ओहो! सोफिया! ह्यो परी तूं कुठें पेदा केलोस! ” सोफिया म्हणाली, “ तिच्याविषयींच मी बोलणार होते. तुमचें व माझें एका बाबतींत आठ दिवसांपूर्वी मंडपेखरीं मेरी नांवाच्या एका मुलींविषयी बोलणें झाले होते; आठवतें का तुम्हांला? ” * होय, आठवते. तीच का ही मुलगी! ” फादर पोटोच्या न्यायासनासमोर <% « होय, पण प्रथम तुमचे धर्मशासनर्॑ः आटोपू दे, मग आपण त्या बाबतींत बोळूं. एक गोष्ट मात्र मी तुम्हांला प्रथमच सुचविणार आहे.” सोफिया आपणो- * ग ख्रिस्ती धमांत रोमन कॅथालिक्र व प्रॉटेस्टंट हे दोन पंथ सध्यां आहेत. रोमन कॅथोलिक पंथ हा जुना व प्रॉटेस्टंट ह्या नवा पंथ होय. इ० सनाच्या साळा- व्या शतकांत युरोपांत धर्मसुधारणेची प्रचंड लाट उसळून रोमन कॅथोलिक पंथ मागें पट्टू लागला; तेव्हां तिकडीऊ राजेव धर्माधिकारी हे जुन्या पंथाचे असल्या- नें त्यांनीं नवीन पंथाचा उच्छेद करण्यासाठीं ५1] तप1810101' या नांवाचें एक धर्मशासनमंडळ स्थापन केलें होतें. या संस्थेचा मूळ उद्देश विधर्मी लोकांना शासन करण्याचा होता; पण य॒रोपांत त्याचा प्रयोग भिन्नभिन्न पंथांच्या लोकांवर सरीस करण्यांत येत असे. होच धर्मशासनमंडळा'ची संस्था पोर्तुगीज लोकांनी हिंदुस्थानांतील आपल्या राज्यांत सुरू केल्यामुळें एथेंही अनंत घोर अनथं ओडवले, ह्या धर्मशासन-मंडळाचा कारभार जसा युरोपांत तसाच हिंःस्थानांतही सुरू होता व दोन्ही ठिकाणची शासनप्रणालिही एकच ह्वोती. यास्तव युरोपांत ह्या मंडळाचा कारभार कसा असे हे. थोडक्यांत सांगितल्याने युरोपाहून अगदीं परक्या अशा हिंइस्थानांत त्या कारभाराची काय अवस्था होती हे आपोआप कळण्याजोगें आहे. ह्या अपूर्व न्यायपीठावर कोणाचेही अपील चाळत नसे, त्यांचे हेर प्रत्येक कुटुंबांत राहून कोणाची काय मतें आहेत याची बातमी काढून शासन- मंडळाला कळवीत य मग न्यायार्धाश मेडळी लोकांना त्यांच्या मतांबद्दल शासन करी. प्रथक्ष कृत्यांबद्दल शासन करावयारचें,मतांबद्दह शासन करावयाचें नाही,हा कायदाचा मुख्य उद्देश मंडळानें प्रथमपासूनच गॅडाळून ठेविला होता. केवळ संशयावरून कोणालाह्दी पकडून तो आपला धर्म स्वीकारण्याचें कयूल करीपावेतों ते त्याला नाना प्रकारच्या यातना करीत व केव्हां केव्हां जिवेतही जाळीत. यातना सोसल्यावर 'मतुष्य धर्मोतर करण्याला तयार झाला तर त्यांची मालमत्ता हिरावून घेऊन त्याच्या अंगांत कफनी चढवून बाटवून सोडून देत. अंधारकोठडी, उपासमार वगेरे यातनांनी आरोपी वठणीवर न आल्यास त्यांना मध्यरात्री अंधारकोठडींत कोंडून त्यांच्या पायांत खिळ्यांचे खोडे घालीत. आरोपीला वकील देत नतत, किंवा साक्षीदाराच्या साक्षी त्यांच्यासमक्ष घेत नसत. पुरुष असो, खत्री असो, विधवा असो, कुमारिका असो, त्या आरोपीला नभ करून लांकडी माचेवर निजवून जीव न जाईल अशा बेताने शरीराला अमानुष यातना देणें असले ट्ट पेशवाईतील धर्मसंप्राम हुं बराल न कुची समार उभ्या असलेल्या चोघां बंदीवान केद्यांपेकीं त्या तरुण छ्यीकडे बोट दाखवून म्हणाली, “ ती पोरगी जर तुम्ही मला फुकट किंवा विकत मिळवून दिली, तर मला तिव्वा फार उपयोग होईल.” “ हो हो! जरूर ! त्यांत एवढें भोठें अवघड तें काय आहे! ” असे म्हणून फादर पोर्टोनें त्या चार बंदीवानांना आपणासमोर आणून उभें करण्याला अल्बुकर्कला फमाविले. फाद्र पोर्टो व सोफिया यांचें हा वेळपर्यंतचें सारे संभाषण पोतुंगीज भाषेंत चालले असल्यानें तेथें जमलेल्या फारच थोड्या लोकांना तें कळलें. ते ज्यांना कळले नाहीं, त्यांतीलच एक ती संदर मुलगी होती. फादर पोर्टोनें दुळमजी मोऱ्याला प्राणदडाची शिक्षा ठोठावून त्याच्या शोधार्थ जॉनला पाठविलें, ते सारे संभाषण त्याने धेडगुजरी मराठीतून केल्यामुळें तें मात्र त्या सुंदर मुलीला कळलें होतें. तें संभाषण ऐकतांच तिच्या चर्येत एकदम फरक पडून तिचे डोळे पाण्यानें भरून आले होत. तिची सोबतीण अनी हिचें तिच्याकडे लक्ष्य होतें. तिनें तिला ताबड. तोब विचारले, “ मेरी ! त्या बेडखाराला पाद्रीसाहेबांनीं शिक्षा ठोठावली, त्या- बद्दल तला वाइट वाटण्याचे काय कारण! ” यावर ती संदर मुलगी-मेंरी “मला वाईट वाटलें असें नाहीं कांही असें टाळाटाळीचें गुळमुळीत उत्तर देऊन स्वस्थ राहिली होती. अमळशाने फादर पोर्टोनें सोफियापा्शी मेरीविषयीं चवौकशो केली. तेव्हां पुन्हा अंनोने मेरीच्या कानाशीं लागून 'तुझी पाद्रीसाहेब सोफियाबाईशीां वाकशी करीत आहेत. तू मोठी नशीबवान आहेस' असे उद्गार काढले. तेव्हां मेरीने 'ते चीकक्णी करूंदेत; तुला त्याच्याशीं काय करावयाचें आहे' असे तसडेपणाचे उत्तर देऊन अनोला खजील केलें होतें क टन्णापा न्न्ट्ट बा प्रकार हरह्दमेष चालत. सतत पंधरा वर्षे अश्या यमयातना सोसावयाला लावून शेवटां त्या जीवाला अभमिकुंडांत लोटल्याचीं उदाहरणेंद्दी धमशासनमंडळाच्या इतिहासांत नमूद आहेत. कित्येक प्रसंगीं शिक्षा झालेल्या अनेक केद्यांना पुष्कळ दिवस खितपत ठेवून मग एकदम त्यांची धिंड काढून त्यांना अमिकुंडांत लोटीत. अशा प्रसंगीं राजा, सरदार व धर्माधिकारी हया देखावा पाहून करमणूक करून घेण्यासाठीं मुद्दाम तेथें हजर असत. कित्येक बेळां भारोपीची जीभ तोंड उघडता य्रिटतां येऊं नये अशा बेतानें बांधून त्याच्यापुढे उत्तम पक्का्ञांचें ताट वाढून आणून ठेवीत व त्याचे हाळ पाहून तेथें जमलेले लोक आनेद मानीत! फादर पोर्टोच्या न्यायासनासमोर ८७ >> *तट>०>५-५--४५०५५८॥५८ ४८४०००-/५९५--*-५८-/५/-५ ८ ८२ 0४९५-0५-००. “> ८: ४५५० 7 “५८-7५. “८ -. २-८ “%- प्न. ८८-८१ > ८ शा लाट 22-०2“ त्या बैदीवानांना प्राणदंडाची शिक्षा देण्याचा आपला विवार अंन्टोनिओने चौकशीपूर्वीच बोलून दाखविला होता. अथात आतां 'वौकशीचें नुसतें नाटक वहावयाचचें होते. फादर पोर्टोने त्या बंदीवानांना आपणासमोर बोलावतांच सोफियानें त्याला विचारलें, “ कणाला उगाच चांकशी करण्यांत वेळ दवडतां ! ते गुन्हेगार आहेत हें तुम्हांला माद्दीत आहे व त्या गुन्ह्याला काय शिक्षा द्यायची हेंही ठरल्यासारखे आहे, मग व्हाना एकदांचे शिक्षा देऊन मोकळे ! ” फादर पोर्टो स्मितहास्यपूर्वक म्हणाला, “ तें खरें, पण सोफिया ! हें चोकशीचें नाटक आम्ही केलें नाही, तर मी धर्मशासन-मंडळांचा न्यायाधीश न ठरतां सामान्य खुनी ठरेन; तसें उपयोगाचे नाहीं. मरणाला मृत्यु हें कारण खरें; पण मृत्युदेखील ती जबाबदारी आपणावर पडूं नये म्हणून एखादा अपघात, एखादा आजार किंवा अश्याच आणखी एखाद्या निमित्ताचा बुरखा घेऊन जिवाच्या जीवितावर झडप घालतो. केलेलें कृत्य कितीही अनन्वित असलें तरी तें न्यायाच्या आवरणाखाली आपोआप सोज्वळ ठरतें. खरोखर, धर्मेशयासन मंडळ ही अमोघ शक्ति पोपमहाराजांनीं निर्माण करून आमच्या हाती दिली आहे, त्यामुळे आमची इतकी सोय झालेली आहे कीं, सांगण्याची सोय नाहीं. हेंच पद्ा, काल आम्हांला धर्मांच्या नांवावर 'कोणींही गुव्या उभाहं नये' अशी आज्ञा जाहीर करतां आली व त्या आज्ञेच्या जोरावर धर्मशासनाचें अवडंबर माजवून आम्हांला आमच्या मा्गीतील कांटे ठेचून टाकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.” एवढें त्या दोघांचे संभाषण होत आहे तोंच अन्टोनिओ, दुळूभजी व त्याचे साथीदार कोणी असतील ते, व ते न सांपडल्यास फादर पोटॉनें सांगितल्या- प्रमाणें भैरवनाथाच्या आसपासचे लोक यांना केद॒ करून आणण्यासाठी शिपायांना रवाना करून तेथें आला. फादर पोटो आतां न्यायदानाला सुरुवात करणार असे पाहून अन्टोनिओनें आपल्या शिपायांना तेथें जमलेल्या सर्व संडळीसभोंवार दक्षतेने पहारा करण्याला सांधून त्यांतन्याच दोन शिपायांना अभिकुंडांत लांकडें लोटून तें प्र्वलित करण्याला सांगितलें. “ सरदारसाहेब ! क्ला बंदीवानांना मोकळें करून पुढें आणावयाचे का! ” अल्बुककने विचारलें. त्याला हा प्रश्न पडण्याचे कारण असें कीं, त्या चारी बैदीवानांच्या हीखलाबद्ध पायांमधून लोखंडी सांखळी ओंवून घेऊन तिचीं दोन टॉक दोन बाजूंच्या भरभक्कम दगडाला बांधून टाकण्यांत आलीं शेती. ती -६-- टाल “८. 0.९0 7२ ८८ पेशवाईतीळ धर्मसंप्राम ब. ०-५८-५८>-८८८८/५४४क्टश”0०७४०/०४४शटश४शीशरे शि शशश ४0 णी २)एकशीशीशशीॉह ह शो शीण एटीरशशशीश शशी शशी ४४४ शोण पणी शी 0शटशशी .--/८-८-८/८-०-५८/०/८/-/०/५-५/--८-८/- सांखळी हातीं धरून त्यांना पुढे चाळवीत आणणें बरेंच जिकिरीचे काम होते. बरें; सांखळी सोडली व त्यांतला एखादा बंदीवान पळाला तर निष्कारण आपणांवर तोहमत यावयाची हें भय त्याला होतें. अन्टोनिओनें ती अडचण ओळखून आज्ञा केली, “ त्यांची पायांतील दावण सोडून त्यांना पुढें घेऊन ये.” अल्बुककंने हुकुमाप्रमाणे त्या बंदीवानांच्या पायांतील लोखंडी दावण सोडून त्यांना हुकूम केला, “ चला.” “ कुठें 'वला ! ” तरुण बँंदीवानानें विचारलें, “ न्यायासनासमोर,” अल्बुकक उत्तरला. “ न्यायासन ! कोणतें न्यायासन ! ” म्हाताऱ्या बेदीवानानें एकदम खवळून विचारलें. अल्बुक्क॑ म्हणाला, “ असें.पह्ा भगवानजी ! हुकूम म्हणजे हुकूम. हुकुमाची अभान्यता करणें ह्या गुन्हा आहे. माझें तुम्ही सारींजणें ऐका, मुकाटपणे न्यायासनासमोर चला. पाद्रीसाहब फार कनवाळू आहेत; त्यांना तुमची दया येऊन तुम्हांला तुमच्या गुन्य्याची माफी मिळण्याचाही संभव आहे.” फादर पोर्टो व सोफिया पोतुगीज भाषेत कांद्दी गुजगोष्टी बोलण्यांत दंग होऊन गेल्यामुळे त्यांना अल्खुकर्क व तो म्हातारा बंदीवान यांच्यांतील संभाषण ऐकूं गेलें नाही; पण अन्टोनिओ तें संभाषण दुरून लक्ष्यपूवेक ऐकत होता. त्यानें आपल्या मागच्या आणखी दोघां शिपायांना आज्ञा केली, “जा. त्या बेमु्वतखोर हरामखोरांना लाथाबुक्क्यांनी तुडवीत इकडे घेऊन या.” प्रकरण सहावे चुळणें गांवाची कहाणी ळणें% ग्रांव हा एका काळीं बराच वेभवसंपत्न होता. तेथील दरोबस्त वस्ती २5 हिंदूंची होती; पण आजला तो गांव दरोबस्त खिस्ती लोकांचा आहे. तो गांव बाटला केव्हां व कसा हॅ पहाण्यासाठी आपणांला कथानकाच्या मागें नऊ वर्षे काळाच्या उद्रांत डोकावून पहाणे अवश्‍य आहे. तेव्हां एके दिवशी एका ख्रिस्ती मिशनऱ्यानें त्या गांवीं येऊन 'कुऱह्ाडीचा गोताला दांडा काळ' शोभणाऱ्या एका बाटग्या गांवकऱ्याच्या साह्याने भाकरीचे तुकडे, गाईंचें मांस वगेरे रात्री सर्व गांवकरी झोंपीं गेळे आहेत अशा वेळीं गांवांतील दरोबस्त विहिरीतून फेकले. देवीच्या देवालयाजवळील तळ्यांतही थोडेसे रक्त शिंपडून तें भ्र केलें ब सकाळींच गांवकऱ्यांनीं उठून तें पाणी प्राशन करतांच 'गांवचे सर्वे लोक गोमांस १ ल्लिस्ती लोकांच्या हातचे भाकरीचे तुकडे टाकलेल्या विहिरांतील पाणी प्याले, त्या अर्थी ते सारे लोक बाटून आजपासून खिस्ती झाले' अशी उभ्या गांवांत दवंडी पिटण्यांत आली. लोकांनीं आपापल्या विहिरी शोधून पाहिल्या, तों आंत खरोखरीच भाकरीचे व मांसाचे तुकडे आढळून आले ! त्याबरोबर त्या दरोबस्त लोकांना वाटलें की, आपण बाटलों, ख्रिस्ती झालो. लगेच त्याच दिवशीं त्या गांवांतील देवीच्या देवाळयाचॅच खिस्ती प्रार्थनामंदिर बनविल्याचें दवंडी पिटवून जाहीर करण्यांत आलें, व त्या दिवशीं रविवार -“----“- > -_पन-> "न % चुळणें ह्या गांव वसईरोड रेल्वेस्टेशनाशेजारीं, वसई गांवापासून सुमारे पाच-सात मेलांच्या अंतरावर आहे. एर्थे सर्व वस्ती खिस्ती लोकांची आहे. खिस्त्यांशिवाय इतर धर्मांचे लोक आतां त्या गांवांत मुळींच नाहॉंत. एथले खिस्ती लोक इमारती लांकडाचा व्यापार करितात. एथे गांवांत एक तळें असून त्या तळ्याजवळ हिंदूंच्या देवीचे स्थान आहे. तें देवस्थान जागत आहे. गांवांत कोणीं डुकरे बाळगिल्यास देवी बाधते असा तेथील रहिवाशांचा फार दिवर्सा- पासूनचा अनुभव असल्यानें येथील लोक डुकरें पाळणें ह्या सर्व खिस्ती लोकांचा रूढिधर्म असूनह्दी गांवांत डुकरें पाळीत नाहींत. ज्यांना डुकरे पाळावयाची असतील ते शेजारच्या इतर गांवीं नेऊन पाळतात. २० वेशवाइतीळ धमसंप्राम ००००००००००. ०५४८-८०-५९. हट “५ र क्ट “नट ९.०”. - > सल्यानें सवे गांवकऱ्यांना त्या देवालयांत सक्तीने बोलावन आणन ख्रिस्ती धर्मानुसार त्या प्रार्थनामंदिरांत प्रार्थना करण्यांत आली. झाले, तेव्हांपासून त्या गांवीं दर रविवारी सक्तीनें सर्व लोकांना त्या देवालयांत ओढून आणावयाचे व प्राथना करावयाची असा क्रम सर्रास सुरू झाडा. ह्या ख्रिस्तीकरणाला प्रथम प्रथम कांहीं लोकांनीं विरोध केला; पण त्यांचा ख्रिस्ती धर्ममंडळाच्या आज्ञिनुसार अमानुष छळ करून त्यांचा नायनाट करण्यांत आला. पहिल्या पहिल्यानें सुमारें पांच पन्नास लोक असे विरोधक्र निपजले; पण त्या सर्वोना लोहस्तंभाशीं बांधून जिवंत जाळ, कोणाला-स्त्री किंवा पुरुष यांचा विचार न करितां नभ करून लांकडी माचेवर बांधून शरिरांत खिळे ठोकून, शरीराच्या नाजुक भागांना चाप लावून हाडे ठेचून हाळ हाल करून ठार कर, कणाला धडाडलेल्या अस्तिकुंडांत फेकून जाळत मार, अशा राक्षसी शिक्षा फर्मावण्यांत येऊन त्यांचा वेळींच समूळ उच्छेद करण्यांत आला. त्या छळांतून एक भवानजी नाईक व दुसरा त्याचा मुलगा भेरव असे दोन-फक्त दोनच जीव बचावले म्हणजे तरी काय, विहिरांतून गोमांस वगेरे टाकून त्या गांवाला बाटविल्याची दवंडी गांवांत पिटली गेली त्याबरोबर त्या दोघांनीं आपल्या घरादाराची व धनदोलतीची पर्वा न करतां त्या गांवांतून पाय काढला, म्हणून ते बचावले असें म्हणावयाचे. त्यांचा पुढें पुष्कळ शोध करण्यांत आला; पण तपास लागला नाहीं. तेव्हां त्यांच्या वाड्यांत ख्रिस्ती प्रार्थनामांदिर उनारून व त्यांची जिंदर्गा जस्त करूनच पोर्तुगीज अधिक्राऱ्यांना आपल्या मनाचा विरंगुळा कन ध्यावा लागला. ते दोघे जर त्यानंतर पोर्तुयीज अधिक्राऱ्यांच्या हाती लागले असते, तर त्यांनाही त्या देवालयासमोरील लोहस्तंभाळा बांधून अथवा त्या लोइस्तंभाजवळच आज धडाडत असलेल्या अस्तिक्रुंडांत लोटून जिवंत जाळण्यांत आळे असर्ते, किंवा अन्य अमानुष उपायांनी त्यांचा वध करण्यांत आला असता. आणखी एक गांवकरी मनुष्य त्या अरिष्टांतून बचावला होता, तो दुलूभजी मोरे होय. गांवावर दे अरिष्ट कोसळण्यापू्वीच तो पोरका झाल्यामुळें दूर गांवी मालाड येथें आपल्या धन्याच्या म्हणजे अंताजी रघुनाथ कावळे यांच्या आश्रयाला जाऊन राहिला होता. दुलूभजीचा बाप अंताजीपाशींच नोकर होता. तें स्मरून अंताजीनें दुळमजीला आश्रय दिला होता. तेव्हां दुळभजी सारा बारा वर्षांचा होता. भगवानजींचा तो शेजारी द्दोता. चुळणें गांवची सारी हिंदू रयत अशी एकजात बाटून ख्रिस्ती झाल्याला आज वुळर्णे गांवाची कहाणी ९१ कन ४४१ /णशी 7४ 0शा शो /*रोशा १ 7-7 ८४-५६ ५५४५-0५-५८ १८४४-५४" *-५ ४ “शा समारे आठ नऊ वर्षे झाली होती. वसईचा किल्ला म्हणजे पोतुगीज लोकांचें त्या वसई साष्टी प्रांतांतील राजधानीवजा महत्त्वाचे ठिकाण होतें व चुळणें गाँव *बसईच्या अगदीं लगत म्हणजे सुमारे तीन चार कोसांच्या अंतरावर आह़े. असें असतां त्या प्रांती पोर्तुगीजांनी येशू ख्रिस्ताच्या नांवावर चालविलेल्या अमानष धार्मेक जुलुमाच्य़ा वणव्यांत तो गांव कसा सांपडला नाहीं यांचें कोणालाही आश्चर्य वाटणें साहजिक आहे. वसई प्रांतांत व खुद्द वसई गांवांतही हा ख्रिस्ती जुलुमाचा वणवा आपल्या कथानकाच्या दोन शतकें अगोदर पेटला होता; पण त्या वणव्यांत हें लहानसे चुळणें गांव शावूत राहहले, त्याचें एक कारण असें कीं, असलीं गांवेचीं गांवें बाटवून सोडणें तेव्हांच्या पोर्तुगीज अधि- काऱ्यांना व धर्मगरूंना तळहाताच्या मळाप्रमाणें वाटे व प्रथम तोच गांव बाट- विण्याची हरळ पाडण्याइतकी कोणतीच मोहकता त्या गांवांत नव्हती; उलट त्या गांवची देवी अत्यंत जाज्वल्य असून तो लोकांना धर्मातर करावयाला भाग पाडणारे लोक आणि धर्मांतराला बळी पडणारे लोक अशा उभयतांचाही समूळ उच्छेद करते, असा जनप्रवाद्‌ रूढ होता. असा जनप्रवाद रूढ होण्याळा कारणेही घडली होतों. बऱ्याच वर्षांपूवी एका ख्रिस्ती धर्मगुरूनें त्या गांवच्या लोकांना बाटाविण्याच्या इराद्याने त्या गांवी येऊन तळ दिला व कांहीं लोकांना बाटविलें, तों हगेच दसऱ्या दिवशीं त्याला अकस्मात डुकरानें ठार मारले. आणखी कांहीं दिवसांनीं मरोळहून एक पाद्री त्या गांवीं येऊन लोकांना बाटविण्याचा कारभार करूं लागला. त्याचा गांवच्या लोकांनींच खन केला. हा प्रकार भगवानजीचा बाप भवानजी व त्याचाच दसरा एक दोस्त-गजाबा ह्या दोन मातबर व स्वाभि- मानी लोकांच्या मर्दुमकीमुळें झाला. भवानजी नाईक व गजाबा देशपांडे हे दोघेद्दी त्या गांवचे बुद्ठुक असामी होते. त्यांची जिंदगी मोठी, त्यांची दातत्वबुद्धि वाखाणण्यासारखी, त्यांचा दरारा विलक्षण व त्यांचा स्वाभिमान तर अनुपमेय ! वैभव, दानत, मर्दमकी व स्वाभिमान अशा गुणसमुचचयाच्या जोरावर दोघांनींद्दी सारा गांव आपलासा करून ठेविला होता व खुद्द त्या दोघांचा एकोपा. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला कळ झोबावी इतके ते दोघेही अभिन्न हृदयी होते. त्यामुळें ते दोघे गांवांत करतील ती पूबोदिशा होती. सर्व गांवकऱ्यांत त्यांनीं प्रशंसनीय एकोपा राखला होता. त्यामुळें एखाद्या परचक्रापासून त्या गांवाला तेव्हां आपलें रक्षण करतां येई, इतकेंच काय, पण झाजूबाजच्या गांवांना देखील ९२ पेशवाइईतीळ धमसंगप्राम त्या गांवाचा मोठाच आधार होता. भवानजी किंवा,गजाबा यांच्या तोंडून शब्द्‌ निघण्याचा अवकाश, कीं सारा गांव |शस्त्रास्त्रांनॉं सज होऊन धांवून यावयाचा. बरे, तेव्हां त्य; दोन पुण्य पुरुषांच्या पुण्याईने गांवांत धडधाकट व द्रदेही तरुणांचीह्दी वाण नव्हती. हांक मारतांच वीस ते तीस वर्षाच्या दरम्यानच्या पांचक्षे तरुणांची फोज खडी होई. त्यामुळें पोर्तुगीज अधिकाऱ्यांना त्या गांवाला बाटविण्याचा डाव मांडतांना बराच विचार पडे. ही चुळणें गांवची प्रशंसनीय एकी व भरभराट गजाबा व भवानजी यांच्या हयातीपर्यंतच खरी टिकली व त्या दोघांच्या पश्चात्‌ त्या गांवाला उतरती कळा लागली. भवानजीच्या पश्चात्‌ त्याचा मुलगा भगवानजी व गजाबाच्या पश्चात त्याचा मुलगा गुणाजी हेही आपल्या जन्मदात्यांभ्रमाणेच कर्ते पुरुष निपजले; पण दोघांचे कर्तेपण परस्परविरुद्ध दिशांना वाहूं लागलें. भवानजीच्या वंशावर पोतुगीजांचा पापी डोळा फार दिवसांपूर्वीपासून होता. याचें सुख्य कारण असं कौ, फार पूर्वीपासून विशाल वटवक्षाप्रमाण वसई-साष्टीप्रांती ठायींठायीं विखुरलेल्या प्रचंड नाईक वंशांतीलच भवानजीचा वंश ही एक प्रशाखा होती. वसईच्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी गजाबा व भवानजी यांच्या हयातीतच त्या दोघांत फूट पाडण्याचा प्रयत्न चालविला होता व तोच प्रयत्न त्यांच्या पश्चात्‌ देखील सुरूच होता. पण त्या प्रयत्नांना गजाबा व भवानजी यांच्या हृयातींत जें यश लाभले नाही, तें त्यांच्या मुलांच्या हयातींत लाभले. गुणाजी हा हाडाचाच स्वार्थी व मत्सरी निपजला. त्यानें जिंदगीवरून भगवानजीशीं वेर मांडले. ही संधि साधून वसईच्या तेव्हांच्या पोर्तुगीज किल्लेदाराने गुणाजीला पाठीशी घालून तो वेराम़ि चेतबिला. त्यांत परिणामी दोघांचाही तोटा झाला व त्यांच्याबरोबरच गांवाचाही अपरिमित तोटा होऊन गांव रसातळाला जाऊं लागला. गांवांतील कांही लोक जसे गुणाजीला वश्य होते तसे कांहीं लोक भगवानजीला वश होते. ते दोन परस्परविरोधी गट बनून कोणाच पायपोस कोणाच्या पायांत नाहींसा झाला. एवढथधावरच निभावले नाहीं. तेव्हांच्या वसईच्या किल्लेदाराने आपल्या धसे- गुरूंना 'चुळणें गांवांत धर्मप्रसार करण्यासाठीं पाठविले, तेव्हां गुणाजी व त्याच्या थाजूचे लोक यांनीं भगवानजीच्या पक्षाचा खास्ते छळ करण्याचें योजून ल्लिस्ती पाद्मांना भगवानजीच्या पक्षांतील वॅंचक लोकांचीं नांवे सांगून त्यांना बाटविण्याला प्रोत्साहन दिलें. पोलुंगीजांना तरी तेंच पाहिजे होतें व तेवढ्यासाठी च चयुळर्णे गांवाची कहाणी ९३ ०००५०५५०८८ डा की तर त्यांनीं गुणाजीला पाठीशीं घातलें होतें. त्यांनी भगवानजीच्या पक्षांतील कांदा लोकांना मधून मधून बाटवावें, बाटविण्यासाठीं गांजावें, त्या वेळो भगवानजीनें .त्या धर्मळलाचा प्रतिकार करण्याला झटावे; पग गेणाजीच्या पक्षाचा त्या बाट- विणाऱ्या ख्रिस्ती लोकांना पाठिंबा मिळाल्यामुळे भगवानजीचा तेथें कांहीं इलाज चालूं नये, असा प्रकार वारंवार घडून येऊं लागला. गुणाजी व त्याच्या पक्षांतील लोक यांना वसईच्या पोर्तुगीज अधिक्राऱ्यांनीं आपल्या सेत्यांत मान्यतेला चढ: विळे. गुणाजीला तर त्या प्रांतांतील सरदार बनवून सोडलें; त्यामुळें चुळणें गांवांत पोतुगीज सत्तेचा पाय हळुहळू चांगलाच रुजू लागला. भगवानजीची बाजू दिवसेंदिवस लंगडी बनत चालली. त्याच्या पक्षांतील तेजस्वी लोक एकेक असे पोतुगीजांच्या अत्याचारांना बळी पडूं लागले. बाकीचे लोकही आपलें रक्षण करण्याचें त्राण भगवानजीच्या अंगीं उरलें नाहीं असं पाहून हळुहळू त्याचा पक्ष सोडून गुणार्जाच्या पक्षाला मिळु लागले व एका काळीं ज्या भगवानजीचा त्या गांवांत आणि गांवाच्या आसमंतांतील पंचक्रोशींत वाघासारखा दरारा होता, तो वाघ जणुं पिंजऱ्यांत कोंडला जाऊन अगदीं दीनवाणा बनला. आणखी थोड्या दिवसांनीं गुणाजी, गुणाजीचा दत्तकपुत्र अंताजी आणि भगवानजीचा मुलगा भैरव हे दोघे समवयस्क तरुण आपल्या आयुष्याच्या ऐन ज्वानींत येऊन कर्तेपणा गाजवू लागले. त्यांच्या कारकीदींत तर त्या दोन घराण्यांतील वेमनस्यानें आणखी पुढचा पल्ला गांठला. 'बापसे बेटा सवाई) या नात्यानें अंताजी पोर्तुगीजांना फितूर होऊन स्वदेशद्रोह, स्वजनद्रोह, स्वधर्मद्रोह ही पापत्रयी पुजण्याच्या कामी फार पुढे गेला. त्याच दरम्यान्‌ म्हणजे अंताजी सुमारे वीस-एकवीस वर्षोच्या वयाचा असतांना गुणाजीचा अंत होऊन अंताजी त्याच्या सर्व दोलतीचा मालक झाला. अंताजी ह्वा स्वामिद्रोह्ी व देशद्रोही कायस्थाधम दादजीप्रभु देशपांडे याच्या वंशांतील होता. तो त्याच्या नातवंडांपेकों कोणी एक होता. अर्थात स्वाभिमानशून्यता, फितुरी वगैरे पाशवी दुर्गुण आनुबंशिकतेनेंच वसत होते. त्यांना आणखी जोड गुणाजीच्या दुर्गुणांची मिळाली, पोर्तुगीज सरकारनें गुणाजीची सरदारकी अंताजीला बहाल केली व त्याचा नादानपणा ध्यानी घेऊन आणखी एक मोहजाल त्याच्यावर फॅकलें. वसईच्या किल्ल्यावरील एका पोतुंगीज अधिकाऱ्याला हिंदु स्त्रीपासून झालेली जेन ह्या नांवाची पंधरा वर्षे वयाची सुंदर व चुणचुणीत कन्या होती. हा अधिकारी अंताजीला मेजवानीच्य! २९४ पेशवाईतील धर्मसंप्राम डड आग प वपयशशिशीशीीेशीओीओीयी रीओ निमित्ताने वारंवार आपल्या वाब्यांत बोलावून नेई. तेथें जेनला मुद्दाम अंताजी- सभोवार मोहजाल पसरविण्यासाठी अंताजीच्या तैनातीला ठेवण्यांत येत असे. कांहीं दिवस असा कार्यक्रम वाळू होता व त्याचा व्हावयाचा तोच परिणाम झाला, अंताजी पूर्णपणें जेनच्या प्रेमपाशांत अडकला गेला व अखेर तिच्या प्राप्तीसाठी एके दिवशीं तो बाटून खिस्ती झाला ! झालें. त्या दिवसापासून चुळणें गांवांतील लोकांना बाटवून खिस्ती करण्याचा राजमार्ग मोकळा झाला. अंताजीचा अँटोनी झाला व त्याचें जेनशीं मोठय़ा थाटाने लग्न झालें. त्या वधूवरांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यांत आली व तीही भगवानजी आणि भैरव ह्या प्रतिस्पर्धी पितापुत्रांच्या नाकावर टिचवून ! त्या दोघांनी प्रथमच अंताजीळा बाटूं न देण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केला; पण त्याचा कांद्री उपयोग झाला नादीं. नंतर त्यांनीं गांवांत अंताजीवर बद्विष्कार पुकारला; पण तो मानण्याल[ गांवकरी धजावेनात ! याच्या उलट अंताजीनें नव्हे,-अंन्टोनिओनें आपणाप्रमार्णेच गांवांतील सर्व लोकांना बाटवून आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा विडा उचलला, त्यानें गांवांतील भेरवनाथाचे देवालय भ्रष्ट करून त्याचें ख्रिस्ती प्रार्थनामंदिर बनविले व एका पाद्याच्या साक्षानें तेथें ल्रिस्ती धमालुसार प्राथना करण्याला सुरुवात केळी. त्याप्रमाणेच त्यानें आपल्या घरीं कोणत्याना कोणत्या निमित्ताने मेजवानीचा बेत करून गांवांतील शिष्टांना मेज- बानीला बोलावण्याचा कम ठेवला. बाटल्यानें नशीब कसे उद्याला येते, या- विषयीं अंटोनिआंचें मूर्तिमंत उदाहरण गांवकऱ्यांच्या डोळ्यांसमोर होतेच; ते पाहून कांहीं गांवकरी आपलेही नशीब असेंच उदयाला येईल ह्या आशेनें मेज- वानीला व प्रार्थनेला जाऊं लागले. कांद्दी लोक आपणांवर अटोनिओचा आणि त्याला साह्य करणाऱ्या जुलमी पोतुगीज सत्ताधाऱ्यांचा रोष होऊं नये म्हणून त्या प्रार्थनेत व मेजवानींत मिसळ लागले आणि जे क्षा गोष्टींना विरोध करण्याइतके धीट आणि स्वाभिमानी होते, त्यांचा अन्टोनिओच्या खास देखरेखीखाली अमानुष- पर्णें छळ होऊं लागला. भगवानजी व भेरव यांना जरी गांवावरील ही सार्वत्रिक आपत्ति ठाळतां आली नाही, तरी त्यांच्यावर मात्र ह्या छळाचा प्रसंग बरेच दिवसपर्यंत प्रत्यक्षपणे ओढवला नाहीं. पण तो प्रसंग पुढें ओढवण्यालाही एक कारण घडून आलें. भगवानजीनें भरवासाठीं अर्नाळ्याच्या तानाजी पाटलाच्या गजरा नांवाच्या नातीशीं सोयरीक ४५४ ४९४०५१४ -२/४/०४ “/७७४११७५४५-/४०/ ४-/०-०१७४५७४0७४ ७४ 00४0 6७00५” ७७०१५७४०५/१७ 0७७९७0 “९-० क.” ऱचुळणें गांवाची कहाणी ९५५ कश 7४ 0. होश तटी 9 > -८९- - हपशला अभ कटकटी १४० 0. हीक्हा्टीशीधेट क की शशश 0७४७७० र आ". 9 २४४0 ठरविली होती. गजरा तेव्हां वयाने चौदा वर्षांची होती; ती गुणी व रूपाने सुदर, एखाद्या पापी माणसाच्या विषारी दृष्टींत सढण्याइतकी सुंदर होती; म्हणूनच तानाजीची घरची गारेबी असतां व शिवाय तानाजी एकदां नजरचुकीने एका बाटग्या नातलगांच्या घरीं पाणी प्याल्यामुळें बाटून बद्दिष्कृत ठरलेला असतांही भगवानजीनें त्याच्या नातीला आपली सून करून घेण्याचें ठरविलें होते. त्याच सुमाराला अन्टोनिओ'ची बायको जेन ही अन्टोनिओशीं भांडून त्याच्याशीं काडीमोड करून एका पोतुगीज शिपायाचा हात धरून गोव्याकडे निघून गेली असल्यानें अंन्टोनेओला दुसरें लम करावयाचें होते. त्यानें आपल्या अधिकाराच्या जोरावर तानाजीपाशीं गजरेला मागणी घातली व तानाजीच्या खुषी-नाखुषीचा विचार न करतां गजरेला त्याच्या घरां- तून बळजबरीने ओढून नेण्याचा घाट घातला. तानाजीने अगोद्रच शैरवार्ष्ी गजरेची सोयरीक ठरविली असल्यानें त्याला अँन्टोनेिओचा शब्द मानतां येईना. सामोपचारांनीं ही बाब मिटत नाहीं अर्से पाहून अन्टोनिओनें एके दिवशी अर्नाळ्याच्या किेदाराच्या साश्वाने तानाजी व गजरा ह्या दोघांनाही केद करून तुरुंगांत डांबले व तानाजीचा नाना तऱ्हांनी छळ करून त्याला ठार मारून गजरेशीं लग्न केले. ह्या लमनाला भगवानजी व भैरव यांनीं शक्‍य तेवढा विरोध केला; पण त्या विरोधाला कोण जुमानतो ! उलट त्यामुळें अन्टोनिओ त्यांचा जास्त हाडवेरी बनला व त्यांचा निःपात करण्याच्या उद्योगाला तो लागला. अस्तेर एके दिवशीं पूर्वी सांगितल्याप्रमाणे अन्टोनिओल| हाताशी धरून एका ख्रिस्ती पाद्यानें उभा चुळणें गांव एका रात्रींत बाटविला, त्या वेळीं पुढच्या अनर्थाला भिऊन भगवानजी व भैरव यांनी ताबडतोब तो गांव सोडला. ह्या गोष्टीला आज नऊ वर्षे लोटली होती. ह्या नऊ वर्षाच्या अवधींत सारा चुळणें गांव अन्टो- निओरने ख्रिस्ती पाद्माच्या साह्याने समूळ ख्रिस्ती बनवून सोडला होता. त्या छोकांना काबूंत आणण्यासाठी पोतुंगीजांच्या धमशासन मंडळामार्फत केक दिवस- पर्येत त्या गांवांत एक पाद्री वास्तव्य करून राहिला होता. त्यानें तेथील देवीच्या दवाल्याचें ख्रिस्ती प्रार्थनामांदिर बनवून तेथें धमशास्त्रासाठीं म्हणून लोहत्तंभ, अमिकुंड वगेरे जीं आसुरी साधनें तेव्हां उपयोगांत आणलीं, त्यांचा कार्यभाग संपल्यावर तीं जीं आजवर तेथें नुसतींच पडून होतीं, त्याचा उपयोग करण्याची वेळ पुन्हा प्रा झालो होती. तोच कुलांगार अन्टोनिओ पोतुंगीजांचा एक लष्करी २९६ पेशवाईतील धर्मसंम्राम “*“ध्श ५-४ ४४ 2८९ ॥५/॥-५५८/५/५५५ 2 ८-६ शध्टा- 2८५४५४”. “क्ला ५२ २ “> > 2५८ ८०/१०/५५५५» अधिकारी म्हणून त्या देवीच्या देवाळयासमोर आपल्या लवाजम्यानिशीं उच्चा- सनावर बसला होता व भगवानजी आणि भैरव हे त्याचे हाडवैरी आपल्या परिवारासद्द समोर बंदीवान होऊन ल्या चांडाळासमोर मृत्यूच्या जबड्यांत उभे होते. भगवानजी व भैरव यांनीं अन्टोनिओ व त्याचे पोर्तुगीज सार्थादार यांच्या अत्याचारांना भिऊन देशत्याग केल्याला आज नऊ वर्षे लोटलीं होतीं. एवढा दीर्घकाल त्या पितापुत्नांनीं पोतुगीज सत्तेपासून फार दूर अशा महाड तालुक्यांतील कुसगांव नांवाच्या खेड्यांत त्यांची थोडीशी वडिलार्जित वतनदारी होती तेथें काडला होता. तेथल्याच एका अब्रूदार स्वजातीयाच्या अंबिका नांवाच्या सुंदरव तरुण मुलीशी भैरवाचें लम हाऊन आजला पांच सहा वर्षे लोटलीं होतीं. लमनांत भैरव सुमारें तेवोस चोवीस वर्षांचा असून आंबिका पंधरा सोळा वर्षांची होती. कुसगांवांत त्यांनीं एवढ्या थोड्याशा काळांत आपला संसार पुन्हा चांगल्यापैकी थाटला होता. तेथेंच भेरवाचें लम झालें व तेथूनच त्याला मानाजी आंग्ऱ्याच्या पद्रां शिळेदारी मिळाली होती; त्यामुळें त्याचा चुळणें गांवाविषयींचा ओढाही बराच कमी झाला होता; म्हणून त्या पितापुत्रांना वसई प्रांतांतील पोर्तुगीजांच्या अत्याचारांचा विसर पडला होता असें मात्र नाही. स्वतः भगवांनजीनें मुद्दाम पुण्याला जाऊन एकवार आपलों गाऱ्हाणी पेशव्यांच्या कानांवर घातलीं होतीं व चिमाजीअप्पा सिहीसाताच्या पारिपत्यापाठी सागरगडच्या मोहिमेचा बेत ठरवून कोकणांत उतरल्यावर ते माघारे जाईपर्यंतच्या काळांत वसई प्रांतांतील अनेक शिष्ट लोकांनीं एकत्र जमून सवानी मिळून त्यांच्याकडे फिरंग्यांविद्द्ध गाऱ्हाणी नेली. त्या प्रयत्नांत भगवानजीनें चांगलाच पुढाकार घेतला होता. तात्पर्य, चिमाजीअप्पांनीं वसईच्या मोहिमेचे कार्य निकडीनें द्वाती घेण्याला भगवानजी'चे प्रयत्न बरेच कारणीभूत झाले होते, व पेशव्यांनीं हें पुण्यकार्य हाती घेतल्यावर त्यांना वसई प्रांतांतील गडकोट, मारगिरीच्या जागा, ठिकठिकाणचे गुस मार्ग वगेरे माहिती देण्याचे कार्य मालाडकर सरदेसाई, अंताजी रघुनाथ कामळे, खंडूजी भाणकर, गंगाजी नाईक, अणजूरकर वगेरे मंडळींनी स्वखुषीने आपल्या शिरावर घेतलें होतें. त्यांतच त्या सवाच्या सेगनमतानें भगवानजीनही कामगिरीचा योग्य वांटा उचलला होता. त्याच ॥ 'पेशवाईतील पश्चिम दिखिजय' पहा. चुळर्णे गांवाची कहाणी ९७ द्रम्यान्‌ त्यानें आपला वंशवृक्ष वाढीला कां लागत नाहीं याविषयीं देवषींमार्फत देवधर्मोपा्शी चोकशी केली; तेव्हां त्याला प्रामदेवतेची चूक लागलेली आढळून 'आली. त्याबरोबर त्यानें 'माझ्या मुलाला मुलगा होऊं दे, कौ, त्या मुलाला मी माझ्या गांवच्या देवीच्या पायांवर घालण्यासाठी घेऊन जाईन व पुढें तेथेंच कायमचे वास्तव्य करून देवसेवा करीन' असा नवस बोलून देवापाशी गाऱ्हाणे घातले होतें. नवस केल्यापासून एका वर्षाच्या आंत भगवानजीला नातू झाला. अंबिका पुत्रवती झाली. अर्थात आतां नवस फेडण्याची जबाबदारी भगवानजीच्या शिरा- वर येऊन पडली. त्याच सुमाराला चिमाजीअप्पांनीं बाजीराव पेशव्यांच्या सैमतीनें वसईच्या मोहिमेचे काम निश्चयपूर्वक हाती घेतलें व खंडूजी माणकर, अंताजी रघुनाथ, गंगाजी नाईक वगेरे मंडळींबरोबरच भगवानजीलाही चिमाजी-.. अप्पा च इतर मराठे सरदार यांचा हरएक बाबतींत पाठपुरावा करण्यापार्यी- घडीचीद्दी फुरसत मिळेनाशी झाली. भेरवदेखील मानाजी आंग्ऱ्यांच्या झेंब्या- खालीं ठायी ठायीं शत्रूचे पारिपत्य करण्यासाठीं लढत होताच ! पण मानाजी ऑग्ऱ्याला आपल्या प्रांतांतील बंदोबस्ताचे कामच फार डोईजड होऊन गेल्या- मुळें वसईच्या मोहिमेत पूर्णपणें ल&्य घालण्याला मुळींच अवसर मिळत नव्हता. त्यामुळे भगवानजी व भैरव ह्या पितापुत्रांची गेलीं तीन वर्षे भेटदेखील झालो नव्हती. फार काय, अंबिका वार महिन्यांची गरोदर असतांना एकदां भैरव घरीं आला दवोता, तेव्हांपासून आजवर त्याला आपल्या प्रिय पत्नीचे व नवस- सायासांनी झालेल्या प्रिय पुत्राचे मुखावलळोकन करण्यालाह्दी संधी मिळाली नव्हती. अखेर चिमाजीअप्पांनीं फिरंग्यांच्या पारिपत्याचा प्रश्न पूर्णपणें सोडविण्याच्या निय्धयानें हातीं घेतला. मानाजी आंग्रे कांहीं कारणामुळें रुसला होता, त्याचा रुसवा बाजीराव पेशव्यांच्या मध्यस्थीने काढून त्याला आपल्या पाठीशी घेतले. वाष्टी- वसई प्रांतांत ठायीं ठायी फिरंग्यांवर विजय मिळविण्यांत गुंतून पडळेल्या मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गंगाजी नाईक, अंताजी रघुनाथ, भगवानजी देषापांडे वगरे मराठे वीरांना आपापली कामागिरो निकडीनें पण यषास्वितेने आटोपून वसईला वेढा घालण्यासाठी एकत्र होण्याला पाचारण केलें. तेव्हां त्या निमित्ताने भगवानजी आणि भैरव ह्या पितापुत्रांची भेट झाली व आंबिका आणि तिचा लहानगा भवानजी हीं दोघेही भगवानजीबरोबरच असल्यानें तींद्दो ७०५७ ७ ९ट पेशवाईतील धर्मसंप्राम भैरवाला भेटली. आपल्या जन्मगांवीं जाऊन देवींच्या पायांवर मुलाला घालून नवसाची फेड करावयाची व या उप्पर तेथेंच कायम वास्तव्य करावयाचें, असा भगवानजी'चा फारां दिवसांपू्वीचा मानस हद्ोोता; पण तो सिद्धीला जाण्याला इतका अवकाश लागला. वसईजवळ अनो्याच्या किल्ल्यावर सर्व प्रमुख मराठे वीरांनी होळीच्या सणासाठी जमावयाचे अर्से चिमाजीअप्पा व बाजीराव यांनीं ठरविळें होतें व त्याप्रमाणे सर्वांना आमंत्रणेद्दी गेलीं होतीं. तेवढ्यासाठी बाजीराव पेशवे उत्तर हिंदुस्थानांत जावयाची निकड असूनद्दी मुद्दाम अर्नाळ्याला थांबले होते; पण जो तो माणूस कोणत्याना कोणत्या महत्त्वाच्या कामावर गुंतून पडल्या- मुळें हातची कामगिरी आटोपून सवाना एकत्र होण्याला थोडा अवकाश लागला. विशेषतः मानाजीराव आंप्रे सवांच्या मागाहून आले. मात्र मानाजीराव नक्की येणार व तेही तांतडीनें येणार यांत संशय नव्हता. म्हणूनच भगवानजी आपल्या सुनेला व नातवाला बरोबर घेऊन अगोदर चुळणें गांवीं गेला आणि पाढव्याच्या सणासाठी भैरवाने तिकडे यावें अशी व्यवस्था करून ठेवली. पेशवे व सर्वे मराठे सरदार यांची अ्नाळ्यावर एकत्र भेटण्याची वेळा थोडी पुढें ढकलली गेली. निमंत्रितांनीं आपापल्या मुक्कामावर गुढीपाडव्याचा सण साजरा करून दुसऱ्या दिवशीं अनांळ्याला यावें असें सर्वानुमते ठरलें. भगवानजी गांवी जाऊन पहातो तों घर जाग्यावर कुठें आहे ! त्याच्या घराच्या मुख्य भागाचे ख्रिस्ती प्रार्थनामंदिर उभारलेले त्याला आढळलें. त्यामुळें त्याला निरुपायास्तव जवळच्या एका शेजाऱ्याच्या घरांत बिऱ्हाड करणें प्रास झालें. इतक्या वर्षोर्नी भगवानजी आपल्या परिवारासह गांवी आला आहे हवे पाहून बहुतेक सर्वे गांवकऱ्यांना समाधान वाटलें. त्याचे चद्दाते अनुयायी जे होते ते तर त्याच्या सभोवार हवां हवां म्हणतां जमा होऊन त्याच्यापाशी आपल्या सुखदुःखाची गाऱ्हाणी सांगू लागलेच; पण मध्यंतरी त्याचा पडता काळ पाहून जे लोक त्याला सोडून त्याचा प्रतिस्पर्धी अन्टोनिओ याला जाऊन मिळाले होते, त्यांतले बहुतेक लोकही आतां पश्चात्तापपूर्वक त्याला चाहूं लागले. अन्टोनिओ व इतर फिरंगी अंमलदार यांनीं सारा गांव जुलुमाने कसा बाटविला, त्यासाठीं गांवांत कसकसे अत्याचार गेल्या नऊ वर्षांत केळे, वगेरे गाऱ्हाणी ऐकतां ऐकतां भगवानजीचे कान किटून गेले. इतक्यांत भैरवही उद्यां गुढीपाडवा तों आज रामानंदखामींसद्द सकाळीं तेथें चुळणें गांवाची कहाणी ९९ येऊन दाखल झाला. त्यालादेखील गांवाची ती दुर्दशा झालेली पाहून अत्यंत विषाद वाटला व त्यानें भगवानजीच्या अनुमतीने पुन्हा गावाचे पुढारीपण पत्करून गांवाला फिरेग्यांच्या जाचांतून सोडविण्याचे ठरविलें. याच वेळीं द्दा प्रश्न द्वातीं घेण्यांत त्याचा आणखी एक उद्देश होता. आपल्या सत्पक्षाच्या बाजूनें वसईच्या थर्मसंप्रामांत लढण्याला त्याला गावांतून पूर्ववत शेपांचश्षें उमदे सैनिक सहज मिळण्याजोगे होते. हा प्रयत्न त्याने मानाजी आंग्रे व त्रिमाजीअप्पा यांच्या संमतीनेच आरंभिला होता. त्याची पूर्वतयारी म्हणून गांवांत प्रथम पूर्ववत एकी करावयाची असा त्याचा मानस झेता. एकी करण्यासाठींच त्याला प्रामस्थ पातितांचें प्रथम शुद्धीकरण करावयाचें होते. व तेवढ्याचसाठी रामानंदस्वामी त्या गांवी आले होते. हा त्याचा हेतु कांहीं वाईट नव्हता व तो बहुतेकांना पटलाही. मात्र हद्दी योजना कशी पार पाडावयाची एवढाच काय तो प्रश्न होता, पण भैरव 'आणि भगवानजी यांनीं तो प्रश्नही कसा समाधानकारक रीतीनें सोडावितां येईल, हॅ सर्व गांवकऱ्यांना पटवून दिलें. पेशव्यांनी सर्वे मराठे सरदारांच्या साह्याने फिरंग्यांच्या पारिपत्याचे महत्कार्य शिरावर घेतल्यापासून आजतागायत फिरंग्यांच्या ताब्यांतील वसई-साष्टी भागांतील बहुतेक महत्त्वाची ठाणी मराठ्यांच्या ताब्यांत आलीं होतीं व फक्त वसईचा किछा एवढेंच महत्त्वाचें ठिकाण काय ते फिरग्यांच्या ताब्यांत राहिले होते. तो किल़ादेखील जिंकण्याची मराठयांनी कशी कडेकोट तयारी चालाविळी आहे, हें भगवानजी व भरव यांच्या तोडून ऐकतांच सर्व गांवकऱ्यांना मोठा धीर आला ब ते ह्या महत्त्वाच्या धर्मसंम्रामांत भगवानजी आणि भैरव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना सर्वतोपरी साह्य करण्याला तयार झाले. त्या सर्व मेडळीनें ह्या धर्मसंप्रामाची मुहूर्तमेढ गुडीपाडव्याच्या दिवशीं रोंवण्याचें ठरविलें. फिरंग्यांनी भैरवनाथाचे देवालय व देवीचें देवालय हो भ्रष्ट केळी होती, तीं पुन्हा पावन करून घ्यावयाची व सर्व प्रामस्थांनाही पावन करून घ्यावयाचे असेद्दी ठरले. खुद्द भगवानजीच्या वाड्याचे जं प्रार्थनामादिर बनविण्यांत आले होते. तें तर त्या पितापुत्रांनीं त्याच दिवशीं तेथून उखडून टाकलें. ख्रिस्ताचा कूस वगेरे जे साहित्य तेथें कवेत, तें सारें उचलून बाहेर फॅकून देऊन आंत पंचगव्याचा सडा घाळून तेथें भगवानजीने आपलें वास्तव्य केले. तोंच उद्यां गुढीपाडवा म्हणतांच आज सकाळी मंडपेथ्वराहून तेथल्या मुख्य खित्ती भर्मगुरूचें आज्ञापत्र येऊन धडकळें, स्वतः अँन्टोनिओ आपल्या दोनरें हृत्यारबंद्‌ १.०० पेरावाइतीळ धर्मसंप्राम सोनेकांसह तें आज्ञापत्र घेऊन सायंकाळी त्या गांवी आला. त्यानें त्या आज्ञापत्रका- च्या प्रती गांवांत ठिकाठिकाणीं प्रमुख जागी चिकटाविल्या व त्याच आशयाची उभ्या गांवांत दवंडी प्रिटविण्यांत आली. एवढ्याह्या कामासाठी अन्टोनिओ तेथें एवढया कडेकोट तयारीसह कां व कसा आला याचें गांवकऱ्यांना मोठें आश्चर्य वाटलें. कारण भगवानजी व भरव यांचें जरी गुढीपाडव्याच्या दिवशीं गुढी उभारण्याचे व त्याच सुमुहूर्तावर देवींच्या देवालयांत गांवांतील लोकांना पावन करून पुन्हा हिंदु धर्मात समाविष्ट करून घेण्याचे बेत चालले होते ते अत्यंत गुसपणें चालले होते. ही बातमी बाहेर फोडणार नाहीं अशाविषयीं सर्वे गांव- कऱ्यांकडून त्याच देवीच्या व भैरवनाथाच्या देवालयांत शपथा घेवविण्यांत आल्या होत्या. तरीही ती बातमी ताबडतोब बाहेर गेली. ती कशी व केव्ह्वां बाहेर गेलो याची द्वा वेळपर्यंत गांवांत कोणालाही दाद लागली नव्हती; पण बातमी बाहेर गेली एवढें मात्र खरे. म्हणूनच तर गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशीं जाहीरनामा येऊन धडकला व दवंडी पिटण्यांत आली. तरीही त्या दिवशीं लोकांना-भगवानजी व भैरव यांनाही-त्या जाहीरनाम्याचे जास्त महत्त्व वाटलें नाहीं. पोतुगीज लोकांची हवी दडपशाहीची पद्धत सवांच्या पूर्ण परिचयाची होती. लोक तो जाद्वीरनामा वाचून व दवंडी ऐकून थोडेसे बिचकूं लागले; पण भगवानजीनें त्यावर ताबडतोब रामबाण उपाययोजना केली. त्यानें ताबडतोब दुलभजी मोऱ्याला पेशव्यांचा मुक्काम त्या दिवशीं जंजिरे-अनोळ्यावर होता तिकडे पाठवून गांवांतील शुद्धीकृतांना व जे कोणी लोक हिंदुधर्माप्रमाणे गुढी- पाडव्याचा सण साजरा करतील त्यांना जाहीर अभयपत्र आणण्याप्वी खटपट केली. पण काय असेल तें असो, पाडव्याच्या दिवशीं पहांटेपयंत अभयपत्र कांहीं आलें नाहो; आणि पोर्तुगीजांच्या जाहीरनाम्यानें बिचकून गेलेले लोक तर तज्या पेशव्यांच्या तफेच्या जाहीर अभयपत्राशिवाय निर्भयपणे शुद्धीकरणा- ला व॒ गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याला उभे रहार्णे शक्‍य नव्हते. अखेर भगवानजी, भेरव व रामानंद यांनीं खासगी रीतीनें एकत्र बसून पुढें काय करावयाचें याविषयीं विशवारविनिमय केला. रामानंदांनीं सुचविले, “ दुल्ठभजी ज्या अर्थी अजून आला नाहीं, त्याअथी त्याला वाटेंत कांहींतरी दगा-फटका झाला असला पाहिजे.” “ हो ! मलाही असेच वाटते; पण आतां पुढें काय करावयाचें! ह्या चुळणें गांवाची कहाणी १०१ बिचकलेल्या लोकांना पुन्हा कसें ताळ्यावर आणावयाचे ! ” भगवानजीनें विचारलें, “ त्यांना ताळ्यावर आणण्याचा एक उपाय आक्वे.” “ तो कोणता ! ” भेरवानें विचारलें. “ पेषवेसरकार आपल्या शुद्धीकरणाच्या चळवळीविरुद्ध नाहींत ह लर आपणां सर्वांना माहीत आहेच. ” रामानंद म्हणाले. “ होय ” भैरव उद्गारला. “ झालें तर आणि मलाही त्यांनीं बाटलेल्या हिंदुजनांना पुन्हा शुद्ध करून हिंदु धर्मात घेण्याची निरंतरची परवानगी देऊन ठेविळेली आहे. त्या परवा- नगीच्या आधारावर आपणच आपल्या अधिकारांत पेशवेसरकारांचें अभयपत्र आल्याची दवंडी पिटवू ब जाहीरनामा प्रसिद्ध करुं म्हणजे झालें,” रामानंद म्हणाले. । रामानेदांची ही योजना त्या पितापुत्रांना मानवली व ताबडतोब त्या योजने- भ्रमागें अंमळबजावर्णाही झाली. लोकांचा भगवानजी व भैरव यांच्यावर अढळ विश्वास होताच व रामानंद स्वामींच्या ठायींही त्यांची अनन्यसामान्य श्रद्धा होती. त्यांच्यावर त्मा पेशवेसरकारच्या अभयाचा अत्यंत इष्ट असा परिणाम झाला. ताबडतोब लोकांनीं ठायीं ठायीं चिकटविलेले पोर्तुगीजांचे जाहीरनामे जादवीर रीतीनें फाडून पार्यांखालीं तुडविले व पूर्वयोजनेप्रमाणें सूयोदयाला देवी- च्या देवालयासमोर बहुतेक सर्व गांवकरी जमा होऊन तेथें रामानंदस्वामींच्या पुरोहितत्वाखालीं टोलेजंग शुद्धिसमारंम साजरा झाला. तो समारंभ अथात्‌ “जशास तसे' याच न्यायाचा होता. प्रथम एक गाय देवालयासमोर आणण्यांत आली. थोडें पंचगव्य देवालयासमोरच्या तळ्यांत शिंपडण्यांत आलें. नंतर त्या तळ्यांतील पाण्यानें पूर्वी बाटलेल्या सव लोकांनीं स्नान केलें, पूजा केली, देवालय घ देवाल्यापुढील पटांगण अगोदरच गोमयाने सारवून पवित्र करण्यांत आलें होतें. नंतर रामानंदांनीं देवीची पूजा करून तिला समंत्राभिषेक केला, त्यानंतर सर्व लोकांनीं गाईची, देवीची व भगवद्वीतेची पूजा केली आणि त्यांना रामानंदांनीं पंवगव्य आणि देवीचे तीर्थ प्राशन करावयाला दिलें. अगदी लहान मुले व अगदीं वद्ध किंवा आजारी माणसें जीं देवालयापार्शी इतक्या दूरवर येऊं शकली नाहीं, त्यांच्यासाठी घरीं तीर्थोदक पाठविण्यांत भालें. सर्व मंडळीने जातांना रामानंद म्हणाले. १०२ वेशवाईतील धर्मसंग्राम आपल्याबरोबर देवाच्या पवित्र तळ्यांतील एकेक तांब्या पाणी नेऊन तें आपल्या विहिरांत ओतलें. त्यामुळें सर्व विहिरी शुद्ध झाल्या व सर्वाची घरेदारे, कपडालत्ता आणि चीजवस्तु हॉ त्या शुद्धोदकाच्या मार्जनानेंच पावन करून घेण्यांत आर्ली. याप्रमाणें शुद्धीचा विधि आटोपतांच त्या शुद्धीकृत हिंदूंनी आपापल्या घरांवर त्या गुढीपाडव्याच्या दिवशीं गुढ्यातोरणें उभारून तो नवसंवत्सराच्या प्रथम दिवशींचा सण आनेदानें साजरा केला. आपला मायधर्म पुन्हा आपणाला प्राप्त झाला म्हणून त्या गांवकऱ्यांना त्या दिवशीं जो आनद झाला, तो अपूर्व होता. पण ह्या सर्व गोष्टी जितक्या निर्विध्नप्णे पार पडल्या, तितक्ष्या त्या खरोखर निर्विध़् नव्हृत्या. त्या गांवांत स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान यांनीं प्रोरेत होऊन आत्मोद्वारासाठी मनःपूर्वक झटणाऱ्या लोकांचीच बहुतेक संख्या होती हॅ जरी खरे; तरी तेथें मुळींच कोणी देशकंटक -धर्मकंटक-समाजकंटक-प्रामकंटक नव्हता असें मात्र नाहॉ. प्रथमपासूनच अँन्टोनेओच्या उपदव्यापामुळें त्या गांवांत दुफळी उत्पन्न झालो होती व भगवानजी आणि भेरव तेथें बऱ्याच वर्षानंतर पुन्हा आले ते अगदीं नवीन असल्यानें त्यांचाही गांवांत अजून बसावा तसा जम बसला नव्हता. बरे; अँन्टोनेओ आणि भगवानजी-भेरव यांच्या- तील वितुष्टांत अन्टोनेओची बाजू घेऊन वागणारे लोक गांवांत कोणीच नव्हते असें नाहीं. त्यांना भगवानजी व भेरव हे अन्टोनिओचे प्रतिस्पर्धी पुन्ह्या गांवांत रद्दावयाला आलेले पाहून असूया उत्पन्न झाली. भगवानजी व भैरव हे दोघे गांवांतून पळून गेल्यामुळें पोतुगीज अधिकाऱ्यांच्या दृष्टीनें ते गुन्हेगारच होते. शिवाय पातुर्गाजांविरुद्ध पेशव्यांना शास्त्रम्रह्षय करावयाला लावण्यांत भगवानजी प्रामुख्यानें सामील होता हवी गोष्टही आतां त्या भागांत सर्वत्र महशूर झाली होती. अथोत्‌ भगवानजी व भैरव हे पितापुत्र पोतुंगीज सत्तेचे कड्ठे वैरी आहेत याविषयीं वादच नव्हता. अशा वहिमी लोकांना पकडून दिल्यास पोतुर्गाज दरबारांत आपली मोठी चहा होईल व आपणाला मानधन-वैभवाचाही लाभ होईल, अशा आशेनें कोणींतरी गरांवकर्‍यानें पाडव्याच्याच दिवशी वसईला अंन्टोनिओकडे भगवानजी व स्वामी रामानंद यांच्या चळवळी'ची धर्दी पो्चावेली, त्याबरोबर अँन्टोनिओनें आपल्या वरिष्ट अधिकाऱ्यांना सांगून पाढव्याच्या दिवशीं गुढ्या उभारण्याला व धमातर करण्याला बेदी करण्याचा जाहीरनामा चुळणें गांबांत फडकविण्या'ची तांतडी केली होती; पण त्या जाहीरनाम्यालाही नः व्चुळणें गांवाची कहाणी १०३ जुमानतां भगवानजी, भैरव व रामानंद यांनीं गांवांत शुद्धिकार्य आरंभिले व गुढया-तोरणें उभी करून त्या गावांतून ख्रिस्ती धर्माचें उच्चाटण केलें, ही बातमीही ताबडतोब अन्टोनिओला पोव्विण्यांत आली. त्यापूर्वीच अन्टोनिओ आपणाबरोबर थोडे शिपायी घेऊन गांवांतील बेंडाळीचा मोड करण्यासाठीं व भगवानजी, भैरव आणि रामानंद यांना शासन करण्यासाठीं वसईच्या किल्लेदारा- च्या हुकुमावरून चुळण्याकडेच यावयाला निघाला होता.त्याला गांवांतील शुद्धि- समारंभाची व सार्वत्रिक ध्वजारोपणाची वार्ता मागोतच कळली. तेव्हां अर्थात्‌ हा झगडा आतां केवळ धार्मिक स्वरूपाचा उरला नसून त्याला राजकीय स्वरूप प्रास झालें आहे अशी अँन्टोनिओची खात्री होऊन पुढें कसें करावयाचें याबद्दल वरिष्ठांची गांठ घेण्यासाठीं तो तसाच माघारा वसईला गेला, व तेथें खलबत होऊन अखेर निर्णय ठरल्याप्रमाणे तो आपणाबरोबर फादर पोर्टो व शंभर हृत्यार- बँंद गोऱ्या सैनिकांची एक तुकडी घेऊन चुळणें गांवी आला. अँन्टोनिओ हा त्या गांवचाच असल्यानें त्याला गांवांतील कोण मनुष्य कसा आहे, कोण आपल्या बाजूचा आहे व कोण भगवानजोच्या बाजूचा आहे हें पूर्णपणें माद्दीत होतें. शिवाय त्याचे हस्तक गांवांत कोणी होते ते त्याला सर्व माहिती पुरावैण्याला सज्ज होतेच. अँन्टोनिओननें गांवांत येतांच प्रथम त्या हस्तकांच्या साह्याने वहिमी व गुन्हेगार लोकांची यादी ठरवून त्यांच्या त्यांच्या घरांवर पहारे बैसविळे व गांवांतील एकंदर रागरंग पाहून शंभर सैनिकांनी कार्यभाग व्हावया- चा नाहीं हें ओळखून वसईहून ताबडतोब आणखी शभर सैनिकांची तुकडी रातोरात मागविली. हँ जादा सैन्य उजाडण्यापूर्वीच चुळणें गांवीं येऊन पॉचतांच त्या सैन्याकडे गांवांतील बंदोबस्ताचे काम सोंपविण्यांत आलें व नंतर पूर्वीच्या सैनिकांना वद्िमी लोकांना केद करून देवीच्या देवाल्यासमोर धर्मशासनासमोर हजर करण्याची आज्ञा करण्यांत आली. सर्व वहिमी लोकांना केंद करण्यांत आलें, ते केवळ द्राऱ्यासाठीं; पण अन्टोनिओ'चा खरा दांत असा भगवानजी, भैरव, त्याचा स्नेही दुद्ठभजी मोरे व रामानंद्स्वामी यांच्यावर होता. तीं चारद्दी माणसें पेशव्यांचे विश्वासू इस्तक असून त्यांच्याच चिथावणोनें गांव खिस्तीधर्म झुगारून देऊन हिंदूधर्माचा अंगीकार करण्याइतका धीट झाला, हें अन्टोनिओ व फादर पोटो ह्या दोघांनाही माहीत होते. त्यांतद्दी रामानंद स्वार्मीविषयीं अँन्टोनिओ 4१ १०४ पेशवाईतील धर्मसंप्राम फादर पोटो यांना मनस्वी संताप येण्याचे कारण तेव्हां वसई भागांत शुद्धीची र्‍चळवळ अतिशय जोमाने चालविण्यांत जे धमंवीर प्रामुख्यानें भाग घेत होते, त्यांत रामानंदस्वामींची प्रामुख्याने गणना होत होती. किंबहुना बाटलेल्या लोकांच्या शुद्धीकरणाचा इतका सोपा मार्ग रामानंदांनींच अलीकडे जारीनें रूढ केला होता. “ज्याची हिंदुधर्मावर श्रद्धा आहे व जो आपणाला हिंदु म्हृणावेतो, तो हिंदु! अशी हिंदुत्वाची सर्वव्यापक व्याख्या त्या काळांत प्रथम रामानंद त्वार्मीनांच ठरविली व त्याप्रमाणें जन्मतः हिंदू असून बाटून ख्रिस्ती झालेल्या लोकांनाच ते शुद्ध करून घेत असें नसून हिंदु होण्याला इच्छिणाऱ्या कोणालाही ते हिंदु करून घेत असत. त्यामुळें कांद्दी पिढ्यांपूर्वाी जे हिंदू मुसलमानांकडून किंवा ख्रिस्ती पाद्मांकडून बाटविळे जाऊन मुसलमान किंवा ख्रिस्ती बनले, पण ज्यांची अज़नद्दी हिंदुधर्म, हिंदु देव व हिंदु चालीरीति यांच्यावरील श्रद्धा कायम होती, त्यांना आपल्या आवडत्या हिंदुधमात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला होता व त्या संधीचा ठिकठिकाणच्या अनेक्र लोकांनीं फायदाही घेतला होता. अज्शा लोकांना त्रास व्हावयाचा तो पोतुगीज अधिकारी व समाज यांच्याकडून. पण चिमाजीअप्पांनीं वसईच्या मोहिमेचे काम हाती घेतल्यापासून आज तीन वषीच्या अवधींत सर्वत्र मराट्यांचाच विजय होऊन पोतुंगीजांची सत्ता संपुष्टांत आल्यामुळें तोही प्रश्न बहुशः मिटल्यासारखा झाला होता. पेतुर्गाजांच्या निष्प्रभ सत्तेला आतां कोणी फारसें भीत नव्हते. शिवाय पेशव्यांच्या वतीने ठिकठिकाणच्या मराठा सरदारांनीं जाद्दीरनामे काढून शुद्धीकृतांच्या रक्षणाची जबाबदारी छत्रपतींच्या सरकारानें आपल्या शिरावर घेतल्याचे जाहीर केलें होतें व “अश्या शुद्धीकृतांना समाजांत कोणीह्दी पतित किंवा बहिष्कृत मानूं नये, त्यांना ज्यांनीं त्यांनी स्वजातीय समजून त्यांच्याशीं रोटी-बेटी-व्यवह्ार करण्याला मुळींच हरकत नाही', अश्या आशयाची आज्ञापत्नेद्दी पेशव्यांकडून जागोजागच्या समस्त त्रह्मवंदांना व बहुजनसमाजाला निघाला होतीं. हिंदुथर्मांचें क्षेत्र त्या प्रांती इतकें सर्वव्यापी व विशाल करण्यांत रामानंदांनींच विशेष पुढाकार घेतला होता. म्हणूनच त्यांच्यावर पोतुंगीजांचा विशेष दांत होता. पण अँन्टोनिओ'ची सारी खबरदारी रामानंद व दुळभजी या दोघांच्या बाबतींत मात्र साफ फसली. त्याच दिवशीं-पाडव्याच्या सुसुहुर्तावर निर्मळ एथेंद्दी टोले- खंग शुद्धिसमारंभ रामानंदांच्याच द्वातून पार पडावयाचा असल्यानें ते चुळणें येथीळ च्चुळणें गांवाची कहाणी १०५ शुद्दिकार्य आटोपून ताबडतोब तिकडे निघून गेले होते ब दुलभजीला पूर्व दिवशींच त्या मंडळीनें पेशव्यांकडे पाठविले होते. अंन्टोनिओ आपल्या सैन्यासह गांवीं येऊन पोंचण्यापूर्वींच ते दोघे तेथून निघून गेले असल्यानें ते अचानक बचावले. मात्र ते निघून गेळे हें भगवानजी व भेरव ह्या दोघांखेराज इतर कोणालाही माहीत नसल्यानें ते गांवांतच कोठें तरी असतील अशा समजुतीने अन्टोनिभोने त्यांचा शोध चालविला द्वोता. दुल्लभजी आतां येईल, मग येईल अशी भगवानजी व भैरव यांनीं पाडव्या- च्या दसऱ्या दिवशीं सकाळपावेतों वाट पाहिली; पण तो कांद्दी आल नाहीं. दु्भजी यावयाचा होता तो अर्थात्‌ बरोबर जरूर तेवढे सेन्य घेऊन यावयाचा होता. सैन्याशिवाय अन्टोनेओशीं टक्कर देणें भगवानजी व भेरव यांना शक्यच नव्हतें. त्यांतूनह्दी त्यांनीं सर्वे गांवकऱ्यांना पाठीशीं घालून अन्टोनिओशीं सामना दिला असता; पण तेवढी तयारी करण्याला त्यांना मोकळीक कोठें होती ! पूर्व- दिवशींच्या सूर्यीस्तापासूनच त्यांच्या घरासभोवार अन्टोनिओच्या सरास्त्र सेन्यानें गराडा दिला होता आणि अन्टोनिओनें इतक्या सफाईनें ती सारी व्यवस्था केली होती कीं, अन्टोनिओ त्याच्या मुळाशीं आहे याची भगवानजी व भैरव यांना परिवारासद्द दुसऱ्या दिवशीं सूर्योदयाच्या सुमाराला केद होऊन देवीच्या देवा. लयासमोर येईपावेतो. दाददेखीळ लागली नाहीं ! पण देवाल्यापा्शीं येतांच त्यांना सर्व गोष्टींचा उलगडा झाला. अन्टोनिओची सूडबुद्धि ह्या अनार्थाच्या मुळाशीं आहे हें त्यांना तेव्हांच कळून आलें. त्याबरोबर त्यांनीं आपल्या जीविता- -ची आशा सोडली. दरम्यान्‌ अन्टोनिओनें दुदठभजी व रामानंद यांचा तपास चालविला, तेव्हां मात्र भगवानजी व भैरव यांना आपल्या जिवलग साथीदारांपॅकी दोघेजण तरी अजून शत्रूच्या कक्षेबाहेर आहेत त्यांना तरी परमेश्वराने गांवावरीळ संकट निवारण्याची कांद्दीं तजवीज करण्याची शक्ति द्यावी अशी त्या बापलेंकांनीं भग- वंताची मनोमन करुणा भाकठी. आणखी अंमळशानें फादर पोर्टो आला व त्यानें आपणावर दुलूभजीनें हक्का केल्याचें सांगितलें, तें ऐकून त्या बापलेंकांना वाटलें कीं, भगवेताला आपली करुणा आली; दुळूभजी ज्या अर्थी पुन्हा गांवीं आला आहे त्या अर्थी तो शत्रूशी सामना देण्याच्या तयारीनेंच आला असला पाहिजे. पण रात्र अमावास्येची,, ऐन पावसाळ्याचे दिवस, आकाश काळ्याकुट्ट १०६ पेशवाईतील धर्मसंप्राम मेघांनीं व्यापून गेलें आहे व त्यामुळें आपण आपलीं बोटें तोंडांत, घातलीं कॉ, डोळ्यांत घातलीं हेदेखील कळण्याची पंचाईत, अशा वेळीं मध्येंच एकदां विदुुल्ता चमकून क्षणभर डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश दिसावा व लगेच दूसऱ्या क्षणाला काळोखाची भीषणता पूर्वीपेक्षा अनेकपटींनीं वाढावी, तशी भगवानजो व भैरव यांच्या आशेची गत झाली. दुल्लभजीरचें नांव ऐकतांच त्यांना धीर आला खरा; पण पुढें काय ? ळर 2 ी पुढें काय ! तें आपणांला आतां ओघाओघानें कळेलच; पण तो लोहत्तंभ -कॉ ल्याला बांधून आजवर शेंकडों निरपराधो माणसांना जिवंत जाळण्यांत आलें होतें, तें प्रज्वलित अमिकुंड-कॉँ. ज्यांत आजवर केक अभागी जीवांच्या आहुती देण्यांत आल्या होत्या; ती लांकडी माच-कीं आरोपी ठरविण्यांत आलेला अभागी जीव पुरुष किंवा स्त्री कोणोद्दी असला तरी त्या जीवाला निर्लज्जपणे नमन करून ज्या मावर जखडून बांधण्यांत येई व त्य़ाच्या देहांत खिळे ठोकून, देहाला अम्नीचे चटके देऊन नाना प्रकारच्या यंत्रांनी शिरा ताणून, हाडे ठेंचन फक्त जीव जाणार नाही अशा बेताने सतत महिनेच्या महिने, वर्षेच्या वर्षे त्या जीवाचे हवाल हाल करण्यांत येत असत; असल्या साहेत्यानें सजलेल्या त्या यमपुरॉत डाम्बून पडलेल्या त्या असहाय जीवांना दारुण यमयातना व अंती मरण यापेक्षां निराळें पुढे काय दिसणार ! प्रकरण सातवे धमेशासन ! न्टोनिओनें भगवानजी वगैरे मंडळीला ओढून आणण्यासाठी अल्बुककला हुकूम सोडला, तो कांहों अगदीं हळू सोडला नाहीं. तो हुकूम ऐकून तेथें तारेच्या कुंपणांत डाम्बून ठेवण्यांत आलेले लोक हादरून गेले व सोफिया- बरोबरच्या दोन्ही दाखी कावऱ्याबावऱ्या नजरेनें तिकडे पाहूं लागल्या. त्यांतल्या- त्यांत मेरीच्या मनाला तर ती गोष्ट इतकी लागली कौं, तिच्या नेत्रांत दुःखा उभे राहिले. त्या दुःखाश्रूंनीं डबडबलेल्या दीनवाण्या दृष्टीनें ती त्या चार अभागी बैदीवानांकडे पहात होती. फादर पोटो. आणि सोफिया यांचें तर तिकडे मुळींच लक्ष्य नव्हतें. ती दोघें अगदीं बेफिकीरपणें एकमेकांशीं बोलत होती. असले प्रसंग वारंवार पाहून त्यांचीं अंतःकरणे बधिर झाल्याचा तो परिणाम होता. अन्टोनिओनें दरडावून त्या केद्यांना लाथांबुक्क्यांखालीं तुडवीत आणण्याचा हुकूम अल्बुकर्कला दिला, तरीद्दी अल्घुककंला ते बंदीवान बधेनात म्हणून स्वतः अँन्टोनिओ रागारागाने शिरा ताणीत तिकडे गेला, तेव्हां इकडे सोफिया व फादर पोर्टो यांच्या निराळ्याच गोष्टी चालल्या होत्या. फादर पोर्टो सोफियाश्ी बोलत होता, तरी त्याची चंचळ नजर लोलुपतेनें मेरीकडे खिळली होती. मेरीर्चे चित्त त्या बेदीवानांच्या भावी दुर्दशेच्या कल्पनाज्वालांत होरपळत होतें. ती फादर पोटोंकडे कशाला पाहील ! पण अँनी मात्र शक्‍य तेवढी सुरडत मुरकत फादर पोटॉकडे टक लावून उभी होती व फादर पोटो आपणाकडे न पदह्ातां मेरीकडे पहातो म्हणून मत्सरप्रस्ततेनें मनांतल्या मनांत मेरीच्या नांवानें जळफळत होती. फाद्र पोटोंवें चित्त मेरीकडे वेघलेले आहे असें पाहून सोफिया गालांतल्या गालांत किंचित्‌ हंवून मित्किळपणानें किंचित्‌ ओंठ चावून म्हणाली, “ पोटो ! धर्माधिकाऱ्याची पवित्र कफनी तुमच्या अंगावर चढल्यापासून तुमचा बाहेरचा वेष बदलला तरी तुमचें रंगेल अंत:करण कांहीं बदललें नाही. मधांपासून मी पहातें आहें, मेरीवरून तुमची दृष्टि कांहीं ढळत नाहीं.” फादर पोर्टो यावर निर्लजपर्णे नुसता हसला व म्हणाला, “ सोफिया ! तूं फार मार्मेक बोलतेस.” २०८ पेशबाईतील धर्मसंप्राम “ बरे; मग मेरीला तुमच्या स्वाधीन करण्यासंबंथाची माझी अट तुम्हांला मान्य आह्वेना ! ” “ कोणती ती ! सेनापाते आणि आल्काकोव्हा--” “ होय. तीच अट. त्या दोघांचा निःपात अगोदर झाला पाहिजे, मग मेरी तुमचीच आहे.” “ सोफिया ! हो अट फार भयंकर आहे. आल्काकोव्हाची गोष्ट परती निराळी; त्याला क्ला जगांतून नाहींसा करणें अवघडह्ी नाहीं व धोक्याचेंद्दी नाही. पण सेनापति--” “ मसणांत ग्रेला तुमचा सेनापांते ! त्याला नाहींसा करणें तुम्हांला एवढे अवघड व धोक्याचे कां वाटते दंच मला समजत नाही.” “ सोफिया |! तें अवघड नाहीं, पण थोक्याचें आहे. आज आमचें एथलें भवितव्य सेनापति सिल्व्हेरावर सर्वस्वी अवलंबून आहे. त्याळा संकटांत ओढून मी माझ्या देशाशी व धर्माशी द्रोह कसा करूं! ” “ जळ्ळा तुमचा देश व पेटला तुमचा धर्म ! पोर्टो, देशाच्या व धर्माच्या असल्या थापा तुम्ही माझ्यापाशी तरी मारूं नका. मला सारें माहीत आहे. ज्यानें त्यानें आपल्यापुरते पह्दार्वे, तुमचा देश व तुमचा धर्म तुम्हांला मेरीसारखी अस्मानची परी थोडीच मिळवून देणार आहे! बस्स ! मेरी तुम्हांला पाहिजे असेल तर मीं सांगितली ही तिची किंमत. एखादी दगड-धातूची मुकी देवता प्रसन्न होण्यासाठीं वेळों बारा रेब्यांचाही बळी मागते; तिथे मी एवढ्या दोनच रेब्यांचा बळी घेऊन तुम्हांला प्रसन्न व्हायला तयार आहे हें तुमचें थोर भाग्य समजा. “ पण सोफिया ! तूं मेरीसाठी मागतेस हें मोल फार जबर आहे.” “ याचें कारण भेरीच त्या मोलाची आहे. तिच्या मानानें तुम्हांपार्शी मी मागतें हें मोल कांहींच नाहीं. तुम्हांठा माहीत आहे ! पोर्तुगालच्या राजाला किंवा राजपुत्राला नजर म्हणून मेरीला मीं आमच्या व्हाइसरेयांच्या स्वाधीन केली तर माझ्या' नवऱ्याच्या पगाराइतकें दरमहा पेन्शन मळा मिळेल; किंवा आणखी- ही एक नामी बेत माझ्या डोक्यांत आहे. तो मीं अमलांत आणला तर मग तुमचा देश व तुमचा धर्म कुठें रद्दातो तें मी पाहीन. पेशवे हे तुमचे कट्टे हाढ- वेरी ना ! अशा सुंदर नारींची पेशब्यांपार्णी “थांगली चहा असते असें मी ऐकले धमशासन ! १०९ आहे. त्यांना जर मीं मेरी नजर केली व त्यांजपा्शी एवढें मोल मागितले, तर ते मला दामदुप्पटच काय पण दसपटीनें मिळेल. तुमच्या धर्मासह तुम्हांला वसई- च्या खाडींत बुडवून जमीनदोस्त करण्याची ताकद आज पेशव्यांच्या अंगीं आहे हें तुम्ही ओळखतां'व --? इतक्यांत अन्टोनिओ त्या चार बंदीवानांना ओढून आणण्यासाठी पुढें गेला शोता तिकडे एकाएकीं बरीच अस्वस्थता माजली व अन्टोनिओ मोठमोठ्याने “खून ! खून ! धांवा ! थांवा ! असें ओरडला. त्याच वेळीं 'हर हर महादेव? ह्वा मराव्यां- चा संग्रामपरवल तेथल्या वातावरणांत एकसमयावच्छेदेंकरून दुमदुमूं लागून त्या धव्वन्याघातानें दशदिशा कॉपेत झाल्या. त्याबरोबर सोफिया'चें संभाषण तेवढ्या- वरच खुंटले व फादर पोटो तसाच लगबगीने तेथून उठून तिकडे गेला. अन्टोनिओ मोठयाने ओरडला, याचें कारण त्या चार बंदीवानांपेकी भेरव नांवाचा बंदीवान संता- पून अन्टोनिओवर तुटून पडला व त्याच वेळीं भगवानजीच्या हांकेसरसे तारेच्या कुंपणांत कोंडून ठेवण्यांत आलेले सर्वे तरुण लोक उठून अन्टोनिओ, त्याचे साथीदार व शिपायी ल्ला सर्वाचा निःपात करावयाला सज झाले. त्यांतल्या कांहीं तरुणांनी त्या बंदीवानांशीं मदोन्मत्तपर्णे लगट करणाऱ्या अल्बुकर्कला उचलून तेथें जवळच चेतलेल्या अमिकुंडांत फेंकून दिलें व अन्टोनिओची देखील तीच दका करण्याचा त्यांचा विचार होता. इतक्यांत अन्टोनेओ भीतीनें ओरडला. त्या ओरडीसरसे सभोंवारचे सारे हत्यारबंद शिपायी अंन्टोनिओच्या रक्षणासाठी आपापली हत्यारें सरसावुन तिकडे धांवून गेले. तोंच फादर पोटोंही तेथे जाऊन पोंचला होता. खवळलेल्या बंदीवान तरुणांनी फादर पोर्टोवरद्दी द्दा केला. पण तेवढ्यांत त्या हत्यारबंद शिपायांनी मध्यें पडून कांद्दीं तरुणांना जखमी केलें. एक दोघांना तेथल्या तेथें गोळ्या घालून ठार मारले, दोघांना अमिकुंडांत लोटलें. याप्रमाणें दूडुकेशाहीच्या जोरावर ती लाट तात्पुरती थोपवुन अंन्टोनिओ आणणि फाद्र पोर्टो यांचा बचाव केला. एवढा अनर्थ तेथें गुदरलेला पाहून सोफिया अत्यंत घाबरली व सर्व मंडळीचा डोळा चुकवून देवालयाच्या मागील बाजूनें हळूच आपल्या दोन दासींसह एकदांची देवालयाच्या आवाराबाहेर पडून आपल्या पालखीकडे गेली. मात्र जातां जातां मेरी किंचित्‌ आंतल्या गांठीनें पण बाह्यतः भाबडेपणाने सोफियाला म्हणाली, “ मेमसाहेब ! फादर गुन्हेगारांना प्राणदंडाच्या शिक्षा कशा ११९० वेशवाडतील धर्मसंम्राम देतात हँ आपणाला पाहायचे भाहेना ! मग थोडा वेळ थांबा. ह्या मूठभर बंड- खोरांचें एवढें कसले भय घेऊन बसलां ! एक तर ते निःशस््र आहेत व आपले शिपायी त्यांच्या दुप्पट असन शिवाय सशस्त्र आहेत, आपण जरा थांबा.” . मेरीच्या ह्या सल्ल्यांतील खॉच जरी सोफियाच्या ध्यानीं आली नाहीं, तरी तिला मेरीचा सा रुचलाही नाही, ती तिकडे कानाडोळा करून आपल्या पालखीच्या भोयांना म्हणाली, “ चला.” अनीनें मेरीचें बोलणें लक्ष्यपू्वक ऐकले होते. फार काय पण कांहीं क्षणांपूर्वी स्रोफेया व फादर पोर्टो मेरीविषयीं बोलत होतीं तेंही तिने ऐकलें होतें. तों दोघे पोतुगीज भाषेत बोलत होती. व अंनीला पोर्तुगीज भाषा कोण काय बोलते तें चांगले समजण्यापुरती अवगत होती. मेरीला मात्र ती भाषा फारशी अवगत नव्हती. वारंवार सोफिया व फादर पोर्टो यांच्या संभाषणांत मेरीचें नांव निघे, तेवढ्यावरून व फादर पोर्टोच्या पापी दृष्टीवरून मेरीला ती दोघे आपणावेषयींच कांद्दींतरी बोलत आहेत एवढें माचर ओझरते कळलें होते. मेरी स्रोफियाला तेथें रद्दावयाळा आग्रह करीत आहे असे पाहून अनीला चाटले कीं, ती त्या संभाषणावरून फादर पोर्टोची प्रियतमा झोण्यासाठींच तेथें थबकण्याचा प्रयत्न करीत आहे. क्ला संशयाने अनीच्या मत्सरग्रस्ततेला जास्त जोर चढून ती मेरीला हळूच म्हणाली, “ मेरी, आपण सुंदर आहों म्हणून तुला कांद्दी एवढे शेफारून जायला नको. मेमसाहेबांनीं फादरपाशीं तुझ्याबद्दल एवढें मोठें मोल मागेतले, तें वेळीं फादरनीं त्यांना देऊन तुला विकत घेतलें, तरी त्यापासून तुझ्या पद्रात काय शिंपा पडणार आहित तें मला माद्दीत आहे. एवढे मोठे रथी- महारथी तुझ्य़ा प्रीत्यर्थ बळी पडले तरी तूं कांहीं कोणी सेनापतीण होत नाहींस कों वसईची किल्लेदारीण होत नाहींस. त्यांची कुळंबीण म्हणूनच तुला सारा जंन्म काढावा लागणार, त्या कुळंबीणपणासाठों एवढी चढाओढ कशाला दवी ! ” _ अनीच्या बोलण्यांतील रथी-महारथी कोण व मोल कोणतें हे जरी मेरीला नीटसे कळले नाहीं, तरी आपणावर फाद्र पोर्टोची मजीं बद्दाल असल्याचा अनीला मत्सर वाटत आहे एवढें मात्र तिला कळलें. ती त्या रथी-महारथींच्या व मोलाच्या खोल पाण्यांत न शिरतां अनीला म्हणाली, “ अनी, माझी चढा- ओढ नाहीं बरें ! मुळींच चढाओढ नाहीं, माझ्या ऐवजीं तूंच फादरची किंवा अन्टोनेओची कुळंबीण हो; मग तर झालें! ” धर्मशासन ! १११ यावर पुन्हा अनी मेरीला म्हणाली, माझ्या नशिबी असलें तर मी होईनच. कुळंबीणचकश्ी काय, अन्टोनिओची पदट्टराणीदेखील होईन. तूं तुझ्या सुंदरपणाचा एवढा दिमाख दाखवूं नकोस.” “ देव तुझे मनोरथ पूर्ण करो.” एवढेंच यावर मेरी उत्तरली व त्या दोन दासींमधी७ तो गूढ विषय तेवढ्यांतच थांबला. « झेमसाह्देब ! पालखी कोठें न्यावयाची । ” भोयांनीं विचारलें. “ प्रथम गांवाबाहर तर चला ! तेथून मग आपणांला थेट आपल्या मकाणाला जायचे आहे.” सोफिया म्हणाली. इतक्यांत पालखीच्या पुढच्या भोयाला धाड्कन्‌ शिंक आली. मेरीला शिंकेचा शकून-अपशकून भाहीत होता. ती पालखीच्या अग्रभागी चालत होती; ती आपणाशांच पुटपटली, “ डावी तारी, उजवी मारी, समोर करी घात, पाठीं उभा जगन्नाथ' माझ्या पाठीशी माझा जगन्नाथ उभा आहे; कारण शिक माझ्यापाठीमागें झाली आहे; पण मेमसाहेबांच्या समोर- ची शिक त्यांचा घात बोलते आहे. कांहीं हरकत नाहीं, देवा ! तूं त्या बिचाऱ्या अभागी बंदींचें रक्षण कर म्हणजे झालें.” ळू ळू ळू तेथल्या सशस्त्र शिपायांनी आपल्या शास्त्रांच्या जोरावर तेथें तालुरती स्थिरस्थावर केल्यावर व आपणासभोंवार आणि अन्टोनिओच्या सभोवार आपल्या सहस्त्र सैनिकांचा मजबूत संरक्षक कोट निर्माण झाला आहे असें पाहून फादर पोटो तेथल्या सर्व केद्यांना उद्देशून म्हणाला, “ प्रभूच्या अभागी संतानांनो ! आकाशांतील बापाच्या पापी अपत्यांनो ! येशूच्या कळपांतील वेड्या कोकरांनो ! तुम्हा प्रभूची आज्ञा मोडून सेतानाच्या शिकवणीला बळी पडून पाप जोडलें; तुम्हांला हाय ! हाय ! कां कीं, त्या पापाचें प्रायाथित आतां तुम्हांला भोगावे लागणार आहे. प्रभूच्या आज्ञेितुसार स्थापन झालेल्या धर्मशासन- मंडळाचा जाहीरनामा अव्हेरून काल तुम्ही शुद्धीच्या चळवळींत स्वतःस बुडवून घेतलें व॒ घरोघर गुढ्या उभारल्या,” तो भगवानर्जा व भेरव यांच्याकडे बोट दाखवून इतर बैदींना म्हणाला, “ ह्या देशद्रोद्दी व धर्मद्रोद्दी दुरात्म्यांच्या नादानें तुम्ही हें पाप केळे हें मला माहीत आहे. ह्याबद्दल ह्या मुख्य गुन्हेगारांना देहान्त शासन होणें अवश्य आहे. यांच्याप्रमाणेच तो दुहभजी व तो रामानंद यांनाही पकडून आणून देह्वान्त शासन देण्यांत येईल.---” ११२ पेशवाईतील धर्मसंभ्राम इतक्यांत भगवानजीनें आवेशानें विचारले, “ साहेबड्या ! किरिस्तांव भटुर्ज्या ! जरा जीभ आंवरून बोल. तूं आम्हांला ठार मारणार तर खुशाल ठार मार; पण शासन करण्याचा आव आणि नकोस. तुला जर शास्ता म्हणावयाचे तर जगांतील प्रत्येक खुनी माणसाला, हकनाहक जीवांना देश करून ठार करणाऱ्या सर्पव्याघ्रादि हिं पशूंनाही शास्ते म्हणावें लागेल, पाजी माणसा ! आम्हांला देशद्रोही म्हणतोस? तो आम्हीं देशाचा व धर्माचा द्रोह काय केला तें दाखवून दे; तरच तूं खरा शास्ता शोभशील.” फादर पोटो एखाद्या निर्ढावलेल्या बेरडाप्रमाणें शांत वृत्तीनें म्हणाला, “ तुम्ही थ्मानें ख्रिस्ती असून हिंदूंच्या शुद्धिसंघटणाच्या चळवळींत पुढाकार घेऊन व गुढीपाडव्याचा हिंदूंचा सण पाळून आपल्या धर्माविरुद्ध आचरण केलें आहे; हा तुम्हीं धर्मद्रोह्ह केला. त्याम्रमार्णेच ह्या देशांतील पोर्तुगीजांच्या सार्वभोम सत्तेचा पाडाव करण्यासाठीं चालून आलेल्या मराठ्यांचा पक्ष स्वीकारून एथल्या ख्रिस्ती प्रजेला बंडाला प्रोत्साहन देऊन देशद्रोद्द केला आहे.” “ खासे ! “याळाच चोरांच्या उलव्या बॉम्बा' म्हणतात त्या ! आम्ही ख्रिस्ती ! म्हणे तुम्ही खिस्ती ! आम्ही ख्रिस्ती कसे ! ” भगवानजीनें विचारलें. मध्येंच अन्टोनिओ उत्तरला, “ जसे हे इतर लोक खिस्ती, तसाच तूही ख्रिस्ती.” « बेशरम, तुला असें बोलतांना कांहीं लाज वाटाबयाला हृवी ! तुझ्या- सारखा एक कुलांगार आमच्या गांवांत उत्पन्न झाला; पण त्या एकानेंच साऱ्या गांवाची दैना उडवून दिली.” भगवानजी म्हणाला. “ मिठाचा एकच खडा असला तरी तो इंडाभर दूध नासूं शकतो.” भैरव म्हणाला. « पहा, पोर्टोसाहेब हें पहा ! तुम्ही पोतुगीज ह्या देशाचे राज्यकर्ते, तुमच्याशी मी राजनिष्ठेने वागतो व इमानदारीने आपला धर्म पाळतो, म्हणून मला ह्या देशद्रोही-धर्मद्रोद्दी चांडाळांकडून अशी विटंबना सहन करावी लागते व ती आपणांसारख्या धर्माधिकाऱ्यांसमोर ! ” अन्टोनिओ म्हणाला. “ पुन्हा तॅंच ! कुळबुडन्या-घरबुडव्या-गांवबुडव्या-देशबुडव्या, कुलकलंका ! 'कोणालारे पुनः पुन्हा देशद्रोद्दी व थमंद्रोह्ी म्हणतोस ! तुझी अवलाद एखाद्या फिरंगडब्याची म्हणावी, तर त्या माउलीच्या नर्कात पडावें लागेल, म्हणूनच केवळ धर्मशासन ! ११२ क ०००५. केकिव्देळीव्ये -&*,/७ ७०” ..०५०.४० ७.४७... ७७४७७ ८४१४७५१७५७ ४.५. “४ “५४१.” “७ “० “४.५५... /% “४.७ ७७.४७ ./7१_/४७ _/४0७ “के » ४७. ७-०” तसे,म्हणावयाचें नाहीं. बाकी, असले खोडसाळपणाचे अथशब्द आमच्यासारख्यांना बेसुवतखोरपणें वापरणारा मतुष्य-पण तो मनुष्य तरी कसला ! पशुच तो !-तो फिरग्यांच्या कमअस्सळ अवलादीचाच असला प्राहिजे.” भगवानजी गर्जून म्हणाला. “ ऐका ! पोटोसाहेब ऐका ! हो शिवी आपणाला आहे बरें ! हा अहेर आपणाला आहे.” अन्टोनिओ उद्गारला. अन्टोनिओच्या ह्या उद्गारांत फार खोळ असा सत्यार्थ भरलेला होता. फादर पोर्टोचें जन्मस्थान खरोखरच असे संशयित होतें. संशयित तरी कसले ! फादर पोर्टो ह्या खरोखरच मंडपेश्वराच्या एका धर्मा- ्यक्षाचा दासीपुत्र होता. आठां, तो दासीपुत्र झाला तरी एवढ्या बड्या माणसाचा दासीपुत्न असल्यानें त्याची जन्मापासूनच पाक जातकुळींच्या पोतुगीज लोकांत गणना होऊं लागली होती. पोटों वयाने बीस वषांचा झाला नाही, तोंच बापाच्या बशिल्यानेंच त्याला लुर्ड बुथेलो-सोफियाचा शेवटचा पति याच्या अमदानींत ठाण्याच्या किल्ल्यावर मोठी मानाची सरकारी नोकरी मिळाली. पुढे थोड्याच दिवसांत तो सोफियांच्या प्रेमपा्यांत सांपडला किंवा सोफिया त्याच्या प्रेमपाद्यांत सांपडली असें म्हणावे पाहिजे तर; व सोफियाच्या वशिल्यानें त्यानें प्रथम ठाण्याच्या धर्माधिकाऱ्याची जागा पटकावली. त्याच्या बापानें त्याचें पोर्टा हें नांवदेखील आपला हा मुलगा भविष्यकाळीं मेडपेथ्वराचा धर्माध्यक्ष होईल ह्या आशेने मंडपेश्वरच्या देवा- लयाचें प्रथम ख्रिस्ती प्रा्थनामंदिर बनविणारा फादर अन्टोनेओ पोर्ट याचेंच ठेवलें होतें. आपला हा पुत्र पोर्टो, पूर्वीच्या अन्टोनिओ पोटोप्रमाणें किंबहुना त्याच्याहूनदी कांकणभर सरस असा धर्माभिमानी निपजेळ व तो वसई-साष्टी प्रांतांतील झाडून साऱ्या हिं देवाल्यांचीं ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे बनवून एकजात सारी रयत ख्रिस्ती करून सोडील असा पोर्टोच्या बापाला भरंवसा होता. तो भरंवसा अगदी अस्थानी होता अशांतली गोष्ट नाहीं. मराठ्यांनी वसईचा धर्मसंम्राम हळुइळ उभारण्याला ब पोर्टो हा मंडपेश्वरचा धर्माध्यक्ष व्हावयाला एक गांठ पडल्यामुळें पो्टोला धर्मप्रसाराचें काम सनावर घेण्याला भरपूर सवड मिळाली नव्हती. तरीही त्यानें आपल्या अमदानीचा प्रारंभ मोठ्या जोरांत आवेश्यांत केला होता. मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले तेव्हां ठाण्याच्या किल्ल्याचे बांधकास पुरे झालें नव्हतें. त्या धर्मावर मराठे अचुक घाव घालतील हें ओळखून लुई बुथलेनं त्या किल्ल्याचे बांधकाम तांतडीने पुरे करण्याचें योजिले; पग एवडे भ्र्वंड कम पुरें करण्याला पुरेसे मजूर कोठून मिळवावे ही त्याला पंचाईत पडली. 4 ११४ पेशवाईतील धर्मसंप्राम ॥....7.7202421021 02९0-07 ५: :2-*0/८५/४५-५४०५४/४0॥४४ ४ 2५०/-५५५-५८५॥५५५/५५-/-८-५५ ८९-८५: ८८८४८५४0८४ १९४८ “८८ ८-८...“ ती त्याची अडचण फादर पोर्टोनें दूर केली. त्यानें त्या भागांतील लोकांना सप्तीनें 'बाटावयाला तरी तयार व्हा किंवा किल्ल्याच्या कामावर वेठीला तरी चचला' असा पॅच घातला व त्याची सर्रास अंमलबजावणी सुरू केली. त्या वेळो थोडे लोक बाटले, त्यांना नंतर 'तुम्ही खिस्ती आहां; हें राज्य तुमचें आहे; मराठ्यांनी तुमच्या राज्यावर संकट ओढवून आणलें आहे तें निवारण करण्या- साठीं तुम्ही आपल्या प्राणांची पर्वा न करितां झटले पाहिजे' असें सांगून वेठीला धरलें. जे लोक बाटण्याचें टाळून वेठीला तयार झाले, त्यांना तसें वेठीला धरलें. आणि जे लोक दोन्ही गोष्टींना तयार होईनात त्यांना किल्ल्याच्या बांधकामात 'जिवत गाडण्यांत आलें. फादर पोर्टोला सोफियाच्या वशिल्याने पुढें मंडपेश्वरच्या थर्माध्यक्षाची जागा मिळण्याचे आणखी एक नाजुक कारण या ठिकाणीं नमूद करून ठेवणें अस्थानी होणार नाहीं. बुथेलो'ची धर्मपत्नी या नात्यानें बुथेलळोचा संसार करतांनाच सोफिया- चे मन रोबर्टसन नांवाच्या एका इंग्रज गोळंदाजावर बसल्याचे पूर्वीच नमूद करण्यांत आले आहे. रांबर्टसन हा ख्रिस्तीच खरा; पण मिन्न व विरोधी अशा “प्रोटेस्टंट' पंथाचा असल्यानें तो जेव्हां सोफियाच्या फंदांत पडल्यामुळें गुन्हेगार ठरला तेव्हां त्याला सक्तीनें रोमन कॅथोलिक पंथाची दीक्षा देण्याचा हुकूम फादर 'पोर्टोने धर्माधिकारी या नात्यानें सोडला. रोबर्टसनचा प्रॉटेस्टंट पंथावर दढ- विश्वास्र असल्यानें 'मी मरेन पण धर्म सोडणार नाहीं. असा दवका त्यानें धारेला. तेव्हां सोफियाने त्या आपल्या प्रियकराला वांचविण्यासाठीं फादर पोर्टोची मन- धरणी केली, त्याबद्दल त्याला पाहिजे असलेली मंडपेश्वराच्या मुख्य धर्माधिकाऱ्या- ची जागाही आपल्या खटपटीनें मिळवून दिली, व त्यामुळें रॉबर्टसनवर धर्मातरा- चा जुलूम न होतां त्याला नुसती हृद्दपारीची शिक्षा झाली. अँन्टोनिओपाशीं बोलतांना "फादर पोर्टाला मींच फादर केला आहे' असें जें सोफिया ठांसून उद्गारली, त्यांतलें इंगेत ६. असो. भगवानजी जो 'पोतुंगीजांची कमअस्सल अवलाद' असें रागाच्या सपाट्यांत बोलून गेला, तो सहज उपरोधाने बोळून गेला. त्याला खरोखर पाहूं गेल्या, फादर पोर्टोचे जन्मरहस्य माहीत नव्हते. तें फक्त अन्टोनिओला माहीत झालें होते. अन्टोनिओनें त्या माहितीचा ऐन वेळीं भगवानजी वगेरे संडळीविरुद्ध फाद्र पोर्टोला चेताविण्यासाठीं प्रसंगावधान राखून उपयोग केला. धर्मशासन ! ११६ 'फादर पोटोला भगवानजीचे ते शब्द वर्मी झोंबले. त्यानें मनांतून चिडून संतार्पाने आठ 'ावृुन, पण बाह्यात्कारी शांतपणाचा आव आणून भगवानजीला म्हटलें, « कमनशिबी म्हाताऱ्या ! तुला तुझ्या आयुष्याच्या अखेरच्या घटकेला काय पाहिजे तें बोलण्याला मुभा आहे. कां की, कोणाही अपराध्याला अतस वासनेने मरूं द्यावयाचें नाहीं ह्या धर्मदंड पाळणे महा अवश्‍य आहे.” “ अहारे बेरडा ! हाच तुझा न्याय ! हेंच तुझें धमशासन ! पण तुला तरी दोष देण्यांत काय अथे आहे! ” भगवानजी अन्टोनिओकडे वळून कडकडा दांत चावीत व आपले देखलाबद्ध दोन्ही हात-कारण नुसता अंगुलिनिदेंश त्याला करावयाचा असतांही हात मोकळा नसल्यानें तो आपले दोन्ही हात अन्टोनिओ- कडे दाखवून उद्गारला, “ आमच्यांतच असले कऱ्हाडीचे दांडे निपजले, तिथे इतरांना काय बोल लावावयाचा ! गुलामा ! आपला गांव बुडविलास, धम बुडविलास, देश बुडविलास, सरदारकी व एक चवचल पोर यांचा लाभ करून घेण्यासाठीं तूं आपल्या गांवावर, देशावर-धमावर निखारा ठेवून मोऱ्यांच्या- अस्सल मराठांच्या-जातकुळीला बद्च लावलास ! तुला सरदारकी मिळवा- वयाची होती, सुंदर बायको मिळवावयाची होती, तर मराठशाद्वीच्या उद्योगात तुझ्या मःमकीळा काय थोडाथोडका वाव होता ! मराठ्यांच्या अस्सल जात- कुळींत संदर बायकांना काय दु"्काळ होता ! आणि एवढें सर्वे करून पुन्हा देशासाठी व धर्मासाठी मरणाच्या मोलाने झटणाऱ्या आम्हांला तूं देशद्रोईी व धमेद्रोद्दी म्हणतोस ! ” “ संपले तुझे बोळून ! तुला तुझ्यावरील आरोपांविषयी आणखी कांद्दी सांगावयाचें आहे काय ! आपल्यावरील आरोपांची नाशाबिती करणारा कांही साक्षीपुरावा द्यावयाचा आहे काय! व कां का, अपराध्याला शक्‍य तेवढया उपायांनी आपला बचाव करण्याची साधे द्यावा असा धर्मदूंड पाळणे हवे माज्ञें कर्तव्य आहे.” फादर पोटो पूर्ववत्‌ शांतपणे म्हणाला. “ तुझा न्याय व तुझा धर्म मळा माहीत आहे. द्वा लोहस्तंभ, हे धडाडलेलें अमिक्कुड आणि आमचा बळी घेण्यासाठीं तुला झालेली घाई दवी तुझ्या न्याया- ची व धमाची साक्ष देत आहेत. कसायाच्या सुरीखालीं सांपडलेला मुका जीव कसायापार्शी न्याय मागणार काय व त्याजा न्याय मिळणार काय!” ८ झालें ] आटोपले ” फादर पोटोने गेतीर्‌ व निश्रयी स्वरांत विवारळें. ११६ पेशवाह्दर्ताळ धर्मसंप्राम अ आ्न - £-- ८५८५-४८ पधश १ > ८ ८-५ 72 2 -२ ८५.८५” शा. ४४८५५ ---८८/५८५--८४५५-५५४५४१/८ ५ “५५५५८५५८५५ यावर भगवानजी कांद्दीं बोलला नाहीं. फादर पोर्टा क्षणभर थांब्रन पुन्हा म्हणाला, “« ठोक आहे. भगवानजी ! संनाताच्या मगरमिठींत सांपडलल्या अभागी कोकरा ! तू प्रभूच्या धर्माविरुद्ध आचरण केलेस व इतरांना करावयाला भाग पाडलेस, हा तूं धर्मदोह केलास. तू प्रभू येशूच्या कृपेनें ह्या देशावर राज्य करणाऱ्या आम्हां राज्यकर्त्याविरुद्ध मराठ्यांना फितूर हाऊन राजद्रोद्द केलास. ह्या दोन भयंकर अपराधांबद्दल तुला आतां शासन करणे हें न्यायासनाचें कर्तव्य आहे. कां कॉ, तुला तुझ्यावरील आरोपांचे निरसन करण्याची संधि न्यायासनाने दिली असतांददी त्‌ आपली [नदोषता सिद्ध करूं शाकला नाहींस. या अपराधाबहळ तुला न्याया. सनाकडून असमिकुंडांत लोटून जाळण्याची शिक्षा देण्यांत येत आहे.” फादर पार्टोच्या तोंडून त्या भयंकर शिक्षेचा उच्चार होतांच अन्टोनिओच्या अतःकरणांत आनदाच्या उकळ्या फुटूं लागल्या. त्याच्या हत्यारबंद शिपायांना दुःख किंवा आनंद कांद्दींच वाटलें नाद्दी.' कारण असले प्रसंग रोजच्या रोज पाडून त्यांची दाळ मेली हाती व अंतःकरणे बधिर झालीं हातीं. ते शिक्षेची अंमल- बजावणी करण्यासाठीं पुढे सरसावून अँन्टोनिओच्या आज्ञिची वाट पाहूं लागले. इतर मंडळीला मात्र ती भयेकर शिक्षा ऐकून अत्यंत हळहळ वाटलो. भेरव व अंबिका यांच्या नेत्रांतून तर ढळढळां अश्रवधारा वाहूं लागल्या. आपली आईबापें रडूं लागलीं ह पाहून लहानग्या भवानजीनें हंबरडा फोडला. मात्र झाला तो प्रकार अपेक्षितच असल्यामुळें कोणाला त्याविषयी आश्चर्य वाटले नाहो. भरव आपले शंखलाबद्ध हात फादर पोटोंसमोर जोडून उद्गारला, “ साहेब ! आपण म्हणतां ते सारे अपराध एकटया माझ्या हातून घडले आहेत. माझ्या बाबांचा त्यांत कोणत्याही प्रकारचा संबंध नाहो. ते पूण निदोषी आहेत. यास्तव आपण त्यांना सोडून द्या व प्राणदूंडाची शिक्षा मला करा.” इतक्यांत भगवानजी डोळे वटारून भरवाकडे वळन उद्गारला, “ खबरदार ! भैरव ! अस्या अधमां, पापी चांडाळांसमोर हात जोडण्याळा तुला लाज नाही वाटत ? तुला माझ्या ग.याची शपथ आहे. तूं माझ्या रक्ताचा असशील, तुझ्या आईच्या त्या माउलीच्या पातित्रत्यावर तुय्मा विश्वास असेल,तर तं अशा चांडाळांना ज्यांनीं आपल्या देवधमर्चिं व देशाचे वाटाळे केले, ज्यांनी आज इतकीं वर्षे आपल्या भरीब हिंदू बांधवांना त्राहि भगवान्‌ करून सोडलें,अशा सेतानांना हात जोडूं नकोस; त्यांच्यासमोर क्रोणत्याही कारणासाठी मान वांकवं नकोस. आपण सर्व मराग्यांनीं बर्मशासन ! ११७ अ“ “00 शशश शी ष्टी ण ळू थ्ट्प्श > मट 0८ "> ----/- ५५५४७०५४८८ - ४४-0४ शी टश टश ४नकक्न्न्टकशीशीच अीशफशॅफशधशीश ऐश टीच कापल्या देशावरून. व आपल्या धर्मावरून आपल्या जीवनसर्चेस्वाची कुरवंडी करून ह्या धमसंग्रामांत उडी घेतली आहे. माझ किंवा मरु, पण माघार घेणार नाहीं व मान वांकविणार नाह्दीं ह्या बाण्याने ह्या धर्मसंम्राम खेळेल तोच अस्सल जातकुळीचा मराठा; बाकीचे सारे कमअस्सल ! आज आपण उन आहा ही- देखील रणभूमीच आहे. ह्या रणभूमीवर मी बळी पडलो तर स्वर्गाचे महाद्वार मला मोकळे आहे. मला त्याबद्दल यत्किंचित खेद्‌ वाटत नाहदी; यत्किचित भय चाटत नाही. माझ्यासाठी तूं कष्टी होऊ नकोस, आपल्या ब्रीदाला ब्च लावूं नकोस. माझी तर काय कथा, माझ्यासारखाच प्रसंग तुझ्यावर व तुझ्या बायको- मुलांवर आला तरीदेखील तूं न डगमगतां देशासाठी, धर्मासाठी व स्वतःच्या ब्रीदासाठी हसत-खेळत यातना भोगल्या पाहिजेत. जो प्रसंग या क्षणाला माझ्या- वर कोसळला आहे, तोच पुढच्या क्षणाला तुम्हां सवांवर आहे, हे उघड उघड दिसत आहे. दुृंवीला आमची सेवा मानवली नाही-पण देवीला तरी कां दोष द्यावा! आम्ही आमचे क्तेब्य करतां करतां आमच्या मायभूमीत-आमच्या ग्रामदेवतेच्या चरणांपा्शी इहलोकची यात्रा आटोपीत आहों, ही तरी त्या देवीची आपणावर केवढी कृपा ! मरण कोणाला चुकले आहे ! जन्माला आलेला प्राणी आज ना उद्यां मरावयाचाच. त॑ मरण अशा गोरवानें आपणांला आले, तर आपल्या आयुष्याचे सोने झालें. सारा गांव म्हृणेळ व॒ धनीद्दी म्हणतील कॉ, शाबास ! भगवानजी मोऱ्याचा उभा वंश देशाकारणे-देवाकारणे-धमोकारणे धारतीर्थी मरून अजरामर झाला. आतां वसईच्या घर्मसंप्रामांत आपला विजय होऊन आपल्या शात्रंचे समूळ निर्दालन झालेलें पहावयास आम्ही जगली असतों तर फार बर॑झालें असतें; पण तेवढी आमची पुण्याई नाही. परमेश्वर ! परमेश्वर ! ” असं म्हणून भगवानजीनें समोरच्या देवीला हात जोडले. त्याच्या- च्यानें पुढें बोलवेंना. त्याचा कंठ दाटून आला व चर्या गंभीर झाली. बोलतां बोलतां तो मधून मधून एकसारखा भरव, अंबिका व भवानजी यांच्याकडे स्नेहाद्र दृष्टीने पहात होता; तोही त्याच्याकडे पद्यात होती अन्टोनिओनें आतुरतेने फादर पोर्टोला विचारलें, “ साहेब ! शिक्षेची अंमल- बजावणी करावयाची ना! उगाच उशीर नको.” “ हो ! करावयाची.” असें उत्तर देऊन फादर पोर्टो लगेच भैरवाकडे वळला 'ब म्हणाला, “ भैरव ! एकाच्या अपराधाबद्दल दुसऱ्याला शासन करावें अशी ११८ पेशवाईतील धर्मसंप्राम - -२५ ५८१८ / 7८-70 टच पा शकय. आमच्या प्रभूची आज्ञा नाही. भगवानजी अपराधी ठरला व त्याला शासन झाले, आतां तुझा न्याय करावयाचा---” इतक्यांत अन्टोनिओचे शिपाई भगवानजीला अभिकुंडाकड ओठून नेऊं लागले, त्याबरोबर अंबिका व भवानजी यांनीं आकान्त मांडला. त्या गोंगाटासुळें फादर पोटोंच्या भाषणाला अंमळ अडथळा झाला. शिपाई भगवानजीला ओढून नेऊ लागले तेव्हां त्यानें जरादेखील विरोध केला नाही. त्याने आपल्या परिवाराकडे पाहून 'येतों बरें !' एवढे दोनच शब्द मोठया कष्टाने उच्चारले. त्या वेळीं इतर ळोक दंगा करतील तर त्यांच्या सभोंवारचे शिपायी आपलीं शस्त्रें सरसावून सावधागेरीने उभे होते व दोन शिपायांनी भैरवाला जागच्या जागीं घट्ट आंवळून धारेले होते. लगेच शिपायांनी भगवानजीला त्या धडाडलेल्या अमिकुंडांत लोटून दले. भैरव व अंबिका यांनीं डोळे मिट्टन घेतले. भगवानजी “आजोबा ! आजोबा !' असा हंबरडा फोडीत पुढें जाऊं लागला, तों पायांतील शेखलांत. अडखळून धाडकन खालीं पडला. एका शिपायाने त्याला मार्गे ओढले. गोगाट होतो म्हणून फादर पोटो शिपायांवर कावूं लागला. तेव्हां त्यांनी अंबिका व भवानजी यांना दरडावून गप्प केले. आमिकुंडांतील आगीच्या डोंबांत भगवानजीचा देहू स्वालामय होऊन दिसेनासा झाला ! प्रकरण आठवें ह्र | ह्र |) महादेव 8। स्‌ क्यांतता झाल्यावर फादर पोटो पुन्हा भैरवबाकडे वळला व म्हणाला, “ भेरव ! तूं तर अगोदरच सर्व अपराध कबूल केले आहेस; तेव्हां पुराव्या- ची गरजच नाहीं. तेव्हां तुझ्या अपराधाबद्दल न्यायासन तुला लोहर्स्तभाशीं वांधून जाळण्याची शिक्षा देत आहे.” ही शिक्षा कानीं पडतांच भैरवानें एक दोर्घ उसासा सोडला ! अंबिका त्याच क्षणीं त्या शुंखलाबद्ध पायांनी अडखळत पुढें येऊन फादर पोर्टोच्या पायांवर लोटांगण घालून उद्गारली, “ नका हो नका ! त्यांना एवढी कठोर शिक्षा देऊं नका. त्यांच्या ऐवजीं मला ती शिक्षा द्या; मी ती भोगण्याला आनंदार्ने तयार आहें. माझ्या ल्ला कोवळ्या अर्भकाकडे तरी पहा!” अंबिकेचा टाहो खरोखरच पाषाणालाही पाझर फोडणारा होता. पण त्या दोघां पाषाणह्ृदयी माणसांच्या मनावर त्याचा काय परिणाम होणार ! फादर पोर्टो अगदीं शांतपणानें म्हणाला, “ बाई ! असा शोक करूं नकोस, असा धीर सोडूं नकोस. तुझ्यासभोंवार व तुझ्या पतीच्या सभोंवार निराशेचा निबिड अंधार पसरलेला आहे हो गोष्ट जरो खरी, तरी मला त्या अंधारांतह्ी प्रकाश दिसत आहे. कां कीं, मी प्रभूचा एकनिष्ट सेवक आहे. तो आकाशांतील बाप आपल्या निष्ठावंत लेंकरांवर कधांच निष्ठुर होत नाहीं. जे कोणी त्याला भजतात, त्यांच्या- विषयीं त्याच्या अंतःकरणांत सदैव दयेचा ओलावा असतो. कां कीं, तो परम- दयाळु व परम सामर्थ्यवान्‌ आहे.” “ मृग सांगा, मला सांगा ! मीं काय केले म्हणजे तो प्रभ आम्हांला प्रसन्न होईल ! मीं काय केलें म्हणजे तो तुमचा आक्राशांतील बाप आम्हांला आपली लेंकरें मानून आमचें संकट निवारण करील ! ” आंबिक्रेनें आातुरतेनें फादर पोर्टो- समोर गुडधे टेकून त्याला दोन्ही हात जोडून काकुळतीला येऊन विचारलें, फादर पार्टे आकाशाकडे पाहून दोन्ही हात जोडून क्षणभर डोळे मिटून विचारे केल्यावर म्हणाल!, “ मला प्रकाश दिसतो आहे; पण अभागी जिये ! तुला तो दिसत नाहीं; तुझ्या सासऱ्यालाही तो [दैसला नाहीं व तुझ्या नवऱ्यालाही ती दिसणार नाहीं. कां कीं, तुमची त्या प्रभच्या परम कृपाळपणावर श्रद्धा नाही. हे. १२० फेशबाईतीळ धर्मसंग्राम अल ८पप्टट“- 2 टी-श४८्कोण फशरशएशीरशधिशीश ४ टीषशणह पी ए0 शी शशश ४४शशककटाकहीशाल -पशध्लोशणश णा 0001 ल>-. --८५-४५--५-५५४-५५४७ ४४ टका आकाशांतील बापा ! कनवाळू हो; कनवाळ हो ! ह्या न्यायासनावर उभा राहून ह्या अज्ञानांधकारांत बुडून गेलेल्या वेड्या कोंकरांना प्रकाश दाखव. अश्रद्धेच्या डोहांत बुडणाऱ्या ह्या अजाण लेकरांना हात देऊन त्यांचें तारण कर. माझ्या अंतःकरणांत उभा राहून तू ह्या जीवांवर दया करू पहात आहेस, त्याप्रमाणेच ह्या दोघां स्त्रीपुरुषांना त्या देला पात्र ठरू दे!” असें म्हणन फादर पोर्टोमें पुन्हा डोळे मिट्रून घेतले, फादर पोर्टोच्या भाषणाने भरव, अंबिका व तेथले इतर बंदी यांच्या अंतः- करणांत आशेचा उद्य झाला; तेव्हांच अन्टोनिओच्या अंतःकरणांत आशेचा अंधार पडूं लागला. फादर पोटोला आपणांबिषयीं दया उत्पन्न होत आहे या विषयांची भैरव, अंबिका वगैरे मंडळांची ती आशा होती, तर हा पाद्री आतां दयेची अस्थानीं खैरात करून आपल्या हाडवैऱ्याला जिवंत ठेवणार असें पाहून अन्टोनिओची जी आपल्या प्रतिस्पध्यांचें निर्मूलन आपल्या डोळ्यांसमोर झालेलें पद्दाण्याची आशा, त्या आशेची निराशा झाली होती, फादर पोर्टोची ही कृपाळु वात्ते भशीच कायम टिकून सर्वोचा बचाव व्हावा म्हणून भैरव, अंबिका वगेरे सवे संडळी मनांतून परमेश्वराची करुणा भाकीत होती,-ख्रिस्त व ती देवी यांना सारख्याच पूज्य भावाने आळवीत होती; तर अन्टोनओ मनांतल्या मनांत जळफळून बोलत होता, 'छे ! असे होतां उपयोगीं नाहीं. फादर पोटोला कांहींद्दी करून चिडावेळेंच पाहजे. अन्टोनेओ तेव्हां कोणत्याही देवाला आळविण्या- च्या भानगडींत पडला नाहीं याचे कारण देवावर त्याची श्रद्धा होती, तो ख्निस्तालाही देव मानी, कृष्णाळाही देव मानी, त्या ग्रामदेवतेलाही मानी; पण आपल्या दुर्वासनेला हृटकून पाठबळ देण्याइतका देव हृटकून पक्षपाती बनेल अशी त्याची खात्री नव्ह्ती. तरीही अश्या आसुरी वासनांना यश देणारे कांद्वी झोटिंग, कांहीं पीर व आणखी अरेच कांही आसुरी 'देव' त्याला माद्दीत होते; त्यांना कोणाला कोंबडी, तर कोणाला बकरी, तर काणाला रेडा, तर कोणाला नरबाले देण्याचें कबूळ करून आपलें इच्छित साध्य होण्याताठॉं तो. मनोमय त्यांना आळवीत झेता. इतक्यांत फादर पोर्टोने पुन्हा डोळे उघडले व भेरव आणि अंबिका यांच्या- केडे वळून म्हटले, “ भाग्यवान्‌ जीवांनो ! प्रभूच्या हृदयांत तुमच्याविषर्यी दया उत्पन्न झाली आहे. कां की, तो अपराध्यांना पश्चात्तापानें पावन करून त्यांच्यावर हर ! हर ! ! महादेव ! ! ! १२१ न्टीशपटन्शधि फश शॉट उटाीक्टिन ४ 0४८ ५४0 २ ४-१ -४४४४४५४४0५” ४€रँशशोेश ४५ ४४- “१ *ॅ्टकाधणशश४शशपशील शीट“: “४८४५८०४ “>“*/४४४५८/५” दया करणारा दयासागर आहि. त्याच्या पवित्र प्रेरणेनें दोन अटींवर भी तुमच्या- वर दया करण्याला तयार झालॉ. आहे. प्रभच्या धर्मांचा अव्हेर तम्ही केला आहे, त्या अघोर पापाचें परिमार्जन होण्यासाठीं तुम्ही प्रभूच्या पवित्र धर्माचा अंगीकार केला पाहिजे “ क्राय ! आम्हीं बाटले पाहिजे ! भेरवानें मध्येंच विचारले. : ऐक ! माझें नीट ऐकून घे. तू प्रभूच्या पवित्र धर्माचा स्वीकार केला पाहिजे व दुलूभजी आणि रामानंद ह्या तुमच्या साथीदारांचा नक्की पत्ता लावून दिला पाहिजे.” लगेच फाद्र पोर्टो अंबिकेकडे वळून म्हणाला, “ त्याप्रमाणेंच हे प्रेमळ आणि संदर स्त्रिये ! तूं प्रभूच्या पवित्र धर्मांचा स्वीकार करून यापुढें आपले आयुष्य प्रभूच्या सेवेंत घालविण्याला तयार झालें पाहिजे. “ काय ! काय म्हणालां ! आम्ही बाटावे ! आणि माझ्या ब्रायकोरनेद्दी बाटून एखाद्या मठांत जोगीण होऊन रहावें ! ” भेरवाने एकदम चर्या गभीर करून विचारले. भेरवाचे बोलणें संपण्यापूर्वींच फादर पोर्टो म्हणाला, “ नाहो. तिने जोगीणच बनून राहिलें पाहिजे असें नाहीं. तिनें सोफियासारख्या प्रेमळ, सच्छील व वैभव शाली जोगिणींची सहचरी होऊन रहाने असें मी सुचवितो.” असें म्हणून फादर पोर्टो मार्गे वळून पहातो तों सोफिया त्याला कुठे आढळेना. जवळ शिपायी उभे होते, त्यांनीं त्याच्या मार्गे पाहण्यांतीलळ आशय ओळखन लगेच त्याला सांगितलें “ पाद्रीसाहेब ! आतांच मेमसाहेब एथून सुरक्षितपणे पालखीतून निघन गेल्या.” “ सुरक्षितपणे गेल्याना ( ” फादर पोटोनें विचारले. : होय.” शिपायी उत्तरला. “ मंग हरकत नाह्दी.” असे म्हणून फादर पोटो पुन्हा भेरव व अंबिक्रा यांच्याकडे वळून म्हणाला, “ कळलें का!” :“ कळलें.” भरव उत्तरला. “ मग तुमचा विःवार काय ठरला ! ” फादर पोर्टोनें प्रश्न केला. “प्राण गेला तरी बेह्षेत्तर,मी बाटावयाला तयार नाहीं.?'भेरव सडेतोडपणें उत्तरला. “ तुर मग ह्याला लोद्दस्तंभाशी बांधून जिवंत जाळण्याची शिक्षा न्यायासन “फर्मावीत आहे. शिक्षेची अंमलबजावणी आतांच्या आतां होऊं द्या.” असें १२२ वेशवाईतील धर्मसंप्राम १५--८९०५६-/५५. ५०.०९. ०९.०९ ५०६ “९ 5.८५ -5- 4८ 790 79-. अभ्रे ४४४१४४ टी ८-८ 4९८४५५ ५-५ अन्टोनिओला फर्मावून फादर पोर्टो अंबिकेकडे वळून म्हणाला, “ तुला देखील मरावयाष्षें कीं माझी आज्ञा पाळावयाची आहे! ” ह्या प्रश्नाचें उत्तर अंबिकेनें देण्यापूर्वीच भैरव म्हणाला, '* तिळा काय विचार- तोस ! मला विचार.” “ तर मग तूं सांग,-तूं तर आपल्या वांटयाची शिक्षा भोगशशीलच; पण मी तुझ्या बायकोमुलापुरतें विचारतो आहें. त्या दोघांचीही तुझ्यासारखीच गत व्हावी अशी तुझी इच्छा आहे, कां तीं तरी आपल्या पश्चात सुखी रहारवॉ अशी इच्छा आहे ! ” फादूर पोटोंने भैरवाला विचारलें. अँन्टोनिओच्या हुकुमाप्रमाणें शिपायी त्याला लोहस्तंभाकडे नेत होते, ते जरा थबकले. अन्टोनिओला भगवानजीप्रमाणेच भरवाचाही सर्व नाह झालेला पहाण्याची घाई झालो होती. तो त्या शिपायांना म्हणाला, तुम्ही थांबूं नका; ताबडतोब हुकुमाची अंमलबजावणी करा. आणखी शभर अपराध्यांचा न्याय झेऊन त्यांना शासन व्हावयाचे आहे. काम लाकर आटोपले तर पाहिजे.” अन्टोनिओच्या बोलण्याकडे भैरवानें लक्ष्य दिलें नाहो. तो फादर पोटोंला मात्र म्हणाला, “ पापी माणसा ! आम्हां हिंदूंच्या पतित्रतांना तूं काय समज- तोस ! आपल्या पतोंना दगलबाजीनें ठार मारून किंवा त्यांच्या डोळ्यांत धूळ फेकून तोनत्रिकाळ पापांनीं पाय धुणाऱ्या तुझ्या जातबह्विणींप्रमाणेंच हिंदू स्त्रियाही वागतील असें तुला वाटतें काय ! तूं तिला बाटवून त्या बाजारबसवीची-- त्या सोफियाची बटिक व्हावयाला सांगतोस; काय सांगू ! माझे हात जर मोकळे असते; तर अंबिकेच्या बाबतींत असले अपवित्र शब्द उच्चारणारी तुझी जीभच तुझें नरडें दावून तुझ्या जबड्यांत हात घालून मुळापासून खडून काढली असती.-- भैरव आवेशाने बोलत असतांनाच फादर पोटोनें अंन्टोनिओला व अँन्टो- निओनें आपल्या शिपायांना डोळ्यानें खूण केली. लगेच ते शिपायी भेरवाला लोहस्तंभाकडे ओढीत घेऊन गेले. सवाना जी फादर पोरटोंच्या दयाळुपणाबद्दल आशा वाटत ह्रोती तो विफल झाली. सवाच्या तोंडून 'हाय ! हाय !' असे कळवल्याप्ये उद्गार निघं लागले. आंबिका इतका वेळ फादर पोर्टोचे पाय धरून रडत बसली होती ती पूर्ण निराश होऊन उठून उभी राहिली. लहानगा भवानजी धांवत जाऊन तिच्या कमरेला मिठी मारूं लागला, हर ! हर! ! महादेव ! ! ! १२९ जड मड आडवा वी विवि यी गेलं ट्ट २५ ><८४--- २-६ “८८४४८४५४५८ ८५५८१८ ४८४ ५८०५८०४८४० ८४ “०४५४४५४४४५ ४४५४४शि शे ४४१ "९४४४४५0 व अभंबिकेनेंद्दी त्याला उच्चलून घेण्यासाठीं वात्सल्यप्रेमाच्या भरांत हात युढें केले. पण बिचारां दोघेही फसलीं. दोघांचेही हात शुंखलाबद्ध होतें. त्यामुळे त्या मायलेकरांना जास्तच रडूं कोसळले. बिचाऱ्या अंबिकेच्या मनाची तेव्हां काय अवस्था झाली असेल ! तिचा पितुस्थानीं ममता करणारा सासरा नुक्ताच नश्वर इहलोकचा त्याग करून गेला होता; त्याचें कलेवर ऑम़्िकुंडांत भस्मसात होतांना डोळ्यांसमोर दिसत होते. तिचा जीवनाधार, तिचा साभाग्येश्वर लोह स्तंभाशी जखडून बांधला जात होता; त्याची जिवंतपणी चिता रचण्याची तयारी शिपायांकडून जञारोनें चालली होती. जी गत त्या दोघांची झाली, तीच गत आपल्या लहानग्या अर्भका'चीही होणार ही कल्पना मातेच्या हुदयाला अत्यंत दुःसह खरी; पण ती कल्पनाही वास्तवतेचें भीषण स्वरूप धारण करण्यासाठीं आतुर होऊन त्या बिचारीच्या शतथाविदीर्ण हृदयांत थेमान घालीत होती. शिवाय तिप्वा स्वतःचाही प्रश्न होताच. अधःपात किंवा मरण यांपॅकीं कोणतें तरी एक अरिष्ट पत्करण्याशिवाय तिला गत्यंतर नव्हते; व अध!पातापेक्षां मरण बरें असें म्हणणाऱ्या तेजस्वी महाराष्ट्र पतित्रतांपकों ती एक होती. ल्ला अरिष्टांतून बघ्चावण्याला कोणालाच कोणताच मार्ग मोकळा नाह्दीं अशी खात्री होतांच प्राप्त परिस्थितीला तोड देण्याइतकी स्वतःच्या मनाची तयारी तिनें एका क्षणांत केली. पण फादर पोर्टो व अन्टोनिओ यांना मात्र त्या वीररमणीच्या धर्याची कल्पना नव्हती. तो अंबिकेची केविलवाणी स्थिति पाहून तिळा म्हणाला, “ सुंदर स्रिये ! तुझा सासरा व तुझा पति क्षा दोघां माथेफिरू पापिष्टांची काय दशा झाली हें पाहून तरी तूं शुद्धीवर ये व माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर दे.” “ तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हांला त्यांच्याकडून मिळालें आहे.” अंबिका उत्तरली. “ तॅंत्न का तुझें उत्तर ! ” फाद्र पोटॉनें दोन पावले पुढें जाऊन आक्चर्यपूर्वक: विचारलें. “ होय, तेंच माझें उत्तर.” अंबिका डोळ्यांना पद्र लावून उत्तरली. “ तेंच तिचें उत्तर.” भैरव लोइस्तंभागाशीं सभा शोता तो उत्तरळा. “ भैरव ! ” अन्टोनेओनें हांक मारली. « काय म्हणतोस ! ” भेरवानें विचारले. १२४ पेशवाईतील धर्मसंप्राम > >> ->-> “> “६ -- :->> २२४५-५१-६४ २ 00 (प्टक्शक्टाप्टी- - “ “८. *८४-४०५८/५ 0-1. ०००. कटा ७८ अटोशी "४7 क जक टे ज्या “ तूं आणि मी द्वाडवरी आहो हॅ तर खरच.-- “ तें सूर्य-चद्रांइतर्के अबाधित सत्य आहे. त्या हाडवेराचाच ह्या परिणाम आहे हेंही मी ओळखतो; पण अंताजी ! याद राख, सारच दिवस कांहीं सारखे नसतात. अघोर पातकांची परवड रचून त्या परवडीवर उभारलेल्या मानवभेवाच्या डोल्ह्याऱ्यांतून तू आज मिरवळास, तरी तो डोल्हारा आज ना उद्यां कोसळेल ब त्याखाली तुझा चक्काचर होऊन जाईल. सन्मागांने संपादन केळेळं वेभव देखी जथे टिकतांना पंचाईत, तिथे दुर्मागांच्या खातेऱ्यांत अष्टाप्रह्र लोळणाऱ्या तुझ्यासारख्याच्या वैभवाची गोष्ट कशाळा ! उभ्या गांवाचे शिव्याशाप पदरी घेऊन उन्मत्तपणानें वागणाऱ्या सेताना ! तुला पुढचा पाढवादेखील दिसणार नाहीं.” भरव फादर पोर्टोकडे वळून म्हणाला, “ आणि साहेबड्या ! तू देखील याद राखून ठेव को, तुझे दिवसही भरत आले आहेत. ञाज तू जसा आम्हां निरपराधी दंदूंचा छळ करण्यांत आनंद मानीत आहेस, तसाच उद्यां तुझा व तुझ्या जातभाईंचा छळ करून हें उसनें वाण आमचे जातभाई फेडल्याशिवाय रह्वाणार नाहीत. श्रीमंत अप्पासाहेब पेशवे, मानाजीबाबा आंग्रे यांना हद्दी बातमी नुसती कळूं दे, कॉ एकतरी गोरा फिरंगडा व त्याच्या नादानें वागणारा एकतरी देशद्रोही काळा बाटयगा ह्या प्रांती आषधापुरता शिल्लक रद्दातांसा पहा ! ” तोंच शिपायी त्याला लोहत्तंभाशी घट्ट बांधू लागले, तेव्हां शरिराला वेदना होऊं ठागल्यासुळें पुढे त्याच्याच्याने बोलवेना. भरवाला लोहस्तंभाशी जखडून बांधण्यात आल्यावर अन्टोनेओनें शिपायांना त्या लोहस्तंभासभोंवार लांकडं रचण्याचा हुकूम देऊन हृंगत हंसत नखाला म्हटले, “ भरव ! मूर्ख माणसा ! बडबड, आणखीही खुशाल बडबड. तुमच्या. सारख्या चोहोंकडून दुबया बनलेल्या नामदानीं जिभचा पद्न चौफेर किरविण्या- पेक्षां दुसरी कोणती ममक्री गाजवावी ! पण श्यांच्या हाती सत्ता व सामर्थ्य आढे, ते लोक असल्या शब्दाला प्रतिशब्द देऊन आपली वाणी शिणवीत नसतात. ते मनांत आणलेली गोष्ट तंतोतंत कृतींत उतरवून आपल्या सत्तेचा व सामर्ध्यांचा प्रभाव तुझ्यासारख्या वाचाळ,न। देखतांडोळां पटवून देत असतात. कां, आतां कां थांबलास ! त्या लांकढांना अभि मिळून जिवंतपणी तुझी चिता पेटती हेईतोंपर्यंत अजुनही तुला हवे तेवढे अपशब्द उच्चारतां येतील.” लगेच तो अंबिकेला अनुलक्षन फादर पोटॉला म्हणाला, “ साहेब ! त्या बाईचाद्दी न्याय हर ! हर !! महादेव ! ! ! १९५. "१-.५५५८ ८ "५८०८०७ ८८ ४७ १५० १७*्याधिकक/ १४ उकेशहेडविा्किकविक्वेकी केक. 000 ४०७0 “ शोभले र कववाप्डिथावापिविडुडडडं््ंग ओय वायवी अख कषडी आवक लीचा एकदां लॉकर करून टाका ना! आपणाला आणखी ह्या इतक्या माणसांचा न्याय करावयाचा आह.” “८ होय.” असें म्हणून फादर पोटोने अंबिकेकडे वळून विचारलें, “ अभागी स्त्रिये ! तुला हाय हाय ! कां कीं, तुझा प्रत्यक्ष असा कांहीं अपराध नसतांनाही तूं प्रभुच्या रोषाला पात्र झालेल्या पापी पतीची सैगाति सोडण्याला तयार नाहींस म्हणून तुलाही त्या अमिकुडांत लोटून जाळून ठार मारण्याची शिक्षा न्यायासना- कडून देण्यांत येत आहे. आणि तुझ्या पश्चात तुझ्या मुलाला सांभाळण्याला कोणी तयार नाहीं यामळे त्यालाही तीच शिक्षा दिलो जात आहे.” तोंच अन्टोनिओ फादर पोर्टोच्या कानीं लागून म्हणाळा, “ साहेब ! आपण आवेश्याच्या भरांत चुकतां आहां. सोफियाबाइईनीं आपणापाशीं ह्या स्रौची मागणी केली आहे, माझ्यापाशीही त्या तिला मागत होत्या. तिळा आपण दुसरी कांहो तरी कठोर शिक्षा द्या, कौं जेणेकरून ती वठणीळला येऊन सोफियाबाईचें दास्य पत्करावयाला तयार होईल,” फादर पोटो खरोखरच आवेशाच्या भरांत सोफियाचो मागणी विसरला होता; पण वस्तुतः त्या गोष्टींचे त्याच्या दृष्टीने फारच महत्त्व होते. स्वरूपसुंदर मेरीवर तो लुब्ध झाला होता व मेरीची प्राप्ति होईतो. तरी त्याला सोफयाची मनधरणी करणे प्राप्त होतें. अन्टोनिआंनेहो वेळींच फादर पाटोला हो आठवण करून दिली याचें कारण त्याने थोड्या वेळापूर्वी-फादर पोर्टोंच्याही पूवा मेरीला पाहेलें होतें. तो तिच्यावर लुब्ध झाला होता व आपण सोफियाचें लांगूलचालन केल्यानें ती आपणावर प्रसन्न होऊन मेरीला आपल्या स्वाधोन करील अशी त्याला अपेक्षा होती ! दरम्यान्‌ तो दुलभजी व रामानंद यांना पकडून आणण्याच्या खटपटांत आणि नंतर भगवानजीशीं झगडण्यांत गतला असतांना फादर पोटो मेरीविषयींच सोफियाशीं लाडीगोडीची वाटाघाट करीत होता, हें अन्टोनेओला माहीत नव्हतें व एवढा मोठा धर्माधिकारी न्यायासनावर बसून देखील असल्या हळकटपणाच्या कारस्थानांत रंगून जाईल अशी त्याला कल्पनाही नव्हती ! अन्टोनिओ'चवी सूचना आपणाला अगदों वेळेवर मिळाली असें फादर पेटॉला वाटलें. त्या एका सूचनेबरोबर त्याला त्या घटकेपर्यंतच्या साऱ्या गोषटी-आपण तारुण्यांत पदार्पण केल्यावर प्रथमच सोफियाला आपल्या अनीतिसय प्रेमपाशांत कसें गुरफट्टरम टाकले, तिच्या वजनाचा आपल्या मानवेभवाच्या वाढीकडे कसा १२६ पेशवाईतील धर्मसंप्राम ०-८ >:---४--८५८:-४८८--८८५०-८८>५८-॥-८४५४-४४४४णणशशशशशशशीेशशीशीतकीकाफणणीहनहीकशशशीीशशण000000मकदीदयदी दायाद बेकविक कडकी ककी उपयोग करून घेतला, सोफियाशीं असलेला आपला अनीतिकारक संबंध आपणाला मेडपेश्वरचें धर्माधिकारित्व प्रास करून घेण्याच्या कामी कसा उपयोगी पडला, आपण ठाण्याच्या किललपाचें बांधकाम पुरें करून घेतांना कांद्दी नरबाले दिले, त्यांतच बाबाजी माणकराचा त्याच्या एकुलत्या एका लावण्यवती उपवर कन्येच्या अभिलाषानें कसा बळी घेतला, इतके दिवस आपण जिच्या प्रासीसाठी भगीरथ प्रयत्न करीत होतों, ती मेरी सोफियाच्या प्रयत्नांनी आपणाला प्रास होण्याचा योग कसा आढा आहे, वगैरे एकाहून एक रम्य-अर्थात्‌ फादर पोंटोंच्या दृष्टीनें रम्य-स्मृतिचित्रे त्याच्या इृ्टीसमोर तरकूं लागलीं. मेरीच्या प्रासीसाठीं सोफियाने घातलेली भयंकर अट कशी पुरी करावी हवाद्दी विचार तेव्हां त्याच्या मनांत आला व ती अट पुरी करण्याचें त्यानें आपल्या मनाशीं ठरविलेंद्दी. त्याची पूर्वतयारी म्हणूनच त्याला सोफियाची मनधरणी करावयाची होती. त्यासाठीच सोफियाने केलेली अंबिकेची मागणी पुरवणे त्याला अवश्य वाटत होतें. अन्टोनिओर्ने सूचना करतांच “ठीक आहे' असें म्हणून फादर पोटोनें आबिकेकडे वळून आपल्या अपवित्र विचाराची संपादणी केली. “ अभागी श्रिये! तुला हाय हाय ! कां कीं, प्रभूनें तुला प्रकाश दाखावेळा असतांही, त्या प्रकाशमय मार्गानें पवित्र जीवन कंठण्याची वासना तुझ्या अंतःकरणांत उद्गम पावत नाहीं; तरीही प्रभूच्या प्रेरणेवरून मी तुझ्यावर दया करूं इच्छितो. तुला दिळेली प्राणदंडाची शिक्षा मी माघारी घेतो. व तुला फक्त आमच्या प्रभूच्या पवित्र धर्माची दीक्षा देऊन पावन करून घेतों.” “ नका ! मळा पावन करून घेऊं नका; मजवर दयाही दाखवू नका. त्या विटेबनेपेक्षां मला मरण पत्करले. माझ्यावर तुम्ही एवढीच दया करा; मला या क्षणाळा अभिकुंडांत लोटून जीवन्मुक्त करा. माझ्या सोभाग्याचा-” आंबिकेनें रडत रडत भवानजीकडे पाहून आपल्या दुःखाश्रूंचा पाऊस त्याच्या मस्तकावर डून फादर पोर्टो व अन्टोनेओ यांना हात जोडतां जोडतां दीनवाणीनें उद्गार काढले, “ तसेच ह्या माझ्या एकुळत्या एका राजसाचा निर्दयपणे शेवट झालेला पहाण्याचें माझ्या नशिबी आणे नका!” “ काय ! अजूनद्दी तूं धर्मोतर करून जोगीण व्हावयाला तयार नाहींस ! तर मग तुला, द्वाय हाय | तुझ्या अभागी पतीला, हाय हाय ! तुझ्या अभागी पुत्राला, हर ! इर! ! महादेव ! ! ! १२७ हाय हाय-! ” फादर पोटो संतापून अन्टोनिओकडे वळून म्हणाला, “ अंन्टोनिओ ! ह्या कमनशिबी स्त्रीच्या अंगांत सैतानाने 'वांगलाच संचार केलेला दिसतो. तो सेतान सामोपचारांनीं गाडला जावयाचा नाहीं. यास्तव तिला आपल्या पद्धती- प्रमाणें त्या माचेवर बांधून योग्य ती उपाययोजना करा. तिच्या त्या अभकाला त्या रसरसलेल्या अमिकुंडांत टाका व लोहस्तंभासभोंवार आमि पेटवून तिच्या पतीला ठार मारा. एवढा अनर्थ आपल्या डोळ्यांनी पाहून तरी ती खास शुद्धीवर येईल; मग तिला सोफियाच्या मठांत पाठवा.” फादर पोटोचा हुकूम होण्याचा अवकाश; त्याची अंमलबजावणी होण्याला कितीसा वेळ लागणार ! अन्टोनिओला तरी तेंच पाहिजे होतें. त्याने ताबडतोब फादर योटोंचा हुकूम आणण्याला प्रारंभ केला, तेथें तारेच्या कुंपणांत डाम्बून पडलेल्या लोकांना एथवरचा सारा अनन्वित प्रकार पाहून इतके पराकाष्टेचें दुःख झालें को, तावन उष्णतेने बर्फ वितळून त्याच अमिवत्‌ दाहकारी अश्या वाफेत रूपांतर व्हावे त्याप्रमाणें त्या लोकांच्या दुःखाचे अतिरेकाने तीव्र संतापांत रूपांतर झालें. ते लोक जरी असद्दाय होते, त्यांच्या ह्वाती जरी शस्त्रे नव्ह्ती व त्यांना एकेलाला जागच्या जागीं डांबून ठेवण्यासाठी जरी प्रत्येकाच्या मार्गे दोन दोन सधासत्र शिपाई खडे होते, तरीदेखील” ते लोक अनावर संतापाने बेभान होऊन दांतआंठ खाऊं लागले व मुठी आंवळे लागले. तिकडे लोहु्स्तंभा- सभांवार जाळ करण्यांत कांद्दी शिपाई गतले होते व कांद्दी इकडे आबेकेची खिटंबना करण्यांत गंतून पडले होते. तेवढ्यांत अन्टोभेओ आपण होऊन लह्वान- ग्या भवानजीलळा उचलून अमिकडात फेकण्यासाठी चालला. तेव्हां भेरव व अंबिका यांनीं जो टाह्दो फोडला, त्यानें दशदिशा हादरून गेल्या. अंबिका एखाद्या गाहसारखी इंबरडा फोडीत अन्टोनिओच्या हातांतून आपल्या अभकाला सोडवुन घेण्यासाठी धांवलळी, तिला शिपायांनी अडविले; चांगले सात आठ शिपाई तिला अडवीत होते. तरी ती तितक्‍या बेरडांनाही न आंवरतां व आपल्या पायांतील लोहशंखलांच्या बंधनाचीही कांहीं तमा न बाळगता सिहिणीसारखी चवताळून पुढें गेढी, अन्टोनेओ असिकुंडापाशी जाऊन पोंचला व आतां भवानजीला आंत फेंक्रणार, तोंच अंबिक्रेनें त्याच्या हातांतील भवानजीवर झडप घातली. भवानजीनेह्दी 'आई ! आई!' असा टाहो फोडीत झापले चिमुकले दोन्हो दात आईकडे जाण्यासाठी पुढें केळे. पण तेवढ्यांत त्या काळांनीं त्या शिपायांनी १२८ पेशवाईतील धर्मसंप्राम आकर ७७2कक-/ 0” ५0४एनट > “८ 2“ -- २-६ “४८८५८५८” प्या न्न ऱ्र -*/ २४०४१ ४८४५ ४९४७ ४७४५ ४७५शशा अंबिकेचा पदर धरून तिला मार्गे ओढले, त्यासरशी ती धरणीवर कोसळली. अन्टोनिओने तिला लाथेनें दूर लोटून आपल्या ह्वातांतील तें गोजिरवाणे फूल तें जाईचे सुकुमार फूल असिकुंडांत फेकलें | “ वेडे स्त्रिये ! अजून तरी तूं शुद्धीवर येशील का ! ”' फादर पोर्टोनें अंबिके- ला विचारलें पण भंबिकेला तो प्रश्न ऐकू गेला नाहो. तिचे हृदय आपल्या एकुलत्या एका मुलाचा तो भयकर शेऊट पाहून अगदीं भंगून गेले. ती ओक्साबोक्शी रडत कढत हृद्य पिळवटून अंन्टोनिओला शापोत होती, “ राक्षसा, चांडाळा ! मांगा! ह्या जगांत परमेश्रर असेल, तो मेळा नसेळ, तर तो तुझ्या क्ला अघोर कमोबद्दल लला पाहन घेईल.' ' ती देवीच्या देवालयाकडे तोंड करून देवीला दोन्हो ह्वात जोडून उद्गारली, “ जसा माझ्या कुळाचा, माझ्या सौभाग्याचा, माझ्या एकलत्या एका राजसाचा व माझ्या अब्रचा ह्या नरपशूनें विध्वंस मांडला आहे, तसा देवी माते ! तू याच्या सर्वस्वाचा विध्वंस केलास, तरच तूं देवी खरी. ती लगेच तारेच्या कुंपणांत डाम्यून पडलेल्या लोकांकडे वळून ओरडली, “ अहो तुम्ही माझे गांवकरी ! अहो तम्ही शींवश्ेजारी ! तुम्ही जिवंत असूनद्दी मेल्यासारखे नामदे बनून स्वस्थ काय बसलां ! तुमच्या कल्याणासाठींच माझ्या पुरुषांनी एवढी खटपट केली. तुमच्यापार्यांच त्यांची अशी ददशा झालो व ती तुमच्या डो्यांदेखत ! तरीही तुम्ही स्वस्थ ! तुमच्या भाऊबंदांची, तुमच्या लेकी-सुना बायकांची अशी विटंबना झाली, तुमच्या पोटच्या पोरांना हे लांडगे तुमच्यादेखत फाडून खाऊं लागले, तर तुम्ही काय असेच मेलेल्या मढयांप्रमाणें स्वस्थ बसाल !--” एवढे बोलून तिढा मूच्छा आलो. त्यामुळे तिला विवस्त्र करून माचेवर बांटून तिचे हाल हाल करण्याचें त्या शिपार्‍यांचें- त्या यमदतांचें काम सोपें झाले. पणी एॅकिशणणण00 स्ट *पोतुंगीजांच्या अशा प्रकारच्या अमानुषतेलाही पूर्वपरंपरा आहे. इ० सन १६१२ मध्यें अजडीव्हो हा गोव्याचा व्हाईसराय होता. त्याने हिंइस्थानांत असांच अमानुष दष्टपणा केला होता. त्यानें सिलोनांत जय मिळविल्यावर आयां कडून त्यांची मुले जात्यांत घालून दळवावीं; शीपायांकडून मुलांना भाल्याच्या टॉकांवर रत समुद्रांत लोटून मगरींकडून खाववावे; व त्यांत आतेद्‌ मानांबा हर ! हर ! ! महादेव ! ! ! १२९ अंबिकेला मूर्च्छा आली हें भैरवाळा कळलें नाहो. तो आपली मरणघटका कांठोकांठ भरून आतां बुडणार-शिपायी त्याच्या सभोंवार रचिलेल्या लांकडां- ना अभि देण्याची तयारी करूं लागले, आतां ती लांकडे पेट घेऊन त्यांत तो जळून मरणार, अश्या अखेरच्या घटकेला आपल्या ह्या जर्न्मांचे अखेरचे बोल बोलला, “ अंबिके ! तुझा आक्रोश व्यर्थ आहे. आपण एवढा त्वार्थ- त्याग केला, एवढ्या यातायाती भोगल्या, आणि मरणडी पत्करले, हव सारें आपण देवाकारणें केले व तें देवाचरणीं रुजू झाळे असे मानून समाधानपूर्वक मरावें; यापेक्षां यांत कांहीं अर्थ नाही. हे लोक आपल्या देशाला-धर्माला- वित्ताला-अब्रूला महाग होऊन फिरिग्यांच्या लाथा खात कृमिकोटकांप्रमाणे चिरडले जाण्याच्याच लायकीचे आहेत.” तो त्या लोकांकडे वळून उद्गारला, “ शेणाकेडे ते शेणकिड ! शेषाशीं त्यांची बरोबरी कशी होणार !' यांच्या अंगीं कांहीं माणुसकी असेल, यांना अपमान-उपह्ास-विटंबन[-परदास्य याची कांद्दी चीड असेल अशा खोटया समजुतीने आम्ही यांच्या उद्वारा- साठीं जिवावर उदार होऊन झट लागलों, त्याचें आम्हांला यथायोग्य प्रायश्चित मिळाले. परमेश्वर ! परमेश्वर !! ” शिपायांनी लोहस्तंभासभोंवारच्या लांकडांना आमरे देण्याला सुरुवात केली. इकडे अंबिकेलाही कांद्दीं शिपायांनी माचेवर बांधून तिला विवस्त्र-अरेरे ! 8 शब्द उच्चारणेंही जिवावर येतें (-अशी तिची विटंबना सुरू केली. ती पाहून भैरवानें डोळे मिटून घेतले. तो प्रहर दिवसाचा समय होता; पण तो भयंकर देखावा बघवेना म्हणून सूर्यानेंही आपल्या सह नयनांवर नि&याकाळ्या अभ्रांचें आवरण ओढले. वास्तविक सकाळपासूनच मधून मधून तूर्यप्रकाश दिसावा व पुन्हा अभ्रांखालीं सूर्य झांकला जावा असा सटींचा क्रम सुरू होता; पण आतां तर घनदाट अभ्रांखालीं सूर्याचा मागमूसही दिसेनासा झाळा. देवाल्यासभोंवार घनदाट व सुंदर वृक्षराजी होती, त्या वृक्षांवर बसून रोज कोकिळा कर्णमधुर कूजन करीत; पण आज सकाळां एथे एकही कोकिळा गात असलेली कोणाला ऐकूं आली नाहीं. इतर कांद्वीं पांखरांची किलाबेल सकाळपासून थोडीफार सुरू होती तोही आतां थांबली. वारा वाह्ीनासा झाला, वृक्षांची पानें जरादेखील इलेनाशीं झालीं, जिकडे तिकडे अगदीं शांत-अगदीं भयाण ! !--अगदी निस्तब्ध! ! ! पे....९ ११९० पेशबाईतीळ धर्मसंप्राम “०८५४५८५४५४” 7०५५ ८५€४/०/४/४७५॥१४४४४४/४४४१/४५५५०-/५०५-५८००८९४८८५४५५ ८५५५४४५ “> टा“ ४८००५ २-८ "प्लाट ७-२. “८” ८९ शध हकटपशी ४४ हशा: इतक्यांत अबिकेला छळणाऱ्या शिपार्यांची हालचाल एकाएकॉ मंदावली. त्यांतला एक शिपाई अन्टोनिओपाशीं येऊन म्हणाला, “ सरदारसाहेब ! ती बाई जिवंत नाह्वांसें दिसतें.” “ क्षश्चावरून ! ” अन्टोनिओनें विचारलें. « ती कांहींच हालचाल करीत नाहीं ! ” शिपाई उत्तरला. “ सुटली बिचारी ! ” तारेच्या कुंपणांत डांबून पडलेल्या क्रेद्यांपेको एकजण हळूच आपल्या जवळच्या दुसऱ्या माणसाच्या कानाशी लागून उद्गारला, अधिका खरोखरच ऐहिक यातनांतून कायमची सुक्त झाली होती. तिच्या वर्मी मार लागून तिचा अंत झाला होता. “ काय! ती स्त्री मेढी ! ” फादर पोर्टोनें विस्मयपूर्वक विचारलें. त्याच वेळीं आकाक्यांतील अभ्राच्छादन अंमळ विरल झालें. लोहस्तंभासभोवार भेरवाची जिवंतपणी रचलेली चिता नीट पेट घेईना. अन्टोनिओच्या तोंडून फादर पोटोंच्या प्रश्नाला उत्तर मिळण्यापूर्वीच रामानंद च दुल्लभजी यांच्या शोधार्थ गेलेल्या शिपायांपॅकीं जॉन एखाद्या पळपुट्यासारखा धांवत येऊन अन्टोनिओला म्हणाला, “ सरदारसाहब ! घात झाला.” ब्रि “ काय झाले ! ” अन्टोनिओर्ने घोंटाळ्यांत पडून विचारले. “ क्काय झालें | ” फादर पोर्टोनेंही तोच प्रश्न केला. “ झराठ्यांचें प्रचंड सेन्य आपल्यावर चालून येत आहे. नुक्ताच त्यांनीं गांवांत प्रवेश करून जागोजागी नाकेबंदी 'वालविली आहे. गांवकरी त्यांना भराभर सामील होत अहित. तें सैन्य इतक्यांतच इकडे चालून येईल.” जॉन भीतीनें थरथर कांपत उत्तरला. आकाशांतील अभ्रे दूर होऊन सूर्य आपल्या पूर्ण तेजानें प्रकाशूं लागला. मंद्मंद चारा वाहूं लागला. वक्षांचीं पानें सळसळूं लागलीं. पक्ष्यांची थोडथोडी किलबिल ऐकू येऊं लागळी. बदीवान लोकांच्या चर्या प्रफुठ्ठित दिसं लागल्या व बाहु स्फुरण पावूं लागले. त्यांतला एकजण उठून उभा राहून इतरांकडे चोकस दृष्टीनें पाहूं लागला. त्याबरोबर इतर सर्वजणद्दी उठून उभे रादिळे व एकमेकांच्या तोंडा कडे पाहूं लागले. हर ! हर ! ! महादेव! ! ! १३१ “ सरदारसाहेब ! पहातां काय ! शत्रूंशी तोंड दिलें पाहिजे. आपल्या सर्व सैन्याला एकत्र करा.” फादर पोटों म्हणाला. इतक्यांत देवालयाच्या बाहेरच्या बाजूला थोड्या अंतरावर हर ! हर !! महादेव' !!! अशी गर्जेना झाली. भेरवाची चिता नुक्ती पेट घेऊं लागली दाती; तरी त्याची पर्वा न करतां तशाच परिस्थितींत तो दृर्षभरानें ओरडला, “ हर ! हर ! ! महादेव ! !! ” तारेच्या कुंपणांत डाम्बून पडलेल्या शंभर हिंदु जवानांनी आपल्यावर पहारा करणाऱ्या शिपायांच्या द्वातून सांपडलें तें हत्यार बुचाडून घेऊन पटापट कुंपणा- बाहेर उड्या टाकून तशीच मेघगर्जना केली, “हर ! हर ! ! मद्ादेव ! ! !' २२-८५ “::---:--८--८---:८-- प्रकरण नववे निर्मळचा बोभाटा कडे अनाळ्यावर मोहिमेचा पढील बेत ठरल्याप्रमाणे त्याची अमलत्रजावणीही जारीने सुरू झालो होती. बाजोराव पेशवे मोहिमेची सवे जबाबदारी चिमाजी- :पांवर टाकून नादीरखानाच्या पारिपत्यासाठॉ निघून गेले होते व इतर मडळीही आपापल्या कामाला लागली हाती. दुसऱ्या दिवसापर्यंत ठाण्यावर फक्त गेंगाजी व बुवाजी नाईक, अंबाजी रघुनाथ व खंडूजी माणकर एवढो मंडळी होती; ती भगवानजी, भरव व दुलूभजी यांची वाट पहात होती. त्या मंडलोला भगवानजी वगेरे मंडळीवर तिकडे काय कहर गुद्रला आहे यांची कल्पनाच नव्हती. वरीळ मंडळीशिवाय पोतुगीज कदी व रोबटसन ही मंडळीही अना£यावरच किललदाराच्या ताब्यांत होती. त्यांपेक्रो फ्रॅन्सिस व रोबटसन यांना चिमाजी- अप्पांनी स्वतंत्रपणें दुसऱ्या दिवशीं सकाळीं आपल्या खासगी बेठकखान्यांत एकेकठ्याला बाजूला घेऊन व अभय देऊन इंग्रज व पोतुंगीज यांचे बरेच गुत बेत व त्यांच्या कारभाराची खरी अंतःस्थाति समजावून घेतली. पेक्री फ्रॅन्सिस- कडून म्हणण्यासारखी महत्त्वाची माहिती चिमाजीअप्पांना मिळाली नाहीं, फक्त वसईच्या अधिक्राऱ्यांपेकी कोणाचा स्वभाव कसा आहे व कोणाचें कोणाशी कोणत्या प्रकारचें नातें आहे, वसई-साष्टींच्या टापूंत मातबर पोर्तुगीज जमीन दार, तसेच बाटून ख्रिस्ती होऊन मान्यतेला चढलेले लोक कोण कोण आहेत, वसईच्या किल्ल्यांत कदी कोणकोणते आहेत, पोर्तुगीजांचे आरमार किती १ काणत्या स्थितींत आहे, अशी माहिती चिमाजीअप्पांनीं आपल्या मते फ्रान्सित- च्या पोटांत रिघन सहज गप्पा मारतां मारतां काढून घेतली. रॉबटेसनकडून मात्र मुंबईकर इंग्रजांच्या अंतस्थ बेतांविषयीं पुष्कळच महत्त्वाची माहिती त्या खाशा मंडळीला मिळाली. तो इंग्रज व पोर्तुगीज ह्या दोघांवरही चिडला असल्यानें त्या रागाच्या भरांत त्यानें स्वतःला माहीत होत्या तेवढ्या सर्व गोष्टी ओकून टाकल्या. तो पोतुगीजांवर सोफियाच्या पार्यी चिडला होता ह वाचकांना पूर्वीच विदित झाले आहे; व तो इंग्रजांवर चिडण्याचें कारण मुंबईच्या निर्मळचा बोभाटा १३३ 7 -४-८५/-* - “९: - 2-7: ८- ५१० ->--:-*:-५ -7*>-८८-००५८- ४५४४४ 2 ४४ ७ 70४000 00 0१०४४ को-टध्टा- नव्या गव्हमरानें राबर्टसनच्या स्त्रेणपणाविषयीं कागाळ्या ऐकून त्याला दोष दिला होता आणि तीफखान्यांतील नोकर्रात त्याला कमी प्रतीच्या अधिकारावर नेमून त्याचा अपमान केला होता. रोबर्टसनचें सोफिय़ाच्या बाबतींतील वर्तन अन्यायाचे सानले तरी एरव्ही तो पट्टीचा गोळेंदाज होता, तसाच शुर व मानीही होता आणि त्याला बढती मिळण्याची ती वेळ होती; पण नव्या गव्हूर्नरानें रांबटसनच्या सव महत्त्वार्कांक्षांवर पाणी ओतल्यासुळें रावर्टसनला तो मानभंग सहन झाला नाहीं. कोणत्याही इंग्रजाप्रमाणें राबर्टसन स्वदेशाभिमानी होता व स्वदेशासाठी कोणतेही बरें वाईट कृत्य करण्याची त्याची नेहमीं तयारी असे आणि सोफियाशीं त्याचें लग्न झालें असते तर त्यामुळें त्याच्या स्वदेशाभनिमानांत कांद्दी वगुण्य उत्पन्न झालें असतें असें नाहीं. त्यानें सोफियाबरोबर आपला सोन्याचा संसार थाटून स्वदेशसेवा पूर्ववत केली असती. त्याला इंप्रज दरबारांत बढती मिळवावयाची होती तीही सोफियाला प्रसन्न करून भुरळ पाडण्यासाठींच. सोफेया त्याच्या प्रेमपाशांत गुरफटली हाती, ती तो एक हुषार व देखणा गोलंदाज होता म्हणूनच केवळ नव्हे, तर तो ढोकरच इंग्रजी दरबारांत मोठ्या मान-धन-वेभवाला चढेल व त्याच्या संसारांत आपणाला आपल्या गतवेभवाच्या तोडीचें वेभव पुन्हा उपभोषगितां येईल अशी तिला बळकट आशा होती. रोबर्टसननेंद्दी आपण लोकरच एका मोठ्या इंग्रजी जहाजा वरचा कॅप्टन होणार हे. शुभवर्तमान सोफियाशीं झालेल्या पहिल्या भेटीतच सोफियाला निवेदन कळे होते. ती रांब्टसनच्या नादीं लागून त्याच्या भावी उत्कर्षाच्या आशेवर आपल्या देवाचा जुगार खेळावयाला तयार झाली ती तरी तेची तेव्हां स्वतःच्या समाजांत बरीच नाचक्की झाल्यामुळें सेनापाति बुथेलोच्या ऐवजीं दुसरा कोणी सुंद्र व कर्तबगार पोठुगोज अधिकारी तिच्याशीं लग्न करा- वयाला तयार होईना म्हणून ! तरीही सोफियाने रोबर्टसनविषयीं मध्यंतरी निराश झाल्यावर नवीन सेनापाति सिल्व्हेरा याच्याशी लभ करण्यासाठी खडा टाकून पाहिला होताच; व तेथेंह्ी तिच्या दुदेंवानें तिळा दंगा दिल्यामुळें ती बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने रोबर्टसनची मार्गप्रतीक्षा करीत होती. रोबर्टसनर्चे मात्र सोफियावर प्रेम होतें ते वैषयिक प्रेम असेल, नि:स्वार्थी प्रेमाचा बावन्नावा कस त्या प्रेमाला लागण्याजोगा नसेल, तरीही त्यानं शुद्ध भावनेनें सोफेयाशीं लम्न करण्याचा विचार ठरविला होता त्यांत छफंगोगेरी नव्हती. मात्र तो सोफियाच्या महत्त्वाकांक्षा पूर्णपणे जाणत होता , १३४ पेशवाईतील धर्मसंप्राम “लट आायाापटाटाीटशटशिशीणाणाशपाथीलाणाणफटीशेशीशकटध्टाधणाशाफणाशशटीप >: व त्या पूर्ण करण्यासाठीं त्याची धडपड एकसारखी सुरू होती, सोफियाच्या महत्त्वाकांक्षा तिच्या मनोवत्तींचा कल पहातां हिणकस ठरण्यासारख्या असल्या तरी त्यांनीं रोबर्टसनच्या मान-धॅन-बेभव-लालसेला फार उज्ज्वल स्वरूप दिले होतें. सोफेियाला प्रसन्न करतांना त्यानें आपल्या उज्ज्वल भविष्यकाळाचें मनोहर शब्दचित्र तिच्यासमोर रंगविले होतें व त्या चित्राला वास्तवतेचें विशेष मनोहर स्वरूप देण्याचा उद्योगही त्यानें प्रथमपासूनच आरंभिला होता. पण ईश्वराची इच्छा निराळीच असल्यानें साराच विपर्रात प्रकार घडून आला व रांबर्टसनच्या मनोरथांचा मनोरा ढांसळला. रॉबर्टसनच्या मनांत त्याच्या प्रेमसेबधांत विष कालविणाऱ्या दोघांविषयीं सूडाची भावना उद्‌भूत झाली व त्या भावनेने पेड़ो डि मेलोचा बळी घेतला. त्याच वेळीं सोफियाला भेटण्याचा त्याचा विचार होता; यण सुंबईह्रन त्या तुकडीला ताबडतोब माघारें बोलावण्यांत आल्यामुळें त्याला आपल्या प्रियकरिणीला न भेटतांच माघारे जाणें भाग पडलें. तेथें गेल्यावर तरी आपण एकदम कॅप्टनच्या हुद्द्याला 'वहूं, ती बातमी सोफियाला कळविल्यावर ती संतुष्ट होईल, मग आपण तिला मुंबईला आणवून थाटानें तिच्याशी लग्न कू, असे मनोरथांचे टोलेजंग मनोरे रोबटंसननें आपल्या मनोराज्यांत उठवून दिले होते; पण नव्या गव्हनंरानें ते लेखणीच्या एका फटकाऱ्यासरसे ढांसळून पाडले, त्यामुळें त्याला सोफियाची भेट घेण्याला किवा तिला पत्र पाठविण्यालाही तोंड उरले नव्हतें. त्या मानखंडनेच्या खाईत रांबर्टसनचा स्वदेशाभिमान व कर्तव्यतत्परता पार जळून गेली व तो मोहरा कोणत्याही उपायांनी आपण मान-धन-वेभव संपादन करून सोफियाला प्रसन्न करणार अद्या इरेला पडला. आपल्या कर्तबगार्राला आपल्या जातभाइईंच्या कारभारांत वाव नाही, पोतुंगीजांकडे जाण्याची तर सोयच नाहो, अश्शा पेचांत राबटेसन सांपडला, तेव्हां त्याला मराठ्यांच्या पदरा जाऊन नशीब काढण्याचा आडमार्ग आठवला व त्यानें संधि साधून त्याच मार्गाचा अवलंब करण्याचा निश्वय केला. त्यानें हूर प्रयत्नांनी पोतुगीज जद्दाजावरून वसईकडे येण्याचा योग जुळवून आणला होता, त्याच्या मुळाशी इतकीं खोल कारणें होतीं फ्रॉन्सिस व रांबर्टसन यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुरोधाने पुढील धोरण आखण्यासाठी चिमाजीअप्पांनीं दुसऱ्या दिवशीं सकाळीं खंडूजी माणकर, गगाजी व बुुवाजी नाईक आणि अंताजीपंत ह्या मंडळीला जवळ बोलावून म्हटलें, “ फ्रॅन्सिस व रोबर्टसन यांनीं सांगितलेल्या माहितीचा आपणाला पुष्कळच निर्मळचा बोभाटा १२९ “००५०५० ५७००७-००. 2० ०९५ “९७००२७७४०0 “धल, ४ १४०१७७ क. हब अशी उपयोग होण्याजोगा आहे; तेव्हां तो वृत्तान्त आम्ही तुम्हांहा आतां निवेदन करणार आहों. तुम्ही ह्या प्रांतांचे माहीतगार, तुम्हींच त्या माहितीचा खरा उपयोग करून घ्यावयाचा आहे.” गंगाजी नाईक हात जोडून उद्गारला, “ धाकट्या श्रीमंतांनी प्रथम आम्द्दां सर्व मंडळीला क्षमा करावी.” “क्षमा! ती कशाबद्दल! ” “ आपण आतां आम्हांला जी माहिती सांगणार, ती आम्हांला पूर्वीच मिळाली आहे व त्यावरून आम्हीं आपसांत दरएकाची कामगिरीद्दी निश्चित केली आहे.?' नाइकांनीं अंताजीपंतांपासून एक कागद मागून घेऊन तो चिमाजी- अप्पांपुढें ठेवून म्हटलें. “« काळ आपण त्या दोघांना एकान्तांत घेऊन माहिती विभ्वारून घेत होतां, तेव्हां मी व अताजीबाबा असे दोघे आपणाला न कळत आंतील बाजूला बसून सारे ऐकत होतो. अशा गोष्ट मीं करावयाची नव्हे; पण आपणापेक्षां आम्हांला ह्या भागांतील वातावरण जास्त माहीत, आमचा सारा जन्म ह्या भागांतील उलाढालींत गेलेला व अताजीबाबा वरेच दिवस मुंबईला राहिल्यानें% मुंबईकर इंग्रजांच्या कावेब्राजपणाचा त्यांना पूर्ण परिचय झालेला, *यणणणा % अंताजी रघुनाथ कावळे हे शुक्क यजुर्वेदी ब्राह्मण वसई वगेरे प्रांतांतील सर” देसाई व देशपांडे इनामदार होते. ते व त्यांचे बंधु रामचंद्रपंत यांनीं स्वधगरक्षणाचें महत्कार्य सिद्धीला नेण्याबद्दल इ० सन 3७३० च्या पूर्वोपासून पेशव्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता. अंताजीपंत हे मोठे शूर, धर्मशोल व हिंदुधमांचे कड्रे अभिमानी होते. साष्टी प्रांतांत हिंदूनीं आपलीं धमकृत्यें प्रसिद्ध- पणें करूं नये असा फिरग्यांनीं हुकूम काढला होता; तो अंताजीपंतांनीं धाब्या- वर बसवून स्वतः उघडपणें धर्मकृत्यें केलीं व इतरांकडूनद्दी कराविलॉ. त्यावरून फिरंग्यांनी अंताजीपंताची इनामत जसत केली ब त्यांना पकडून गोव्याच्या धर्मशासनमंडळासमोर नेण्याचा हुकूम केला. तेथून अंताजीपंत पळून मुंबईला जाऊन राहिळे व तेथून सर्व वृत्तान्त पेशव्यांना कळविळा. मुंबई येथील खटपटीसंबंधानें बाजीराव व चिमाजीअप्पा यांनीं त्यांना अनुक्रमें ता. २७'५-२४व ता. २३-१-१७३५ रोजीं कळकळीनें लिहिलेली पत्रें उपलब्ध आहेत. त्याप्रमाणेच बाजिरावांनीं ता. ३-४-१७३४ रोजीं मुंबईचा गव्हर्नर जॉर्ज हॉने याला पत्र १३६ पेशबाइतील धर्मसंप्राम ४->->५८५०१५- ८०.५८. त २. “८४४६ 090 20 टीटभ्टध्ट ४४-५८ १ बट्टा ४२५४-०० /६/५-/-.५.. “धट: १/५४५-४५ ४४ ९४शध्आ 2४. 7४५५-४५-५४ त्यामुळें ते दोघे घे ज॑ जें कांहीं सांगणार त्यांतील सत्यासत्याचा निर्णय करण्याला एकट्या आपणापेक्षां आम्हांला जास्त सुलभ जाईल अशा भरंवशाने आम्हांला तसें करणें भाग पडलें.” “ पण आम्हीदेखील तुम्हांला चोरून वाटाघाटी करीत होतों असें मुळींच नाद्दी. त्या दोघांची विशेषतः फ्रन्सिसची इच्छा गुसपर्णे एकट्या आमच्याशॉंच बोलण्याची दिसली, म्हणून आम्हीं तसें केले; पण तुम्हां सर्वाच्या संमतीशिवाय आम्हांला कांहींच करावयाचें नव्हतें व नाह्वींही,''. चिमाजीअप्पा नाइकांनीं दिलेला कागद हाती घेऊन त्यावरून नजर फिरवितां फिरावेतां म्हणाले. अंताजीपंत म्हणाल, “ फ्रॅन्सिसनें एकान्तांत आपणाला सर्व माहिती सांगितली, यांतच काय ती गोम आहे.” नाईक म्हणाले, “ पण झालें तेंह्दी एकंदरींत चांगलें झालें. एरव्ही अ'म्हांला त्या कावेबाज फिरंगड्याच्या अंतःकरणाची खरी ओळख झाली नसती.” चिमाजीअपपा हातांतील कागदावरून अंताजीपंतांकडे दृष्टि वळवून म्हणाले, “हॅ काय? ह्या फुल्या कसल्या ! कांहीं नांबांवर फुल्या आहेत व कांहीं नांवें कोरीच आहेत; याचा अर्थ काय! ” अंताजीपंत उत्तरले, “ ज्यांच्या नांवांवर फुल्या आहेत, ते आमच्या माहिती. प्रमाणें खरे गुन्हेगार आहेत; ज्यांची नांबे कोरी आहेत, ते आपले हितचितक्र आहेत.” “ पण यांत फ्रॅन्सिसच्या नांवाबरदह्दी फुली आहे ! ” चिमाजीअप्पा म्हणाले. “ होय, आहे.” नाईक उत्तरले. “ मग तुमच्या मतें तोदेखील गुन्हेगार आहे कॉ काय ! ” चिमाजी अप्पांनी विचारलें. “ यांत काय सैशय ! ” नाईक उद्गारले ह 4000-22 “पीपीपी हणण प णाची किटक. ७७--ककीण0कतीश?0ी?!ओ0ी कणि$िीरशिशिणिणाण णाफणण 0 णा > :-- ->----::::२>>>>------> --२ .- ->_ 0 “कटकट. लिहून अंताजीपंताचीं इनाम गांवे फिरंग्यांनीं अन्यायाने जस्त केलीं तीं चोकशी करून परत देवविण्याविषयीं लिहिलें; पण जाजं हार्न यानें त्या भानगडांत पडण्या- चें नाकारले. तेव्हां अंताजीपंतांच्या सळ्यानें पेशवे फिरग्यांवर स्वारी करण्याच्या खटपटीला लागले. ( म. रि. मध्यविभाग-१ ). यावरून अंताजी रघुनाथ बरींच वर्षे मुंबईला राहून राजकारणाचे डाव खेळत होते हँ उघड आहे. निमळचा बोभाटा ११७ “< आम्हांला तरी त्याच्याशीं बोलतांना असे वाटलें नाहीं.” चिमाजीअप्पा उद्गारले, “ पण आम्हांला वाटलें, वाटलें कसले! आमची बालंबाल खात्री झाली. कीं, फ्रॅन्सिस हा आपल्या आश्रयाला आलेला सर्प आहे. तो नक्की आपल्या जातीवर जाणार. त्यानें आपणाला जी माहिती दिली, ती कांहीं खरी; पण ब्ररीचशी खोटी आहे. त्यानें जे जे लोक मराठ्यांशी शत्रुत्व करणारे म्हणून सांगितले, त्यांतले बरेचसे आमचे खरेखुरे हितचितक आहेत आणि जे सजन म्हणून सांगितले, त्यांतले आमच्या वाटेतील खरेखुरे कांटे आहेत. त्याचा उद्देश आपणाला खोटी माहिती देऊन चकविण्याचा होता. मला तर वाटतें कॉ, तो जर मोकळा राहिला तर आपणाला खास दगा देईल.” नाईक उदारले. “ एकूण त्याला तूर्त मोकळा सोडावयाचा नाह्दीं ना!” “ ह | छे ! मुळींच नाहीं. घाकटे श्रीमंत ! आपणाला त्या माणसाची अजून ग्रावी तशी कल्पना आलेली नाहीं. तो सध्यां गायवर्णा बनला आहे, त्यावर आपण सुळींच जाऊं नका, त्याला मोकळा तर सोडावयाचा नाहींच; उलट त्याच्या व इतरांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याबद्दळ किल्लेदाराला सख्त हुकूम झाला पाहिजे,” नाईक म्हणाले. “ ठीक आहे.” चिमाजीअप्पा अंताजीपंतांकडे वळून म्हणाले. “ बरे अंताजी- बाबा ! राबटसनविषयी तुमचें काय मत आहे! तो देखील फ्रॅन्सिससारखाच लफंगा आहे कीं काय! ” “ नाहीं. तसें कांहीं मळा वाटत नादीं. त्यानें मुंबईकडीळ जी परिस्थिति निवेदन केली ती मला पटली.” “ आणि आम्हांलादेखील बरीचशी पटली. तुम्ही त्याचें सारे बोलणें ऐकलेंच आहे, तेव्हां पुन्ह्या सांगण्याची कांहीं आवर्यकता नाहीं. इंग्रजांना मराठशाहीचा उत्कष बघवत नाहीं, याविषयीं आतां मुळींच संदेह उरलेला नाहीं.” “ हृ आमचें मत पूर्वांपासूनचें आहे. सिद्दी व आपल्या झगड्यांत त्यांनीं काय केलें ! तेंच ते याही वेळीं करणार; पण थोरल्या श्रीमंतांनी त्यांना विश्वासांत घेतलें आहे--” “ विश्वासांत काय घेतलें | साप मारण्यापुरता पाहुण्याचा हात आपल्या हाती घेतला एवढेंच ना!” १३८ पेशावाइतील धमंसंगप्राम कर भल ा-र-टी- टू. स व ह “ होय. पण सापाला मारून सामर्थ्यंषान्‌ ठरलेला पाहुण्याचा हात शत्रचा आहे हें कांही थोरल्या श्रीमंतांना तेव्हां कळलें नाहीं. दुसरें असें की, आपण आंग्म्यांना साप मानतां व इंग्रजांना पाहुणे मानतां, ही आपली विचारसरणीही चुकीची आहे असें मला वाटतें.” अंताजीपंतांनीं आंग्ऱ्यांचा विषय काढला तो चिमाजीअप्पांना रुचला नाहीं. ते त्या विषयाला फांटा देण्याच्या उद्देशानें म्हणाले, “ बरे; तो विषय आपण सवडीने पुन्हा केव्हां तरी बोलूं. तूते आपण इंग्रजांच्या ढालगजपणाला आळा घालण्यासाठीं काय केलें पाहिजे एवढें सांगा.” “ ते आतां आपणच ठरवा.” “ आम्हांला वाटते, इंग्रजांच्या ह्या कृत्याबद्दल त्यांना खाशी तंबी पोचवावी व शिवाय मुंबईहून येणाऱ्या जहाजांवर आपली सख्त नजर आहेच.” “ हा आपला विःचार कांहीं वावगा नाही. “ मग हे काम कोण करील ! आम्हांला वाटतें कौ, अंताजीबाबा, हें काम तुमच्यासारख्या माहीतगाराशिवाय होणे नाहो.” “ आपली आज्ञा होईल तर मी तयार आहें.” अंताजीपेत म्हणाले. इतक्यांत त्यांचे बंठकखान्याबाहेरच्या मोठ्या दिवाणखान्यांत कोणीतरी उभें असल्याचा भास झाला. त्याबरोबर त्यांनीं लगेच उठून दरवाजा उघडला, तों फ्रान्सिस तेथे उभा ! अंताजीपंतांनीं त्याला विचारले, “ तुमचे इकडे काय काम!” “ नाहीं; वसईंहून सेनापतीचे उत्तर आलें किंवा कसें याबद्द्ल विचारपूस करण्यासाठॉ मी आलों होतों.” फ्रान्सिस किंचित्‌ गोंधळून पण आपण गोथळलों नाहीं असें दर्शवून उत्तरला. अंताजीपंत व नाईक यांनीं चिमाजीअप्पांकडे पाहिलें, चिमाजीअप्पा फ्रॅन्सिस- ला म्हणाल, “ तुम्ही आपल्या जागीं बसा जा. वसईहून उत्तर आलें, कीं तुम्हांला ताबडतोब कळविण्यांत येईल.” यावर “जशी आज्ञा' असें म्हणून फ्रॉ*्सस निघुन गेला “ झ्राईसिसनें आपले बेत ऐकले असावेत असे' वाटतें.” चिमाजीअप्पा म्हणाले. “ आतांच सां त्याचें वर्णन केलें, त्याचा पडताळा हातोह्वात पहा ! ” नाईक उद्गारले. “ मला तर वाटतें कॉ, आपण त्याला मोकळा ठेवला आहे हेंदी प्रोक्याचें आहे. किलेदाराला सांगून त्याचा नीट बंदोबस्त केळा पाहिजे.” निर्मळचा बोभाटा १२९ -.-५>४" ६-८ बा *“ *>४/४-४/१ ४00१ “८ ४८१५७१५५४0 ४४४ अशी हीही शा एशटीशी “४४ 090४४७४ श शेट टीला शाप ७-्टीा -- चिमाजीअप्पांनाही ती सूचना पटली त्यांनीं ताबडतोब आपल्या एका हुजऱ्य़ा- छा आज्ञा केली, “ हेबती ! जा. आतांच्या आतां किठेदाराला बोलावून आण.'? हेबती बाहेर जातो तोंच स्वत: किल्लेदार बाजीबा व त्याच्या मागोमाग आठ नऊ लोक हातांत पेटत्या मश्याली घेऊन तेथें आले. ते लोक दिबसाढवळ्या मशाली पेटवून आलेले पाहून सर्व मंडळीला मोठा अचंबा वाटला. त्या मंडळींत दोन ब्राह्मणही होते. चि माजीअप्पांनीं किळलेदाराला विचारलें, “ बाजीबा ! ह्या काय प्रकार आहे! ” बाजीबा उत्तरला, “ सरकार ! हे 'नेमंळचे रहिवासी सिद्धेश्वरशास्त्री आपल्या पायांपा्शी फियीद घेऊन आले आहेत.” “ यांची काय फियीद आहे! ” चिमाजोअप्पांनी सिद्धेख्षर्शास्त्र्यांना विनारलें, “ बोला, तुमची काय फिर्याद आहे! ” साठीच्या उमरीचे सिद्धश्वरशास्त्री हात जोडून म्हणाले, “ सरकार ! आपल्या राज्यांत न्याय आहे किंवा नाहीं, कौं आपली पेशवाई म्हणजे झोटिंगपाच्छाहीच आहे, हे विचारण्यासाठी आम्हीं आपल्या पायांपा्शी आलों आहो. आम्ही निर्मळचे रहिवासी. आपलें वास्तव्य इतकें शेजारीं असतांही फिरंग्यांकडून आम- चा दिवसाढव&या छळ व्हावा ! त्या पवित्र क्षेत्रांत फिरंग्यांनीं भ्रष्टाचार मांडावा, इतका आपल्या पेशवाई अंमलांत अंधार माजला आहे. त्या अंधारांत मार्ग दिसेना, म्हणून आम्ही दिवसाढवळ्या मशाली पेटवून आपल्या पायांपा्शी आलो आहों. फिरंग्यांनीं बाटविलेल्या लोकांना शुद्ध करून घेण्याच्या कामीं पेशवेसर- कारांचा पूर्ण पाठिंबा आहे, म्हणून आम्ही धैर्याने शुद्धीची चळवळ हातीं घेतली व आजूबाजूच्या गांवांतील लोकांचें शुद्धिकार्य निर्मळक्षेत्री आरंभिले. रामानंद- स्वामीही आमच्या सुदेवानें तें कार्य धडाडीने पार पाडणारे आम्हांला भेटले. स्वामींच्या इस्ते आज तेथें आजूबाजच्या सुमारे हजार लोकांना शुद्ध करून घ्यावयाची आमची सारी तयारी झाली; पण त्या तयारीला धोंडशास्त्री व भय्या- झास्त्री यांच्यासारखे आमच्यांतलेच थोर पुरुष विघ्न करावयाला उभे राहिले आहित व त्यांना साह्य फिरंग्यांचें आहे! आज सकाळपासून गांवांत गोऱ्या सोजिरांनीं भय्याशास्त्र्यांच्या आज्ञिवरून वहिमी लोकांची गांजणूक चालविली आहे, आल्काकोव्ह्या या नांवाचा एक फिरंगी बरोबर आणखी संन्य घेऊन आचार्यो- च्या समाधीचा नाश करण्यासाठीं व शुद्धिकार्यांला सामील असणाऱ्या सर्वाची १४० पेशवाईतील धमसंग्राम “* नच १7४ 2. ०८ ४. 2५८ ८: १ “शा /४४०-०५०५-४-८-० शी शा शीक अही एणणी्टीन्टीच् कत्तल करण्यासाठीं वसईहून चालून येत असल्याची दाट वदंता उठली आहे व आम्हां सर्व मंडळीचा तर आग्रह काॉउ7; आज शुद्दिकार्य कसेंही करून पार पाडावयाचे. आतां ह्या संकटांतून आपण आम्हांला तारणार, कीं आम्ही सर्व बाटून ख्रिस्ती झाळेलळे आणि निर्मळच्या समाधीचें ख्रिस्ती प्रार्थनामंदिर झालेलें पहाणार! ” ना्डक मध्येंच म्हणाले, “ धाकटे श्रीमंत ! धोंडशास्त्री व भयाशास्त्री हे “कुऱ्ह्याडीचे दांडे गोताला काळ' कसे आहेत याचें हॅ प्रत्यतर पहा ! ” “ त्या दोघांचें म्हणणें तरी काय?! ” चिमाजीअप्पांनीं सिद्धेश्वरशाल्न्यांना विचारलें. “ त्यांचें म्हणणें की, एक तर आम्हांला शुद्विकार्य करण्याचा धरमाधिक्रारच नाहीं. आम्ही होन प्रतीचे ब्राह्मण आहों व दुसर, एकदां बाटून ख्रिस्टी झालेल्या लोकांना पुन्हा हिंःधर्मोत घेतांच येत नाहीं. पण ह्या त्यांच्या धर्माभिमानाच्या मुळाशी निराळीच गोम आहे. भय्याशास्त्री तर बोलून चालूत फिरंग्यांचे हस्तकच आहेत. त्यांच्याविषयी वाद नाहीं. धोंडशास्त्री तसे असतोलच असें मो म्हणं शकत नाहो. एवढा नाणावलेला जटापाठीन-घनपाठी विद्वान्‌ धर्मशील ब्राह्मण तो; तो फिरंग्यांना सामील होऊन आपल्या धर्मावर घाला घालावयाला तयार झाला असेल असें कसें म्हणावें (--” “ त्यांच्या मनांत तेढ तरी कोणती आहे ! ” चिमाजीअप्पांनीं वि'वारलें. “ दहाबारा वर्षापूर्वी त्याचा माळाडला एका यज्ञाच्या वेळीं कांहीं शुक्र- यजुवेंदी ब्राह्मणांकडून अपमान झाला होता. धोंडशास्त्री जे त्या वेळीं चिडले, तेव्हांपासून ह्या प्रांतांतील यजुबदी ब्राह्मणांना पळशे' अशा निदार्व्यंजक नांवानें संबोधण्या'चा प्रघात पाडण्यांत व त्यांच्या उच्च ब्राह्मणत्वाला हर उपायांनी बश्च लावण्यासाठीं शास्त्राधार शोधण्यांत त्यांच्या आयुष्याचा व्यय होत आहे.”% सिंद्वश्वरशास्त्री म्हणाले. ---*॥-ााा “>>>. - कॅशरशिशिर्शिणिणापणाण >--->-*पा-दा--ा-> * 'कोकणांतील ब्राह्मण लोक मराठी साम्राज्यवृद्धीच्या पहिल्या साठ वषात अगदींच पुढें आले नाहींत”. ( के० जस्टिस रानडेकृत “मराठी सत्तेचा उत्कर्ष')- 'कोंकणस्थ ब्राह्मण हे प्रथमतः अगदीं मूढ असत व कोंकणांतून फारसे घाटावर येत नसत; आणि देशस्थ लोकही त्यांस अगदीं हलके समजत असत. या- निमळचा बोभाटा १४१ "४धशकशण शण” ४शफेशफश फशी ४५५0५४ ४५८५ "पी पि > - श्‌ डी र्‍श “« “जट -२४५“ा-ाशट--/५ “ ह मात्र खरे.” अंताजीपंत उद्गारले “ पण त्या वादाचा शुद्धीच्या वळवळीशीं काय संबंध! ” सिद्धेश्वरशास्त्री म्हणाले, “ वस्तुतः कांद्दी संबंध नाही. पण धोंड्यास्त्री असा त्या परस्परभिन्न वादाचा बादरायण संबंध जोड पहातात. मुळांत राग कांहीं शुक्क-यजुर्वेदी ब्राह्मणांनी त्यांना पंक्तोला घेण्याचें नाकारून त्यांचा अपमान केला ह्वा; त्या रागाचें उट्टे त्यांच्यावर काढावयाचे व माझ्यासारखे कांही ब्राह्मण त्यांच्या बरोबरीने शुद्धीच्या चळवळींत पुढाकार घेतात म्हणून “इन्द्राय तक्षक्राय स्वाहा या न्यायाने आमच्यासकट शुद्धीची चळवळही भरडून काढावयाची. ते उघड उघड बोळूनही दाखवितात कीं, पेशवे व सुभेदार हे आमच्या स्नेहांतील असल्यानें आमच्याविरुद्ध कोणीं कितीही हख केला तरी त्यामुळे आमचें काय वांकडे' होणार आहे ! वस्तुतः धोंडशास्त्री माझे स्नेही आहेत; पण मी ह्या आपसांतील भेदभावांना मूठमाती देऊन एकीने वागण्यासाठीं खटपट करूं लागल्यापासून त्यांनीं माझ्यावरद्दी बद्दिष्कार घातला आहे. बरें; इतर बराचसा ब्राह्मणवर्ग त्यांचा शब्द वेदवाक्य समजन वागतो. तिथें आमचा काय इलाज चालणार! ” हिडन बब ही मुळेंच शिवाजीपर्यंत कारभारांत जे मुत्सही ढोक होते ते परभू किंवा देशस्थ असत”. (लोकहितवादी.) “1'116 7?65107088 ७७76 107 €7०पत€6 "01 883१६2 क्षा, ७80168 प्राणी, 8] 00060 ३38१8 01 पाटा 688068” ( फत पाता छे त (8 पा त008'). याव दुसऱ्या दस्तैवजी पुराव्यांवरून देशावरील देशस्थांचा व कोंकणस्थ ऊर्फ चित्पावन यांचा प्रारंभीं तरी बेबनाव होता हें उघड आहे. ह्या बेबनावाला मूळ कारण कोकणस्थ मराठशाहींत देदास्थांना आपल्या अनेकविध कर्तबगारींनीं मार्गे सारून पुढे सरले हेंच असावें. जातिभेदात्मक उच्चनीचतेच्या भावनांनी त्या तेढीचा परिपोष झाला एवढेंच. देशस्थ विरुद्ध कोकणस्थ ह्या वादाचे राजकीय स्वरूप पेशवे-प्रतिनिथींच्या चुरशींत प्रातीरबिंबित झालेलें “पेशवाई वरील पूर्वाच्या कादं- बऱयांतून प्रसंगोपात्त विशद करण्यांत आलें आहेच व कोंकणस्थांशी चुरस मांडणारे देशस्थ हवे यजुर्वेदी देशस्थ होत हेंही तेव्हां स्प करण्यांत आलें आहे. वसई साष्टी प्रांतांत त्या काळीं कोंकणस्थांना हीन लेखण्याचा प्रयत्न झाला, तो तेव्हांच्या देश-काल-परिस्थित्यनुसार तेथल्या शुक्र-यजुर्वेदी ब्राह्मणांकडूनच झाला १४२ पेशवाईतील धर्मसंप्राम “ एकूण पोरकट जात्यभिमानाच्या व धर्मामिमानाच्या नांवावर चाललेला हा गोंधळ प्रत्यक्ष आम्ही तेथें आल्याशिवाय मिटणार नाहीं असें दिसतें.” चिमाजीअप्पा त्रासिक स्वरांत म्हणाले. “ अगदीं खरे. श्रीमंतांच्या थोर लौकिकाची ही उघड उघड बदनामी आडे; तिला वेळींच आळा घालण्यासाठी देखील श्रीमतांनीं ह्या भानगडीत स्वतः जातीनें मन घालणें अत्यंत अवऱय आहे.” अंताजीपत म्हणाले. “ पण द्दी बाब सरकारांनी दिरंगाईवर टाकण्यासारखी नाही. तूर्त आजचा निर्मळ येथील प्रळय थांबविण्यासाठी तरी सरकारांनी आतांच्या आतां तिकडे आलें पाहिजे.” सिद्धेश्वरशास्त्री हात जोडून म्हणाले. लगेच चिमाजीअप्पा आपणाबरोबर दोनशें सशस्त्र सैनिकांची तुकडी घेऊन गंगाजी नाइकासह निर्मळहून आलेल्या मंडळीबरोबर तिकडे जावयाला निघाले. अंताजीपंतांनीं बरोबर असावें असें नाइकांचें मत होते; पण अंताजीपंतांवर चिमाजीअप्पांनी इंग्रजांकडील कामागेरी सांगितली होती. तिकडे जावयाला ते आज भरपपापपापशा ण फ२?फ २0 0 प९?२000१णा टीकिरधिशिणीणा व पुढेही साधारणतः पेशवाईच्या अखेरीपर्यंत ही चुरस कमीअधिक प्रकारांनी सुरू असल्याची तेव्हाचा प्रामण्यप्रकरणें साक्ष देत आहेत. क्षा क्रियेची प्रतिक्रिया म्हणूनच कीं काय, तेव्हांच्या कांहीं दुराप्रही ब्राह्मणांकडून वसई-साष्टी भागांतील शुक्क-यजुर्वेदी ब्राह्मणांना “वळशे' हें उपमर्दैकारक नांव देण्यांत आलें व त्यांचा दर्जा हीन ठरविण्याचा प्रयत्न सुरु झाला. आजलाही त्या चुरशीच्या छटा वर्तमान ब्राह्मणसमाजगंगेवर उमटलेल्या कांद्दींशा आढळतात; पण नवमतवादी तरुण ब्राह्मण पिढी क्वा भेदभावाला मूठमाती देण्याचा स्तुत्य प्रयत्न सध्यां करीत आहे व त्या प्रयत्नांना यशष्दी येत आहे. मात्र “पळशे' या उतपेक्षापूर्ण संबो- धनाने संबोधिली जाणारी ब्राह्मणयजात इतर कांहीं जीर्णमतवादी ब्राह्मण म्हणतात त्याप्रमाणे हीन नसून निदान इतर दक्षिणी ब्राह्मणांइतकी संस्कृतीने व जन्मतः उच्च्च आहे याला इतिहास स्पद्ट साक्ष आहे. एथें आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद करून ठेवणें इष्ट आहे, ती ह्वी काँ, स्वतः पेशव्यांनीं आपलें धोरण बहुशः ह्या ब्राह्मण-जातिभेद्‌ प्रकरणी समतोल व उदारतर्चे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना कांहीं दुराग्रही व मूढमाते ब्राह्मणांच्या उपद्व्यापांनीं यावें तितकें यश आलें नाहीं ही चक पेशव्यांची अर्थात नाही. न. क्या वाकान निर्मळचा बोभाटा १४३ अट ७ शकट४/४४८/५८॥५॥५/५-४४१४ए४शीशणश४0 एट४शटश ४४५ धट 9: ५८५४५४०४५५” ८- दुपारींच निघणार होते. गंगाजी नाईक बरोबर सेन्य घेऊन पुढे निघाठे व चिमाजी अप्पा त्यांच्या मागोमाग निघणार, तोंच रोबर्टसत त्यांच्यापाशी इतका वेळ उभा राहून सारा वत्तान्त ऐकत होता तो पुढें होऊन म्हणाला, “ सरकार मला जर निर्मळच्या कामगिरीवर पाठवितील, तर मी आल्काकोन्ह्याचा पराजय करून सर्वे पोतुगीजांना तेथून पिटून काढीन व सरकारांच्या प्रजाजनांचें धर्मकार्य निर्विघ्नपणे पार पडेल असें करीन. असल्या क्षुठक कामागेरीवर स्वतः खाळ्यांनी जाण्याचें कारण नादी. चिमाजीअप्पा यावर कांहींतरी उत्तर देणार, तोंच दुळभजी मोरे धापा टाकीत तेथें येऊन धडकला. त्याचे सर्व कपडे घुळीने भरलेले होते व त्यावर कांडी ठिकाणीं रक्ताचे डागह्ी पडले होते. असा त्याचा अवतार पाहून सर्वांना प्रथम चाटले की, तो निमळहूनच आला. २ ४-५ १-४-८०५/८८४७५॥५-०० ७५८५- ५८-०५८०-४६-५-५-५- पट टप 5. प्रकरण दहावे बाबाराचें मोहजाल एुःग इढभजी खरोखर निर्मळहून आला नव्हता. त्यानें तेथें येतांच चिमाजी- अप्पांना दोन्ही हात जोडून विनाति केलो, “ सरकार ! मंडपेश्वरी आपलें व फिरंग्यांचें खडाजंर्गाचे युद्ध जुपळें आहे. तिकडे आपल्यापेक्री कोणा सरदाराकडून ताबडतोबीनें सन्याचा उपराळा झाला नाहो, तर आपल्या लोकांची मुळोंच धडगत नाहीं. मेडपेश्वरी गोऱ्या सोजिरांचा भरणा आमच्या कल्पनेपेक्षां पुष्कळच मोठा आहे. शिवाय तेथले सारे पाद्री व त्यांचे वियया्थाौ देखील युद्धांत सामील होण्याचा फार संभव आहे.” “ पण हें मंडपेथ्वरचे युद्ध जुपाविळें केव्हां व कोणीं ! ” चिमाजीअप्पांनीं आश्चर्य पूर्वक विचारलें. “ इतकी तुमची तयारी अपुरी होती, तर तुम्हांला पूर्ण तयारी केल्याशिवाय मेडपेथ्रावर चाळून जावयाला सांगितलें होतें कोणीं? ” चिमाजीअप्पांना अंमळ राग आला असें पाहून दुलमजी उद्गारला, “ सरकार परिस्थितीने आम्हांला तसें करणें भाग पाडले. आपणाला चुळण्याकडील प्रळ्या- ची बातमी अजून कळली नसेल, म्हणून आपण असें म्हणतां.'' “ आम्हांला येथून भगवानजी गेल्यापासून तिकडील कांहींच खबर कळली नाहॉ.” बुवाजी म्हणाला. “ तरीच ! मला तसें वाटलेच.” दुळभजी उद्गारला. त्यानें तो वृत्तान्त निवेदन केला, “ आम्ही येथून गेल्यावर रामानंदांना गांठून चुळणें येथील शुद्दिकार्याची सर्वे सिद्धता केली. गाँवद्दी बहुतेक आम्हांला वश झाला; पण तेवढ्यांत अन्टो- निओकडे कोणीं चहाडी केली नकळे, त्यानें आमच्या कार्यात विध आणण्याचा चेग बांधला. पाडव्याच्या पूर्वदिव्षींच आमच्या कार्याला उघड उघड विरोध करणारा जाहीरनामा गांवांत फडकू लागला. त्यामुळें लोक बिचकले. त्यांना धीर देण्यासाठीं सरकारांच्या अनुमतीचें अभयपत्र मिळवून गांवांत जाहीर करावें म्हणून मी ताबडतोब इकडे यावयाला निघालो; पण वाटेंत मला शत्रूच्या शिपायांनी गांठून कैद केलें. चांगला दीड दिवस मी केंदेंत होतों. पाडव्याच्या दिवशी मला अन्टोनेओकडे चुळण्याला रवाना करण्यांत आलें; पण माझें बाबाराचें मोहजाल १४५ व --४५//८५८४५८/५/५/५४५५॥५/५५५५८५८८४-४-/५५८ ४४४४५0४४४४ शीटधाथ्शीशीशीधण शीश४टीशीशशीशी एशिशीशिशिटी शि टशीटी ४ ४४ हीशएशीह श४श४शशीशी 7*८५->-. नशीब थोर म्हणून मागोतच विठ्ठल शिवदेव सरकारांच्या निसंत्रणावरून धारावी- कडील आपली कामगिरी आवरून इकडे येत होते. ते भेटले. त्यांच्याबरोबर दहा घोडेस्वार होते व मला पकडून नेणारे लोक. अवघे चार होते, त्यामुळे उभयतांची खडाजंगी होऊन माझी मुक्तता झालो. मीं विठ्ठलपंतांना सारा वत्तान्त निवेदन केला. त्यानंतर इकडे बातमी पोचवून कुमक न्यावयाला मुळींच अवसर नव्हता, म्हणून विठ्ठलपंतांनीं धारावीकडील आपलें सैन्य तांतडीनें चुळण्याला बोलावण्याचें ठराविलें व तिकडे एक स्वार रवाना झाला. तिकडून सेन्य येण्या - पूवीच आम्ही चुळणें गांवीं जाऊन तेथील आमच्या मंडळीला धोर देण्याचे ठरावेलें. पण गांवाच्या वेशीपा्शीं जातो तों सारा गांव पूर्वीच अन्टोनिआंच्या सैन्याने व्यापून टाकला आहे व गांवांत ज्यांनीं ज्यांनीं पाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारल्या आणि शुद्धिका्यात भाग घेतला, त्या स्वोचें शासन करण्या- साठीं धर्मशासन-मंडळाची बेठक उद्यीक तेथे बसणार आहे असे आम्हांला कळून आले. अशा स्थितींत सड्यानें गांवी जाण्याची सोय नाहीं असें पाहून आम्ही धारावीहून सेन्यबळ येईतो जवळच्या एका पडक्या घरांत दडून बसलो. दुसर्‍या दिवशीं सकाळींच मी इरयुक्तीनें गांवांत गेलों. विछलपंतांचें सैन्य अजून आलें नव्हतें. तें येण्यावर आम'ची सारी भिस्त अवलंबून होती. गांवांत जाऊन पहार्ता तों त्यापुर्वीच धरपकडीला जोमांत सुरुवात झाली होती.” “ पण धरपकड कशासाठी ! ” चिमाजीअप्पांनी प्रश्न केला. “ पोर्तुगीज सरकारचा हुकूम मोडून गुढ्या उभारल्यासाठीं व शुद्दिकार्यांत सामील झाल्याबद्दल.” दुलहभजी उत्तरला. “£ एकूण भगवानजी व भेरव यांनीं शुद्धिकार्य शत्रूच्या विरोधाला न जुमानतां पार पाडलेंच तर!” “ होय. त्यांनीं तें मोठया युक्तीने पार पाडले. रामानंदस्वामींनीं त्यांना युक्ति सांगितली. मलादेखील गांवी जाईतो. खबर नव्हती. मी इकडे अ!पणाकडे येण्यासाठी म्हृणून निघालॉ. तो वेळींच परत गेलों नाहीं असें पहातांच त्या मंडळीनें सरकारांच्या नांवचे अभयपत्र गांवांत आपण होऊनच जाहीर केलें व त्यामुळें सर्व लोकांना धोर येऊन त्यांनीं शुद्रिकायोत उघडपगगरे भाग घेऊन पाडव्याचा सणही राजरोसपणे साजरा केला, त्या दिवशीं त्या गांवावर सुखकर र वक सुरू झाला असेंच सवानी भासविलें. मात्र अभयपत्र त्या ,.०-. 39 | ४८ 0 “४८४४४४८४८४ ४४४५०४८८४४ ५-५-५-०--५-४८-६-८/--५- १४६ पेशवाद्देतीळ धर्मसंप्राम ककत हितक कचा मन्य जच निर ळय कल मया मंडळीने आपल्या परवानगीशिवाय आपल्या नांवानें जाहीर केलें ही चूक केली; पण त्या मंडळीचा पवित्र हेतु लक्षांत घेऊन आपण ह्याबद्दल सर्वोना क्षमा केली पाहिजे.” “ ही चूकच नव्हे, मग क्षमा कसली करावयाची! ” “ माझ्या वाटेंत विध आलें असेल अशी त्यांना कल्पनाही नव्हती. मी इकडे येऊन आपणाला भेटून योग्य कुमक घेऊन वेळींच हजर होईन असा त्या मेडळीला भरंवसा होता. त्या भरंवशावर त्यांनीं पुढील कामें साजरी केलीं.” “ त्यांनीं उचित तेंच केलें. आमची त्याला पूर्ण मान्यता आहे. बरें पुढें? ” पुढें कसकसा अनर्थ घडला, तो निवेदन करून दुलठभजी उद्गारला, “ विठ्ठळ- पंतांचें सेन्य गांवी येऊन दाखल होतांच आम्हीं कांहीं गांवकऱ्यांना बरोबर घेऊन देवीच्या देवालयाकडे चाळ केली व शत्रूवर छापा घाळून त्या लोकांची पूर्ण दाणादाण उडवून दिली; पण आम्ही तेथें जाऊन पो'चण्यापूर्वीच त्या राक्षसांनी भगवानजी, भेरवाची बायको व लहानगें अर्भक ह्या तिघांचेही बळी घेतले हेते.” “ झरेरे ! इतके ते लोक उरफाद्या काळजाचे होते एकूण ! ” “ तर ! शरवदेखील तेव्हांच बळी पडावयाचा. त्याला लोहस्तंभाशी बांधून जाळण्याला प्रारंभ झाला होता. तोंच आम्ही तेथें जाऊन थडकलों, त्यामुळें तो बचावला. त्याला आम्हीं चितेवरूनच ओढून काढला असे म्हणावयाला हरकत नाहीं. आमची व शत्रूच्या लोकांची चांगळी सायंकाळपर्यंत लढाई चालली होती. अन्टोनिओ आमच्याशी निकरानें लढत होता.--” “ कुलांगार ! गुलामाने धर्मापरी धर्मे बुडविला, देशापरी देश बुडविला, कुळापरी कुळ बुडाविळे, स्वतःचे तोंड काळें करून बेचाळीस पूर्वज नरकांत लोटले ते लोटले व कायस्थ जातीच्या थोर नांवाला काळोखी फांसली ! ” बुबाजी मध्येंच जळफळून उद्गारला. “ आणि फाद्र पोटेचिं काय झालें!” चिमाजीअप्पांनीं विचारले. दुद्भजी उत्तरला, “ आमची व अंन्टोनिओच्या लोकांची लढाई जुंपतांच फादर पोर्टो केव्हां पळाला याची आम्हांला दाददेखील लागली नाही. आणि अखेर अन्टोनिओदेखील त्याचा पूर्णे पराजय झाल्यावर युपचपपगें पळाला. बाबाराचें मोहजाल १४७ हि शिमगा बग्गा अख्या य केवडा आम्हीं सारा गांव धुंडाळला, पण शोध लागला नाहीं. तोंच सायंकाळी आम्हांला बातमी लागली कीं, दोघेद्दी मंड पेशवराकडे पळाले. लगेच आम्हा मंडपेश्वराकडे मोचा वळविला. मध्यरात्रीच्या सुमाराला आम्ही मंडपेशवरी जाऊन पॉवलो. आमचा विचार रातोरात तेथल्या धर्मपीठावर छापा घाळून फादर पेर्टोव अन्टोनिओ ह्या दोघांनाही केद करण्याचा होता; पण आम्ही तेथे जाऊन योचण्यापूर्वीच तेथले पांचशे गोरे सोजीर शास्त्राक्लें सज्ज करून धर्मपीठाच्या रक्षणार्थ सज्ज होते. त्यांचे इतकें सैन्य त्या ठिकाणीं असेल अशी आमची कल्पना नव्हती. आम्हीं जर छापा घातला असता तर आमचा हां द्वा म्हणतां फडशा उडाला असता; पण आमचें भाग्य थोर, म्हृणून अकल्पितपणें तो प्रसंग तात्पुरता टळला. सोफिया या नांवाची एक स्त्री फादर पोटोॉचे प्रिय- पात्र आहे.--? “ सोफिया ! पूर्वीच्या सेनापतीची छाकटी बायको सोफिया, तीच ना! ” बुबाजीनें मध्येंच विचारलें. रोंबर्टसन कान टंवकारून ऐकूं लागला. “ होय, तीच.” दुलूभजी उत्तरला. “' तिच्यापाशी मेरी ह्या नांवाची एक सुंदर दासी आहे. तिनें रातोरात गुसतपणे आमच्याकडे येऊन भेरवाला भेटून तिकडीळ सर्वे खरा प्रकार सांगितला. त्यावरून आम्हांला कळलें की, अन्टोनिओ कांही तिथें आलेला नाही; मात्र त्याच दिवशीं सोफिया चुळण्याठा फादर पोटोलाच भेटावयाला गेली होती ती माघारी येत असतां फादर पोटो पळून येतांना तिला भेटला व स्त्रौवेष घेऊन सोफियाबरोबरच तिच्या पालखींतुन सायंकाळपुवीच मंडपेश्वरीं येऊन पोचला. आम्ही मेडपेश्वररावर चाळून गेलों हो खबर त्यांना अगोदरच मिळाली होती. व म्हणूनच ते आमच्याशी टक्कर देण्याच्या जर्यत तयारींत होते. त्यांचें मनुष्यब्रळ फार मोठें आहे; पांचशे सैनिक त्या धर्मपीठाच्या रक्षणार्थ खडे असून शिवाय तेथळे इतर पाद्री आणि विद्याथी मिळून सुमारे हजार लोक जरूर तर आमच्याशीं सामना देण्याच्या जय्यत तयारीत आहेत असें आम्हांला त्या दासीकडून कळलें; त्यामुळें आम्ही ताबडतोब मेडपेथरावर इला करण्याचा बेत रहित करून जवळच एक सुरक्षित व गुस जागा पाहून तिथे तळ दिला आहे व मी जास्त कुमक्र मागण्यासाठी इकडे धांवत आलों आहें. आतां आपण उपराळ[ केला, तर आम्हांला मंडपेक्वरवें ठाणें हृत्तगत करतां येण्याजोगे आहे. तें ठाणें हस्तगत केल्यानें आपला फारच मोठा कार्यभाग होग्या- १४८ पेशवाईतील धर्मसंप्राम जोगा आहे. त्या ठाण्यांत फिरंग्यांचा फार मोठा जमाव आहे व शिवाय तें त्यांचें त्या प्रांतांतील अत्यंत महत्त्वाचें धर्मपीठ आहे. तेथें संपत्तिही अमूप आहे व धर्माच्या नांवावर गरीब हिंदु रयतेला पिळून काढणारे फादर पोर्टोसारखे कैक सत्ताधारी पाद्री तेथ वस्ती करून बसलेले आहेत. त्या सवाचा संहार केल्या- खेरीज त्या प्रांतांत खरे स्वास्थ्य प्रस्थापित व्हावयाचे नाही.” “ तुमच्या यादीतदेखील मंडपेश्वररावर फुली पडलेली आहेच! ” चिमाजी- अप्पा बुबाजीकडे वळून म्हणाले. “ ट्राय.” बुब्राजी उत्तरला. “ तर मग हे काम ताबडतोब हातीं घेतले पाहिजे. आम्हांला तर निमळ एश्‍थे' आतां गेलेंच पाहिजे. तेव्हां ही कामगेरी--” “ मी पत्करतो.” चिमाजीअप्पांच्या तोंडचें वाक्य पुरं करून बुबाजी म्हणाला, “ मला त्या भागाची चांगली माहितीही आहे व वेळोंवखता. अधिक उणे मनुष्यबळ मला तिकडे मिळवितां येईल.” रोबर्टसन इतका वेळ स्तन्थपणें सर्वे गोष्टी ऐकत होता. सोफियाचें तेथें वास्तव्य आहे. हें कळल्यापासून तर त्याला तो विजय जास्त जिव्हाळ्याचा वाटूं लागला होता व फादर पोर्टोचा सोफियाशीं इतका निकट संबेध आलेला ऐकून त्याला संशयाच्या पिशाच्चानें पछाडण्याला सुरुवात केली होती. फादर पेर्टोच्या लीला रोबटसनला पूर्वी ऐकून माहीत होत्या, त्यामुळें त्याच्या संशयाला जास्त बळकटी आली व आपल्य संसारसुखांत बिघाड घालण्याला सिद्ध झालेल्या त्या ढोंगी, टुराचारी धर्मगुरूला केव्हां एकदां लोळवीन असें त्याला होऊन गेलें. तो लगेच चिमाजी अप्पांना म्हणाला, “ मेहेरबान सरकारांनी मला मंडपेथ्वरी जाऊन पराक्रम दाखविण्याची सांधे दिल्यास चांगलें होईल. माझ्या निष्णात गोलंदाजी- ऱ्या अनुभव सरकारच्या लोकांना पूर्वी ठाण्याच्या वेढ्यांत आलाच आहे. माझ्या स्वामिनिष्टेविषयाही सरकारांना शका येण्याजोगी परिस्थाते मुळींच नाहीं.” “ ह्या कोण ! रोबर्टसन तर नव्हे ! ” दुलूभजीनें विचारलें. “ होय.” बुबाजी उत्तरला. “ आतां आलें सारं माझ्या ध्यानी. रोबर्टसन आपल्या आश्रयाला आला आहे का! ” दुदभजीनें चिमाजीअप्पांकडे वळून विचारलें. बाबाराचें मोहजाल १४९ “ होय. मुंबईकर इंग्रजांशी त्याचें पटत नाद्दी व वसईकर फिरंग्यांशीं तर त्याचा पूर्वीपासूनच उभा दावा जुंपळा आहे. त्याला आमच्या पदरीं नोकरी करून नशीब काढावयाचे आहे. तुला मेडपेश्रराकडे त्याचा उपयोग होईल का?! ” “ हो ! अवऱय उपयोग होईल आणि त्यालाही मनाजोगें नक्षीब काढण्याला मंडपेश्वरीं चांगली साधे आहे. त्याच्या सुखाचा ठेवा तिथें आहे, व त्याच्या सुखाच्या मागीतील कांटाही त्याला तेथें ठेंचन नाहींसा करतां येण्याजोगा आहे. त्याला आपण जरूर माझ्याबरोबर द्यावे.” दुळूभजी राबटतनकडे पहात म्हणाला. रोबटसननेंही आश्चर्यपूर्ण दृष्टीनें त्याच्याकडे पाहिलें व म्हटलें, “ तूं म्हणालास तें अक्षरः खर॑ आहे.” द्दी त्या दोघांची सांकेतिक भाषा चिभाजीअप्पा व बुबाजी यांना कळली नाहीं. चिमाजीअप्पांनीं :ळछभजीला विचारलें, “ याचा अर्थ आम्हांला कळला नाही.” “ तो आपणांला योग्य वेळीं कळेल.” राबर्टसन म्हणाळा. “ मी अप्रामाणिक नाहीं एवढी आपली दुळभजीच्या बांलण्यावरून खात्री झाली म्हणजे तूर्त पुरे आहे असे मला वाटतें.” दुळभजी रोंबर्टसनकडे पाहून किंचित्‌ सिमित करून चिमाजीअप्पा व बुबाजी यांच्याकडे वळून म्हणाला, “ कुणाच्या कांहीं खासगी जिव्हाळ्याच्या गोष्टी असतात; तितक्या खोलांत न जातांही आपलें चालण्याजोगें आहे.” “ता? म्ह्ृणतांच 'ताकभात' झओोळखण्याइत्के चातुर्य चिमाजीअप्पांच्या व खुबाजीच्याही अंगी खास होत. त्यांनीही ती गोष्ट जास्त धसाला लावली नाहो. विभाजीअप्पांच्या अनुमतीने बुबाजी व राबटंसन ह्या दोघांनीं दुल्ठभजीबरोबर मंडपेश्वराकडे जावें असें ठरलें. नुक्तथाच इंग्रजांकडून पोतुगीजांसाठीं आलेल्या- तोफा जहाजाच्या लुटींत मराठ्यांच्या हातीं लागलेल्या झोत्याच; व इतर युद्ध साहित्यद्दी भरपूर द्वाती लागलें होते. तें जह्ाजच मेडपे*वराकडे पाठवावयाचे ठरून रोबर्टसनला त्या जहाजाचा मुख्य कसान नेमण्यांत आलें. त्याच्या मदतीला आणखी कांडी विश्वासु हिंदु गोलंदाज देण्यांत आले. कांद्दी सैन्य त्या जहाजावर 'वढविण्यांत आलें व कांहीं घोडेस्वार आणि पायदळ बुबाजीच्या नेतृत्वाखाळी खुष्कीने निघाळें. दुळभजी दोन दिवसांच्या दगदगीनें फार श्रमळा असल्यामुळें त्याने जहयाजावरूनच जावयाचें ठरावेलें. आज चार दिवसांत त्याळा १८१० पेशावाइतील धमसंम्राम ११ “५००५५५९०८० रध्टपटा* “* डाकरध्यान र 2०- ळे आ ०2०६ ल इ€४” लट ऱभ “६ 2५-८८ ५- ल -टध्शा ८५८५. 7 ८07 “५ का >>. 32-40... नेने आंघोळदेखील नव्हती, धड जेवणखाणही नव्हतें; पण तेवढ्यासाठी देखील तो घटकाभर थांबावयाला तयार होईना; इतकी त्याला मेडपेश्वराकडील कार्याची उत्कंठा लागली होती. पोर्तुगीजांच्या त्या पाडाव केलेल्या जह्याजावरील पोर्तुगीजांचे निशाण उतरून त्या जागीं मराठ्यांचा भगवा झेंडा फडकविण्याचा मंगल संस्कार अगदीं थोड्या वेळांत चिमाजीअप्पांच्या हातून साजरा करण्यांत आला. तें जहाज मार्गाला लागतांच लगेच बुबाजीचीही सैन्यासह रवानगी करून देऊन लगेच चिमाजी- अप्पा निर्मळकडे जावयाला निघाले. तो मराठ्यांचा अव्वलींचा मोहरा नव्या निश्चयाने धर्मसंग्रामांत प्रविष्ट हातांना मध्यान्हॉंच्या मार्गी सूर्य तेजानें प्रकाशत आकाशांत उभा राहून त्याला शुभाशीर्वाद देत होता. रू र. प. त्याच दिवशी चिमाजीअप्पा निर्भमळच्या अर्ध्या वाटेवर जाऊन पोचले असतील किंवा नसतील, अक्शा वेळीं एक सुंदर व सुझ्ठांगारित नाका अर्नाळा बेदरांत येऊन उभी राहिली. त्या नॉकेवर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकत असल्याने प्रथम किल्ल्यावरील लोकांना दुरून पहातांना वाटलें कॉ, मराठ्यांपेकीं कोणा तरी खाश्यांची स्वारी आली; पण तीच नाका बंदरांत येऊन किनाऱ्याला लागतांच ती फिरेग्यांची आहे असें बंदरावरील लोकांना आढळून आलें. त्या नाकेंतून एक सुदर, तरुण व श्रीमंती थाटाची पोतुगीज स्त्री खालीं उतरली. बैदरावरील लोकांनीं तिला ताबडतोब ओळखले. तो बार्बारा होती. बेद्रावरील लोकांत कुजबुज सुरू झालेली ऐंकून त्यांतील एकाला पोतुगीज भाषा येते असें पाहून बार्बारा त्यालाच म्हणाली, “ परवां पेशव्यांपा्शी कबूल केल्याश्रमारगे मी त्यांच्या आश्रयाला आलें आहें.” “ पण थोरले श्रीमंत पुण्याकडे निघून गेळे व धाकटे श्रीमंतही आतांच निर्मळक& गेले आहेत.” तो मनुष्य उत्तरला “ असें का! मग किल्ल्यावर किल्लेदार तरी आहेत ना?!” बाबारानें विचारलें. “ होय, ते आहेत.” तो मनुष्य उत्तरला. “ तर्‌ मग मला त्यांच्याकडेच घेऊन चल.” असें म्हणून बाबांरानें नांकेतून आपणांवरोबर एका सुंदर पिंजऱ्यांत घालून आणलेलीं चार सुंदर कडुतरें व बार्बाराचें मोहजाल १५१ “५. "४५८४९४४0१४ 0४0 टश श कांहीं तऱ्हतऱ्हेचें नक्षीदार सुंदर सामान व दोन पेटया आपल्या नोकरांकरवी बाहेर काढविल्या व त्या मनुष्याला म्हटले, “ खासे स्वारीला नजराणा देण्या- साठीं क्षा वस्तु मीं आणल्या आहेत; त्या किल्लेदारांकडे माझ्याबरोबरच पॉचत्या कर.” - थोड्याच वेळांत बार्बारा आपल्या बरोबरच्या सामानासह किठेदार बाजीबा याच्या वाड्यांत जाऊन पोचली. बाजीबाला बार्बारा व पोशिया यांच्या सुटके- विषयींचा प्रकार माहीत असल्यानें त्यानें बार्बाराजा विचारले, “ आमच्या भाणसांची सुटका झालो का! ” बार्बारा बाजीबावर आपल्या चंचलनेत्रकटाक्षांचें अचूक शरसंधान करीत म्हणालो, “ तुमच्या माणसाची सुटका होण्यासाठी मीं खटपट केली तीच मला भोवली. मी मराठ्यांना फितूर आहें असा सेनापतीनें माझ्या तरफदारीचा अर्थ करून मला हद्पारीची शिक्षा ठोठावली; म्हणूनच मला ताबडतोब वसई सोडून तुमच्या आश्रयाला यावें लागलें. सेनापतीने फ्रॅन्सिसवरदेखील फितुरीचा आरोप ठेवून त्यालाही प्राणदंशाची शिक्षा ठोठावली आहे. अर्थात्‌ आतां आम्ही उभयतांही तुमचे दास आहो. आम्हां दोघांचेंह्ी रक्षण करण्याचें काम आतां तुमचें आहे.” “ पण नारायणरावाच्या सुटकेची काय वाट ! ” बाजीबानें पुन्ह्या विचारलें. “ त्याच्या सुटकेचे मीं खासे कारस्थान रचिले आहे; व आज पहाटेच्या सुमाराला बहुधा त्याची सुटका झालीही असेल. तो बहुधा सार्यक्राळपर्यंत तुम्हांला येऊन भेटेल, ज्या गोष्टीसाठी मला हृद्वपारीची शिक्षा भोगावी लागली, ती गोष्ट मी अर्धवट हातची सोडीन अशी शंकादेखील तुमच्या मनांत यायला नको. नुसती तुमच्या नारायणरावाची सुटका झोण्यानें माझें समाधान व्हायचे नाही; ज्यांनीं मला हदपार केलें ते लोक ह्या प्रांतांतून हृद्षपार झालेले पाहिल्याशिवाय माझे डोळे शांत व्हायचे नाद्दींत. माझ्या नोकेवर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवून मी तुमच्या आश्रयाला आलें आहे, आतां त्या झेंब्याचा विजय सर्वत्र जेणेकरून होईल अशासाठी तन-मन-धनाच्या मोबदल्यांत झटणे हे आमचें -माझें व फ्रॅनिसस यांचें-कर्तन्य आहे.” बाजीबाला बार्बाराच्या हावभावांनीं व ज्वबलळजह्वाळ भाषणाने भुरळ पाडली. त्यांतच आणखी बाबारानें खा्शांना नजराणा देण्यासाठी आणलेल्या सुंदर वस्तु १५२ पेशवाईतील धर्मसंग्राम बाजीबालापच अर्पण केल्या. त्यामुळें तर त्या दोघांची दोस्ती जमली. त्याने तिची किल्यावर रह्वाण्याची उत्तम प्रकारची व्यवस्था लावून दिली. फ्रॅन्सिसची नजरकेदही त्या वेळेपासून अगदीं ढिळी होऊन त्याला बार्बाराच्या संगतीत रद्वाण्याची मुभा मिळाली. त्या अवघ्या अध्या दिवसाच्या बेठकांत बाबोरानें बाजीबावर इतकी छाप पाडली कॉ, रात्री फ्रॅन्सिस, बाबारा व बाजीबा चांदण्यांत एकत्र बसून गोटटी बोलत असतां बार्बारानें बरोबर आणलेल्या उंची मद्याचा पेला भरून आपल्या हातानें बाजीबाच्या ओठांना लावला व बाजीबा सरावलेला मद्यपी नसतांह्वी तें मद्य बाबोरासारख्या सुंदर तरुणीचा मान राखण्यासाठी प्याला ! बाबारा मोहजाल पसरण्यासाठो आली आहे असा त्याला जराहेखील संशय आला नाहीं ! १2 “कल: .. श्रीक्कराचार्याची प्रकरण अकरावे निमेव्क्षेत्री त्या दिवशीं निर्मळक्षेत्र$ जनसंमर्दानें नुसतें फुलून गेल होतें. पोर्तुगीजांच्या जुलुमाला बळी पडून बाटलेले हजारो हिंदुजन तेथें जमा झाले होते. त्या क्षेत्री वर्षातून कार्तिक वद्य एकादशीला फार मोठी यात्रा जमते; त्या दिवशीं देखील जें वेभव त्या क्षेत्राला लाभत नसेल, तें वेभव आज लाभले होतें यात्रेच्या दिवशीं तेथें फक्त भाविक यान्रेकरूंचीच गरदी असावयाची; पण आज तेथें आचायीच्या समाधीसभोंवार जमलेली गर्दी आपल्या धममातेपासून केक वर्षे ताटातूट झालेल्या लेकरांची होती. शिवाय आजूबाजूच्या पंचक्रोशीतील विद्दद्रत्ने जीं सहसा कधींच यात्रेला यावयाची नाहींत, तीं आज तेथें जमा झालीं होती व ती कशासाठी! तर भायलेंकरांची ताटातूट करण्यासाठी ज्यांच्या घरां विद्वत्ता पाणी भरीत आहे, ज्यांनीं दिथर्माचा सवांगीण अभ्यास करून धर्मज्ञान करतलामलकवत्‌ केलें आहे, ज्यांचा शब्द वेदवाक्य समजून सारी हिंदु रयत वागे, काशी-रामेश्वरापासुनचे महा - पंडितदेखील कोणत्याही महत्त्वाच्या धमीनिणयाच्या कामी ज्यांच्या मताची अत्यंत निर्मळ हें स्थान ठाणें जिल्ह्यांत वसईपासून सह्या मेलांवर आहे. या तीर्थासभधानें महाभारतांत अशी कथा आहे. प्राचीन काळीं ह्या स्थळीं विमलासुर नांवाचा राक्षस रहात असे. त्याला परशुरामानें ठार मारिले. त्याच्या रक्ताचे एक तळें बनलें; त्याला विमल हें नांव मिळाले. परशुरामाने जवळच आणखी एक तळें खणलें; त्याचें निर्मळ असें नांव ठवलें. ह्या तार्थाच्या कांठीं टेकडीवर निर्मळगांवानजीक'च शेगरीमठाचे शंकराचार्य श्रीविद्याशकरभारती यांची समाधे आहे. ह्या तीर्थांच्या कांठीं शंकरा चें स्वयंभू देवस्थान ह्वोते. पोतुगीज लोकांनीं ता तीथे भ्रष्ट करून देवळांतील मूर्ति फोडल्या असें सांगतात, चिमाजीअप्पांनीं वसई काबीज केल्यानंतर पेशव्यांचे चसई प्रांताचे सरसुभेदार शंकराजी केशव फडके ह्यांनी पुन्हा तीर्थ शद्ध करून त्यांच्या कांठों घांट बांधले व बरींच देवळेद्दी बांधली. त्यांपेकॉच दंकराचार्यांच्या समाधीवरील देऊळ हें एक आहे. दरसाल कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशीं एथे मोठी यात्रा भरते. समाधीपासून थोड्या अंतरावर खिस्ती लोकांचें जुने आर्थनामंदिरहदी आहे. १५४ पेशवाईतील धर्मसंग्राम आस्था बाळगीत, असे सनातन धर्ममातंड वेदशास्त्रसंपन्न धोंडशास्त्री-ज्यांची पात्रता प्रतिशंकराचार्य होण्याची होती व विद्दज्जनसभांतून ज्यांना नेहमीं अग्रपूजेचा मान मिळे, असे धोंडशास्त्री हिंदुधर्म मातेपासून तिच्या सहलावाधे बालकांची ताटातूट करण्यासाठीं तेथें अनेक विद्वजञनांच्या प्रभावळींत अग्रस्थानी चमकत होते. त्यांना जबरदस्त साह्य वंशपरपरेच्या हक्काने वेदशास्त्रसंपन्न, धर्माधिकारी व विद्वान्‌ बनलेल्या त्यांच्या नूतन जामातांचें-भय्र्याशास्त्र्यांचें-होते. भय्याशास्त्र्यांचें अध्ययन जरी रामरक्षा महिम्र-पुरुषसूक्त- रुद्र व तांत्रिक देवपूजाविधि यापेक्षां जास्त झालेलं नव्हते, तरीहो त्यांनीं आपल्या आयुष्यांत जो एक पराक्रम गाजाविला होता, त्यामुळें त्यांना तत्कालीन विद्वद्रत्नांत फार मान मिळत होता व निर्मळक्षेत्रीं तर कोणत्याही विद्वजञनसभेत किंवा कोणत्याही धर्मकार्यात त्यांना क्षेत्राधिकारी म्हणून अभ्रपूजेचा मान मिळत होता. भस्याशास्त्र्यांनीं गाजविलेला पराक्रम एवढाच कों, ते निर्मळचे इनामदार मातडशास्त्री यांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक बसले होते. मातडणास्त्र्यांच्या घरीं देवपूजा करून पोट भरणारा ह्वा पुजारी मातडशास्त्र्यांचा दत्तकपुत्र झाला, तो देखील एका अबलेच्या जिवावर ! मातडशास्त्री हेही त्यांच्या अमदानांत थोंडशास्त्र्यांप्रमाणेंच विद्वान्‌ म्हणून सवेत्र गाजलेले होते. मरणसमयाीं त्यांचें वय पंचायशीं वर्षोर्चे होते. त्यांची तिसरी बायको त्यांच्या वयाच्या बहात्तराव्या वर्षा मृत्युमुखी पडल्यावर त्यांना अमिहोत्राच्या सांगतेसाठीं चोथे लम़ करणे प्राप्त झालें. आजूबाजूच्या ब्रह्मवंदानें त्यांना त्या वेळीं तीव्र विरोध केला; पण त्या विरोधाला त्यांनीं पेसा व विद्वत्ता या दुहेरी बळावर बाजूला सारून एका आठ वर्षाच्या कुमारिकेलळा वरून वेधव्यपंथ मोकळा करून दिला. आणि आश्चयोची गोष्ट ही को, त्यांनीं हा विवाह शास्त्राथारानुसार केला ! मातेडशास्त्र्यांची ती वधू भय्याच्या नात्यांतील असल्यानें तिच्या लमञानंतर पांच सहा वर्षानी ती बयांत आल्यावर भय्याला तिच्या वशिल्याने मातेडशास्त्र्यांच्या घरी पुजारी या नात्यानें आश्रय मिळाला. भय्याच्या अंगीं आर्जवशाक्ते जबरदस्त असल्यानें तो रूपानें बावळट व बुद्धीनें मंद्‌ आणि मनानें हृळका असतांही मार्तेडशास्त्री व त्यांचें नवें कुटुंब यांची मर्जी संपादन करण्याला त्याला फारसा अवधि लागला नाहीं. थोड्याच दिवसांत भय्याचें प्रस्थ मार्तंडशास्त्र्यांच्या घरांत चाँगळेंच माजून राहिलें व मातंडशास्त्र्यांच्या पश्चात्‌ त्यांच्या कुटुंबाने सत्तावीस वर्षे वया- निमळक्षेत्रीं १५५५९ ५ -... ०० >---£ -८८-८५५०८८८-८८८-५५५४५८५-५८४८४/५/५ “/५८५- च्या भय्यालाच दत्तक घेऊन मातेंडशास्त्र्यांचा वंशवृक्ष वाढीला लावला. तेर्व्हा - पासून भय्याचे भय्याशासत्री बनले. नंतर एका जहागीरदाराच्या मुलीशीं त्यांचें लम्नह्ी झालें. ती बायको मेली म्हृणून पुन्हा दुसरें व दुसरी बायकोही मत्युसुर्खी पडली म्हणून त्यांनीं तिसरें लम्न रुईशीं करून धोंडशास्त्र्यांच्या सर्वात धाकटया आठ वर्षांच्या सुंदर मुलीशी चार्थे लम केले होते. ह्या लम्नाच्या वेळीं भप्या- शास्त्र्यांचे वय अवघे एकूणपन्नास वर्षाचे होते. आज त्यांच्या लम्नाला सात वर्षे लोटली होतीं. भय्याशास्त्र्यांच्या व धोंडशास्त्र्यांच्या संबंथाविषयीं एक विशेष गोष येथें सांगावयाची ती ही कॉ, भय्या वयाने बावीस वर्षांचा असतांना धोंडशास्त्र्यांची सर्वोत मोठी मुलगी जो तेव्हां वयाने आठ वर्षांचो होती व जो रूपानें टाकाऊ असून साधारणपणें वेडगळांतच जमा होती तो त्यांनीं भय्याला द्यावी असा मातेडशास्त्र्यांनीं त्यांना आग्रह केला होता. पण भय्या वयानें मोठा व मिकारी' असून शिवाय एक सामान्य पुजारी म्हणून आपली मुलगी धोंडशास्त्र्यांनीं त्याला देण्याचें नाकारून तिचे लम 'करतलाभक्षा तरुतलवासं' अश्या एका गरजू विद्वान्‌ ब्राह्मणाच्या मुलाला दिली होती; पण पुढें तोच भय्या मातेडशास्त्र्यांचा दत्तक- पुत्र होऊन एकदम भय्याशास्त्री व मोठ्या जिंदगींचा धनी होतांच त्याच धोंड- शास्त्र्यांनी भय्याशास्त्र्यांच्या वयाच्या एकूणपन्नासाव्या वर्षी त्यांना आपली शेवटची सुंदर मुलगी आग्रहाने दिलो हेती ! भय्या बावीस वर्षांचा अविवाद्दित असतांची त्याची स्थिति व शेवटच्या लग्नाच्या वेळची त्याची स्थिति यांत वयाचा फरक नेसर्गिकच होता, त्यांची ज्ञानलवदुर्विदग्धता पूर्वेवत्‌ कायमच दवोती व शिवाय त्यांच्या नेतिक वर्तनाच्या बाबतींत दल्शौककाची बरीच भर पडली होती. असें असतांही धोंडशास्त्र्यांनीं त्यांना त्यांच्या वयाच्या एकूणपन्नासाव्या वर्षी आपला जांवई केले, तें अर्थात्‌ त्यांच्या अफाट लिंदगीकडे व वंशपरंपरे- च्या थोरवीकडे पाहून ! ह्या नव्या संबंधामुळे धोंडशास्त्र्यांना भय्याशास्त्र्यांच्या घरांत फार महत्त्व प्रास झाले होते व भस्याशास्त्र्यांचे वंशपरपरेचे धर्माधिकार आणि धोंडशास्त्र्यांची अगाध विद्वत्ता यांचा बेमालूम संगम होऊन त्या सासरे- जांवयांचें धर्मराज्य त्या टापूत सुरू झालें होते. असे ते धर्ममूर्त सासरे जांवई आज निर्मळ क्षेत्री आचार्यांच्या समाधीसमोर सनातन हिंदु धर्मांचे कटरे अभिमानी व अधिकारी म्हणून तेथें शुद्दिकार्य करून १५६ पेशवाईतील धर्मेसंप्राम ब-५-----:८-५८-८--८-८४-८-५५८--५५-८८८४५--०८५-८ ८०५४५८१४५४ ४/४ ४४४४५४0 ४४0४00000/४४४४४0७ कश धोेकणशीशेशशश४४0शाशाशशकशीण्टी हिरधमाचिं वेभव वाढवू पहाणाऱ्या प्रगमनशील स्वामी रामानंदांना व त्यांच्या अनुयायांना विरोध करण्यासाठीं सज्ज झाले होते. गंगाजी नाईक निर्मळकडे बरोबरच्या ब्राह्मणांसह जाऊन पोचले. ते निर्मळकडे जाण्यासाठी अनाळ्याहून निघाले ते बरोबरच्या ग्रामस्थ मंडळीला आपल्या आगमना'ची वाता गुस राखण्या- ला सांगून पुढें पाठवून ते चिमाजीअप्पांची वाट पहात निमळ गांवीं श्या टॅकडी- वर क्षेत्र आहे त्या टेकडीच्या पायथ्याशी थांबले होते. थोड्याच वेळांत चिमाजी- अप्पा सडे घोडा फॅक्रीत तेथें येऊन पॉचचतांच उभयतां मिळून पुढील बेत ठरवीत मुद्दाम वेषांतर करून व आपल्या सेनिकांनाही सामान्य शेतकरी बनावयाला लावून गुपचुपपणे टेकडी चढून क्षेत्राच्या ठिकाणीं गेले. क्षेत्रस्थ मंडळीचा शुद्धि" कार्थविषयक धर्माधर्मनिर्णयासंबंधींचा वाद ऐन रंगांत आला होता. रामानंदांच्या पक्षाचे आधिपत्य स्वतः रामानंदांनीं पत्कारलें होते व प्रतिपक्षाच्या वतीने भय्याशास्त्री आणि धोंडशास्त्री हे दोयेही बोलत होते. भेय्याशास्त्र्यांनी बंदो- बस्तासाठी आणविलेले कांद्दी गोरे सोजीर रामानंदापाशीं व इतरत्रही उभे होते आणि ते रामानंदांना पकडण्याविषयीं भय्या शास्त्र्यांच्या अनुज्ञेची वाट पद्यात उभे होते. शुद्धिसमारंभांत पावन होऊन पुन्हा हिंदुधर्मांचा स्वीकार करण्यासाठीं उत्सुक झालेले ळोक त्या विद्वजनसभसभोवार, कांहीं आचार्यांच्या समाधीशेजारीं, कांही खालीं विमल तयाच्या कांठी व कांही निर्मळ तळ्याच्या कांठी बसले होते. त्या सव मेडळीच्या चर्थवर नराशेची छाया पसरलेली दिसत होती. ब्रह्मवन्दांतील भर्भनिर्णयविषयक वादाला एवढा रंग 'वढला होता कीं, त्या भरांत चिमाजीअप्पा व॒ नाईक तेथें कव्हा आले याचीही कोणाला दाद्‌ लागली नाहीं. चिमाजी- अप्पांनी आपल्या सेनिकांना मुद्दाम आजूबाजूला दबा धरून बसविल्यामुळें त्यांचीह्दी कोणाला दाद लागली नाही. मराठे सॅनिक आपलीं शास्त्रे लपवून एकेका गोऱ्या सोजिरामागें दोन दोन अस सावधागेरीने उभ राहिले, तेव्हां अनेकांनी त्यांना पाहिले असेल; पण पहाणारांना वाटलें को, इतके लोक शुद्ध होण्यासाठी एथे आले आहेत त्यांतलेच हवे असतील. त्रह्मवन्दांच्या वादाला पक्के तोंड लागलें आहे असें पाहून चिमाजीअप्पांनीं नाइकांना एका बाजूला बोला- वून घेऊन दोघेही तशा सामान्य वेषांत त्या गर्द|तून एकेक पाऊल पुढें टाकीत विद्दजनसभेच्या अगदी शेजारी जाऊन उभे राहिले. त्यांच्याकडे तक्कार घेऊन रेलेले सिद्धेश्वरशास्त्री व त्यांचे इतर साथीदार अगोदरच तेथें पोचले होते; पण निमळक्षेत्री १५७ क्ट”. ४४४ कशन टीक्के ४ श्र टरलस्टध्लपट र ऱ्ट २ था-“-“« “४४--0--५/ -५- १८५-४- --:- -*८५ “ /४८८- “४५-४४ शा 07५८८ त्यांच्याकडेदेखील कोणाचें विशेष लक्ष वेधलें नाहीं व त्यांनीही कांहों बोभाटा केला नाहीं. आजच्या वादाचा प्रारंभ तसाच शेवटही दंडेलींतच व्हावयाचा हें जवळ जवळ ठरल्यासारखेंच होते. सवाचा दांत कोणत्या ना कोणत्या कारणामुळें कां होइना, पण मुख्यतः रामानंदावर होता. पोतुंगीजांना रामानंद नको होते ते आपल्या धर्मप्रसाराला विरोध करतात म्हणून, धॉड्शास्त्र्यांना ते नको होते ते त्यांच्या धडाडीच्या धर्मकार्यामुळे आपलें महत्त्व कमी होऊं लागलें व त्यांच्या पुढारी - पणाखालीं आपल्या प्रतिस्पर्धी ब्राह्मणांना पुढारपणाला अवसर मिळूं लागला म्हणन, भय्याशास्त्र्यांना ते नको हाते ते धोडशास्त्रयांना नकोत म्हणून व शिवाय त्यांना नामोहरम करण्याने भस््याशास्त्र्यांची पोतुगीजांच्या पदरीं प्रतिष्ठा वाढणार होती म्हणून, आणि इतर बऱ्याच ब्राह्मणांना ते नको होते आपल्या अंगी भसय्याशास्त्री व घोडशास्त्री यांच्यांवेरुद्ध त्र काढण्याची ताकद नाहीं म्हणून ! सुवासिक व सुंदर कमलाच्या मुळाशी दु्गधियुक्त कर्दमाची राड असावी, त्याप्रमाणे तेथे शुद्धि- कायाला विरोध करण्यासाठी कबरा बांधून धांवून आलेल्या सर्व शास्त्रीपंडितांच्या सनातन धर्माभिमानाला जो बहर आलेला दिसत होता, त्याच्या मुळाशी वेस्याक्तिक स्वार्थाच्या दुगधिमय कर्देमाची राड झाली होती ! आणि सवात आश्चर्यांची व तितकीच मोजेची गोष्ट ही की, रामानद कुठचे कोण याविषयीं तेथें कोणालाच कांहीं माहिती नव्हती. तरी पण एकटे रामानंद केद झाल्यानें हया वाद सहज मिटण्याजोगा होता. कारण शारिरांतून आत्मा निघून गेल्यावर कळेवराला कसलें महत्त्व ! शुद्धिका्यीळा अनुकूल असणाऱ्या ब्राह्मणांचे व शुद्धिकार्यांनें पावन वयर “७ क होण्यासाठीं तेथें जमलेल्या सहखावाथे जीवांचे डोळे एकट्या रामानंदाकडे लारन राहिले होते. पण रामानंदांना इतक्या अनुयायांतून कसे उचलावे हाच अवघड प्रश्न होता. एक तर रामानंदांच्या केसाला नुसता धक्का लागतांच तेथे भयंकर रक्तपात झाला असता व त्यांत प्रत्यक्ष धोंडशास्त्री, भय्याशास्त्री व त्यांचे अनुयायी यांचोद्दी वाताहात उडाली असती; पण भसय्याशासत्र्यांनीं साह्यार्थ मुद्दाम वसईहून आण- विलेल्या गोऱ्या सोजिरांनीं एकतर्फी रक्तपात करून रामानंदांना केद किंवा ठार करून भय्याधास्त्र्यांच्या पक्षार्चे रक्षण केळे असते असे मानलें, तरी त्या ब्राह्मणांना काँद्दी त्याच दिवशीं देशत्याग करून जावयाचे नव्हते किंवा बाटून १५८ पेशवाईतील धर्मसंप्राम “५५९४९४४४४४ शे शशश ४शी शशी” ०५०४-४५-८०... प क “७५४ ल्रिस्तीही व्हावयाचे नव्ह्ते; त्यांचा मग हिंदुसमाजांत कसा पल्ला आला असता ! त्या ब्राह्मणांनी रामानंद किंवा त्यांचे प्रगमनशील अनुयायी यांचा छळ किंबा वध व तो फिरंग्यांसारख्या अस्प्रश्‍यांहूनही अस्पूरय गणल्या गेलेल्या गोमांस भक्षकांच्या ह्वातून करविणें म्हणजे पर्यायाने स्वतःच्या भुदेवत्वाच्या पुरातन रूढिसिद्ध दृरक्कांना चड लावण्यासारखें, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायांवर दगड पाडून घेण्यासारखं होते. भय्याशास्त्री एक संपन्न होते; धोंडशास्त्री बरेच सुखी होते; पण सामान्यतः भिक्षुक ब्राह्मण म्हटला कॉ, पुरोदह्ितपणाच्या वृत्तीवर त्याचा निर्वाह ! अक्षा मिक्षुकांचाच धोंडशास्त्री व भय्याशास्त्री यांच्या अनुयायांत मोठा भरणा होता, त्यामुळें आपल्या ब्राह्मणत्वाचा बोज राखण्यासाठी म्हणून तरी रामानंद व त्यांचे अनुयायी यांना फिरेग्यांच्या हातून शासन करविणें इष्ट नव्हते. म्हणूनच शक्‍य तों सामोप्चारांनीं सारा कारभार चालला होता, ही धार्मिक बाब तितकी विकोपाला गेलीच तर पेशवे आपले जातभाई असल्यानें आपला पक्ष उचलून धरतील अशीद्दी त्या विरोधी ब्राह्मणांना आशा होती.-नव्हे,निरु- पाय तर रामानंद वभेरे लोकांना पकडून आपण पेशव्यांसमोर नेऊं व धर्मबाह्य आच- रण केल्याबद्दल त्यांना योग्य शासन करव, असाही भस्याशास्त्री व थोंडशास्त्री यांना आत्मविश्रास वाटत होता. त्यांनीं पोतुंगीजांची मदत घेतली होती ती रामानंदांनीं आरंभिलेले शुद्धिकार्य हाणून पाडून आपल्या' मतें सनातन हिंदुधमाची उश्ज्वल- ता अभंग राखण्यापुरती; एरव्ही त्यांना पेशवाईअंमलळ वसई-साष्टी प्रांतांत निर्वेध- पणें प्रस्थापित झाळा तर तो पाहिजेच होता. असें असूनद्दी भय्याशास्त्री व घोडशास्त्री यांनीं अन्टोनेओच्या ओळखीने वसईकर फिरेग्यांशीं संधान बांधले होतें, तें केवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करावयाची जी जगाऱची रीत, त्या रौतीला अनुसरून बांधलें होतें. त्यांचें दुबळ मन त्यांना साक्ष देत होतें कॉ, फिरंग्यांचे पाय आपल्या प्रांती फार खोल रुजले आहेत; त्यांचा निःपात पेशव्यांकडून होणें कदापि शक्‍य नाहो. फिरग्यांनी तर सर्व हिंदूंना बाटवून ख्रिस्ती करण्याचा विडाच उचलला आहे. अशा स्थितींत फिरंग्यांशींच गोडी राखून आपले दिवस निभतील तेवढे निभतील! बराच वेळ उभयपक्षी कंठक्यषोष होऊनही रामानंद आपला शुद्धीकरणाचा विचार सोडावयाला तयार नाहींत असें पाहून धोड्शास्री एकदम वर्देळीवर येऊन म्हणाले, “ एकूण स्वाम ! तुम्ही हें अधार्मिक कृत्य करण्याचा हेका सोडावयाला तयार नाहीं ना! ” निर्मळक्षेत्रीं १५९ रामानंद निव्वलतेनें उद्गारले, “ शास्त्रीबुवा ! मी पुन्हा तुम्हांला सांगतो कीं हवे कृत्य अधार्मिक नाही.” “ काय ! हॅ कृत्य अधार्मिक नाहीं ! मी एवढा शास्री आणि मला तुम्ही छ्या धमाच्या गोष्टी सांगतां ! बस्स ! बोला. शासत्राधारानें बाटलेल्या लोकांना पळी पळी तीर्थोदक किंवा पंचगव्य पाजून पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचा तुम्ही जो धुमाकूळ मांडला आहे, त्याला शास्त्राधार कुठे आहे तो दाखवा.” “ पण शास्त्रीबुवा ! ख्षिस्ती माणसाच्या स्पर्शाने अपवित्र झालेलें जलप्राशन हिंदूनें चुकून केलें म्हणजे तो बाटला अशाविषयीं तरी शास्त्राधार कटे आहे! ” “ जलप्राशन कसले घेऊन बसलां ! फिरग्यांनीं आपलें अन्न व गोमांसाचे तुकडेदेखील हिंदूंच्या तयांत व विहिरींत टाकून हिंदूंना बाटविलें आहे. अशां- ना तुम्ही कसे पावन करणार! ” “ कबूल ! गोमांसाचे व अन्नाचे तुकडे तळ्या-विहिरींत टाकून त्यांनीं हिंदूंना बाटविलें; पण हे लोक खुषीनें बाटले असं थोडेंच आहे ! इतकेंच काय, पण मी याच्याही पुढें एक पाऊल जाऊन वादासाठी कबूल करतों को, यांतले कांहीं लोक वेळीं कसल्या तरी मोहाला बळी पडून अथवा अज्ञानतः खुषीनेंह्यी बाटले असतोल; पण त्यांनादेखील जसा खुषीने हिंरधर्माचा त्याग करून ख्रिस्ती धमाचा स्वीकार करतां आला, तसाच पुन्हा खित्ती धर्माचा त्याग करून हिंड थमीचा स्वीकार कां करतां येऊं नये ! धर्म हा भावनेचा व श्रद्धेचा प्रश्न आहे; त्या भावनेला व श्रद्धेला खाण्यापिण्याच्या विशिष्ट देवप्रतीकांच्या उपासनेच्या किंवा वेश- भूषणांच्या रूढिप्रणीत बाद्योपाधी कधींच बंधन घालूं शकत नाहींत.आपला हिंदु धर्म ह्वा साऱ्या जगाचा धर्म अस आपण म्हणतों. आपले शंकराचार्य स्वतःला जगद्गुरु म्हणावितात, मग हे आपले बांधव जगाबाहेरचे थोडेच आहेत ! आणि हिँडु धर्म हा जर खरोखरच विश्वधर्म आहे, तर देशकालपरिस्थितीच्या वणव्यांत सांपडलेल्या हिंदुधमोच्या संतानांना हिर्धर्मात स्थान नादीं असे म्हणणें माणुसकीला शोभतें तरी का ! शास्त्रीबुवा ! परीस व लोखंड यांतील फरक हाच को, त्या दोहोंचा संयोग झाल्यानें पारेसाचें लोखंड न बनतां लोखंडाचे सोनें ह्वोतें.--” “ मला तसल्या वायफळ गप्पा नकात, शास्त्राधार बोला ! कोणत्या धमंग्रंथांत तुम्हीं आरंभिलेल्या शुद्धिकार्याहा आधार आहे ते सांगा.” १६० पेशवाईतील धर्मसंप्राम *९४७४॥0 ४ ४४ "दट “ पुन्द्या तेंच ! शास्त्राथार व ग्रंथाधार ! शास्त्रीबुवा ! शास्त्रग्रंथ कोणीं निर्माण केले? ” “ शास्त्रम्रंम कोणीं निर्माण केले म्हणजे ! महान्‌ धर्मवेच्या क्राषि मुनींनीं- श्रीमदायशंकराचायांसारख्या धर्मावतारांनीं निमोण केले.” “ नाहीं.-- भय्याशास्त्री मध्येंच उसळून म्हणाले, “ तर काय तुमच्यासारख्या धर्मलंड गोसावड्यांनीं निमोण केल! ” चिमाजीअप्पांकडे अर्नी>यावर तक्रार घेऊन गेलेल्या लोकांचा पुढारी वद्ध ब्राह्मण रामानंदांच्या मार्गे उभा हाता. त्याला भऱ्याशास्त्र्यांची लुडबूड ऐकून राग आला. तो तेव्हांच भस्याशास्त्र्यांना तरी कांहीं खरमरीत उत्तर देणार होता; पण तेवढ्यांत त्याला त्याच्या जवळच्या दसऱ्या एका ब्राह्मणाने आंवरलें. रामानंद शांतपणे म्हणाले, “ शास्त्रप्रेय शकराचायासारख्या धर्मावतारांनां नेर्माण केळे खरे; पण त्यांनीं तरी ते देशकालपरिस्थितीचा विचार करूनच निर्माण केले नाहौंत का! श्रीमदादयशकराचायानी निवत्तिपर बोद्ध धर्माचा उच्छेद करून प्रवृत्तिपर दिंदुधर्माचा पुनहद्धार केला, तो तरी देशकालपारीस्थिति पाहूनच ना! फार दूर कशाला ? प्राचीन काळीं अनुलोम विवाहांना जें धर्माचें पाठबळ होतें, तें कलियुगांत पाराशरस्पतीनें हिरावून घेतलें ते तरी देश-काल- परिस्थितीकडे पाहूनच ना ! शास्त्रीबुवा ! धर्म हा समाजधारणेसाठीं असतो; देश- काल-परिस्थित्यनुरूप सत्य, समता, सवाभूतीं प्रेम ह्या विश्वधर्माच्या चिरंतन तत्त्वांना बाध न आणतां जुन्या राठे मोडाव्या लागतात, नव्या राढि निर्माण कराव्या लागतात व त्यांना समाजांत मान्यता मिळण्यासाठी धर्माज्ञा असें गंभीर नांव द्यावें लागतें. अशी धमाज्ञा आज तुम्हीं काढून, चुकून भ्रष्ट झालेल्या लोकांना आपल्या धर्ममाउलीच्या मांडीवर बसविण्याचा आम्ही आचरितों हा सोपा मार्ग धर्मदंड म्हणून तुम्ही सांगितला, कौ ही पिढी व पुढची पिढीही तुमचाच कित्ता गिरवील. शास्त्रीबुवा ! काळाचा ओघ कसा वहात आहे यावर नजर देऊन आपणासारख्या थोरांनीं इतर समाजबांधवांचें मार्गदर्शक बनलें पाहिजे. असें पहा, सत्य-समता, सर्वोभू्ती प्रेम ह्वा परमे*वरा'चा धर्म सृष्टी तील व्यक्तिमात्राच्या अंतःकरणांत स्वतः परमेश्वराने लिहिलेला असतो. त्या महत्तम धमीची अवहेलना करण्याला शिकवणारा तो काय धर्म! हेंच पहा, “शश ४८ निमळक्षेत्री १६१ ०५-५० 2५०५-५० 7८-2८-८५८--८८-८५८८५--८५८५५८४८१/८ 0-२: -::-/८८८५८०५८८८४५५८५५५५५५५८ 2८५८-५८-५० ५८५०५०५०५० ०-०...“ बळव्शधलन-५-॥५४४/४४४४८४/१"श ४४0 तुम्ही आम्ही ब्राह्मणत्वाचे-जन्मजात ब्राह्मणत्वाचे -एवढे स्तोम माजवून बसतो; पण राम-कृष्णादे श्या महात्म्मांना आपण परमेश्वर मानन भजतो, ज्या भगवान्‌ श्रीकृष्णांना जगदगुरु मानून त्यांना निरपिळेल्या गीतेला पांचवा वेद गणून चतुर्वेदां- च्या बरोबरीने मान्यता देतो, ते राम-कृष्ण जन्मजात ब्राह्मण थोडेच होते! नामदेव-तुकारामादे हिंर संतांना व| हजरत बावा मलंगादि यवन संतांना आपण देवस्वरूप मानून त्यांच्य़ा स्प्रातिचिन्हांससोर भाकिभावानें मान नमावेता', ते साधुसंत ब्राह्मण थोडेच होते !(--” पुन्हा भय्याशास्त्र्यांना उकळी फटली. कारण हजरत बावा मलंगांना परमे- श्वर मानून भजणाऱ्या भाविकांपॅका ते एक होते. ते आवेशानें म्हणाले, “हूं ! स्वामी ! बाबा मलंगांचें नांव काढाल तर खबरदार ! ते माजे गुरु आहेत; ते मला वंद्य आहेत.” “ म्हणूनच मी विचारतों, बाबा मलंगांच्य़ा कबरेसमोर झालेला भंडारा जाणून- 74०------>>>> १ ठाणें जिल्ह्यांत कल्याणच्या दक्षिणेला द्दा मेळांवर मळगड नांवाचा एक डोंगरी किल्ला आहे. डोंगराचा बराच भाग वहुन गेल्यावर किल्ल्याखाली एके ठिक्राणीं दाट झाडीत बरोच सपाट जागा लागते. तेथें हजरत बाबा मलंग या नांवाच्या मुसलमान अवलियाची कबर आहे. येथें दरसाल माघ शुद्ध पोर्णिमेला फारच मोठा उद्धस भरतो. ह्या कबरीचा मुजावर ब्राह्मण आहे व येथील उरुसास मुसलमानांप्रमाणें हिंदूद्दी जातात. सुमारे ७० ० वर्षापूर्वी मळेंगड येथें नळ नांवाचा एक हिंड राजा राज्य करीत असतां अरबस्तानांतून हाजी अज दुरंहमान या नांवाचा एक सुसलमान अवलिया येऊन तो मलंगडच्या एका भागावर राहूं लागला. 'राजाने त्याच्या साधुत्वाची परीक्षा पाहिली व तो राजाच्या कंसोटीला उतरतांच त्याला इजरत बाबा मलंग हॅ नांव राजानें दिलें. तेव्हांपासून तेंच नांव रूढ झाळे. गडावर त्या अवलियाच्या कबरीच्या शेजारी त्याच्या पत्नीचीही कबर आहेः ह्या किछ़ा मराठ्यांच्या ताब्यांत असपांना इंग्रजांनीं जिंकला; पण दोन वर्षाच्या अवधात इंग्रजांना तो ओकावा लागला. हा त्या अवलियाचा प्रभाव असें पेशव्यांना वाटून त्यांनीं काशीनाथपंत केतकर ह्या ब्राह्मणाच्या हातीं कबरी वर घालण्यासाठी एक बहुमूल्य वस्त्र पाठाविळें. तेव्हांपासून कबरीची व्यवस्था त्या केतकर घराण्याकडे चाळू आहे. उरुसाच्या वेळीं येणाऱ्या साधुपुरुषांना इतर यात्रेकरूंना खिचडीचा शिधा देण्याचें काम तेच करितात पे....११ १६२ पेशबाईतील धर्मसंप्राम धुजुन सेवन करणारे तुमच्यासारखे लोक जर भ्रष्ट होत नाह्वोंत, तर फिरग्यांच्या कावेबाजपणाला फसून अपवित्र जलप्राशन करणारे हिंदु लोक तरी कसे भ्रष्ट होतात ! जसा रोग तसें त्याला आषध; जसा देव तशी त्याची पूजा. जशास तसें ह्या न्यायाशिवाय क्ला जगांत कोणाचा कधींच पदा यावयाचा नाहॉ. असें पहा, फिरग्यांनीं हिंदूंना बाटविण्याच्या व छळण्याच्या ज्या अभिनव युक्‍्त्या- शोधून काढल्या, त्यांना त्यांच्या पवित्र धमंग्रंथांत थोडाच आधार आहे! ” “ तुम्हीं ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ वाचला आहे एकूण ! ” धोडशास्त्र्यांनी विचारले. “ होय. मीं खिस्ती लोकांचें बायबल व यवनांचें पवित्र कुराणदेखील नीट समजावून घेतलें आहे.” रामानंद म्हणाले, “ अब्रह्मण्यम्‌ ! अब्रह्मण्यम्‌ ! ! ” धोडकास्त्री कळवळयानें आपल्या कानांवर हात ठेवीत उद्गारले. “ शान्त पापं ! शान्त पापें ! ” भसय्याशास्त्री आपल्या सासऱ्यांचें अनुकरण करीत म्हणाले. “ भ्रष्टाकार ! भ्रष्टाकार ! ! ” धोंडशास्त्री व भय्याशास्त्री यांच्या सभोवार कोंडी करून बसलेले ब्राह्मण एकदम कोलाहल करूं लागले. धोडशास्त्री पुन्हा म्हणाले, “ स्वामि ! तुम्दीं यावनी भाषा वदून आपली जिव्ह्या विटाळली व यावनी धर्मग्रंथ पठण करून हृद्य विटाळले. अक्षा अंतर्बाह्य भ्रष्ट झालेल्या माणसाची वाणी श्रवण करणें, त्याचें मुखावलोकन करणें हृंदेखील पाप आहे.” असें म्हणून त्यांनीं आपल्या कानांत बोटें घातलों व डोळे मिट्रून घेतले. भय्याशास्त्र्यांना आतां जास्तच अवसान आलें. तेदेखील आपल्या सासऱ्यां- प्रमाणेच कानांवर हात ठेवून डोळे मिटून घेऊन उद्गारले, “ हर ! हर ! अंतर्बाह्य म्लॅंच्छमय झालेल्या ह्या जोगड्यानें आचायाच्या पवित्र समाधीसमोर येऊन भ्रष्टाकार कॉं हो केला ! बस्स! ह्या भ्र्टाकाराला आळा घातलाच पाहिजे. मी एथला सर्वधमीधिकारी, आचारयांचा प्रतिनिथे मी समस्त ब्रह्मवन्दांना अशी आज्ञा करतों काँ, ह्या बाटग्या स्वामीला कोणींद्दी आपल्या गांवी आश्रय देऊं नये. धर्मबाबतींत याचा शब्द कोणींही मानूं नये. हा ब्राह्मण नव्हे व याचे अनुयायी कोणी असतील तेही ब्राह्मण नव्हेत. त्या सर्वावर आज बहिष्कार जाद्दीर करण्यांत निर्मळक्षेत्री १६३ “७ ४२४४ ४५४ ७८ ७७ टकल ऐक फशकटीक-कीक ण न येत आहे. यांनीं आजवर आरंभिलेलें शुद्विकार्य हिंदुधर्माला संमत्त नसल्यानें जे लोक अक्षा शुद्धीकरणद्वारा हिंदुधमांत येतील ते आपल्या बेचाळीस पूर्वजांसद्द रौरव नरकांत पडतील.” ह्या पातकापासून त्यांना स्वतःचा बचाव करावयाचा असेल तर महिम्नाचें पारायण करून निर्मळ तळ्यांत स्नान करून त्यांनीं पावन व्हावें. 'महेशानां परो देवो, महिम्नो ना परास्तुतिः । अघोरां ना परो मंत्रो । नास्ति तत्त्वं गुरो: परं ॥ दोक्षा दाने तपः तीथे ज्ञानं यागादिका: क्रिया; । महिम्नस्तव पाठस्य कलान्हाहान्त षोडशीम्‌ ॥' असा महिम्नपठणाचचा अगाध महिमा आहे.” इतक्या गंभीर स्वरूपाचा धमावेवाद तेथें चालला होता. वेदत्राह्मणे-उपनिषदे जिव्हाप्रावर नाचविणाऱ्या धोंडशास्त्र्यांनाही रामानंदाच्या युक्तिवादानें चकित करून सोडलें होतें. सह शास्त्रे अठरा पुराणें ज्यांना पारंगत आहेत असे बरेच ब्रह्मवन्द तेथें तोंडांत बोटे घालून बसले होते, तरी तेथें भस्याशास्त्र्यांनी आपला थर्माधिकार अशा विचित्र तऱ्हेने गाजविण्याला प्रारंभ करतांच व महिम्नाचा आधार देतांच सवाना इंसूं कोसळल्याशिवाय राहिलें नाही. रामानंदांच्या बाजूला उभा असळेला एक तहुण ब्राह्मण खोंचिकपणानें भय्या- शास्त्र्यांना म्हणाला, “ भय्याशास्त्री | धोंडशास्त्र्यांच्या विद्वत्तेळा देखील लाजेने खाली पहावयाला लावणारा महिम्नाचा आधार घेऊन तुम्ही सर्वाना जो हा प्रायाशित्तावेिधि सांगितला, तो जपून तरी कोणी काय साध्य करावयाचें ! शुद्धीकरणद्वारा हिंदुधर्मात येणारे लोक आपल्या बेचाळीस पूवजांसह रौरव नरकांत पडतील असें तुम्ही म्हणतां, यांत तुम्ही तुमच्या तोडानें सनातन हिं_- धमोची व आपल्या बेचाळीस पूर्वजांची केवढी जबरदस्त निदा करीत आहे”, याची तरी तुम्हांला जाणीव आहे काय!” भय्याशासतरी जास्त घुरशांत येऊन त्या तरुण ब्राह्मणाच्या कुत्सित युक्तिवादा- कडे बळेच दुलक्ष्य करून म्हणाले, “ बस्स ! मी धर्माधिकारी आहें. मी आज ह्या सर्वे पाखंडी ब्राह्मणांवर बह्िकार जाहीर करीत आहे हें ध्यानीं घेऊन यापूढे समस्त त्रश्मवन्दांनीं व हिंड जनांनी वर्तावे. मी जगद्गुरु श्रीमच्छंकराचायांचा प्रतिनिथचे या नात्यानें ह्या निर्णय देत आहे.--” रामानंद शांतपणानें मनांतल्या मनांत भय्याशास्त्र्यांच्या अज्ञानाची कॉव करून हंसत इंसत उघडपणें म्हणाले, “ भर्याशास्त्री ! तुम्ही अशी जगद्गुरूची बदनामी कशाला करतां! त्यांची योग्यता कुठे व तुमची आमची योग्यता कुठे!-” १६४ पेशवाईतील धमसंप्राम की “ हुं, रामानंद ! ह्या योग्यते'चा प्रश्न काढून तुम्ही माझा उपमर्द कराल तर याद राखा ! तुम्हांठा माहीत नसेल तर सांगतो, हे धर्माधिकार वंशपरंपरेने साझ्या घराण्याकडे चालत आलेले आहेत; धार्मक बाबतींत आमच्या वंशांतील अधि- कारी पुरुषाच्या मुखांतून वलेला निर्णय सर्वे ्रद्यवंद शिरसावंद्य मानीत आले आहेत. मी माझ्या अधिकारक्षेत्रांत तुमच्यासारख्या उपऱ्यांचे भलभलते चाळे मुळींच चाळूं देणार नाहां; स्पष्ट सांगतो.” धोडशास्त्री मध्येंच म्हणाल, “ भस्याशास्त्री हे सर्व धर्माधिकारी आहेत. त्यांची धर्माज्ञा प्रत्यक्ष जगड्गुरु शंकराचार्यांच्या आज्ञप्रमाणें सर्वानी शिरोधार्य मानली पाहिजे.” रामानंद किंचित संतापून म्हणाले, “ धोंडशास्त्री ! तुमच्यासारखे विद्ठच्छिरो- माणिदेखील भय्याशास्त्र्यांसारख्या मढमाते अपंडितांच्या वाचाळतेला दुराम्रहाने आचचायाच्या अज्ञिहतकी किंमत देऊं लागले तर त्याचा परिणाम काय होईल याची तुम्दांला जाणीव आहे का? ” “ काय परिणाम होईल ! ” घोंडशास्त्र्यांनी आवेशाने दांतओठ खात विचारलें. “ काय परिणाम होईल ! ” रामानंदांनी तितक्‍याच कणखरपणानें उत्तर देले, “ अशानें तमच्यासारख्या विद्वानांची योग्यता तर कमी होईलच; पण आचार्यपीठांचीही योग्यता कमी होईल व हिनधमीच्या खऱ्या केवाऱ्यांना आचार्यपीठाचें अस्तित्व विसरून सवयंनिर्णयाच्या तत्त्वावर हिंदुधमांच्या थारणे ः्वी तजवीज करावी लागेल. आचायोचीं पीठे आजवर कोणीं अभंग राखली | आचार्यांचे श्रेष्टत्व आजवर कोणीं जिवेत राखिले ! भय्याशास्त्र्यांसारख्यांच्या विद्वान पूर्वजांचे धमीधिकार आजवर मान्यतापूर्वक कोणीं रक्षण केळे ! आम्हीं खऱ्या कळकळोच्या हिंदूनी. मत्तिकेची मूर्ति बनवून तिची पूजाअर्चा करून तिला देवपणा प्रास करून देणाऱ्या भाविकांनाच जर ती मूर्ति जाच लागली, व देवपणाच्या कसोटीला उतरेनाशी झालो, तर त्या मूतींला मातीमोल म'नून मांडून टाकण्याचे सामर्थ्य त्या मृतांच्या उपासक्तांच्या अंगीं असतें; त्याप्रमाणेच हिंदुधर्मंधारणेसाठॉ निर्माण झालेल्या आचचार्यंपीठांचा च धर्माधिक्राऱय़ांचा जर धर्मविध्वंसाकडे व हिंदुधमांच्या खऱ्या अनुयायांना गांजण्याकडे दुरुपयोग होऊं लागला, तर माझ्यासारख्या खऱ्या हिन्द्थमोभिमान्यांना हिन्दुधर्मावर घाला घालणाऱ्या परशद्रंचें पारिपत्य करण्यापूर्वी ध्या हिंदुधर्मकंटक धर्माभिमान्यांवर व < ४५५४-४५ 7४८ निमळक्षे १६५ ४८८४५४५८४८ -४/४४४/४/१* ४ (४४ ४१४५४५५६५५ (४५॥ध्टीाश शशी शी पट ४० धीट ४7०४८४७ पाप्टप्टाट: “| ८४४१४४८ >“ ८८ “7 7 7-१ ५८५ -* शाशी टशप्टी लम्टपाश टा 7४९५/५८५/८/--///€४/४* त्यांना नसत्या मान्यतेला चढविणाऱ्या आचार्यपीठांवरच 'मूले कुठारः या न्यायाने हा चढवावा लागेल.” “ काय ? आचायाच्या पोठांची देखील निंदा?! आणि ती माझ्यासारख्या धमाधिकाऱ्यासमोर ! बस्स !--” भय्याशास्त्र्यांना तोंडचे वाक्य पुरे करूं्न देतां रामानंदांच्या मार्गे उभा असलेला वद्ध ब्राह्मण अनावर क्रोधाविष्ट होऊन एखाद्या खवळलेल्या वाघा- सारखा पुढें होऊन उद्गारला, “ कसला र तूं धर्माधिकारी ! देवपूजा करून घट बंडावेण्यांत तुझा सारा जन्म गेला, रामरक्षा महिम्न-पुरुषसूक्तदेखील तुला धड म्हणदां येत नाहीं, धमंशास्त्र कशाशी खातात हेदेखील तुळा माहीत नाहो, असला अडणीवरचा शंख तूं आयत्या बिळांत नागोबासा मातेडशास्त्र्यांच्या भोळ्या विधवेळा भुरळ पाडून तिच्या मांडीवर बसून वेभवशिखराळा पोचलास, म्हणजे मोठेच शतकृत्य केढेंस कीं नाहीं ! आणि तेवढ्यावर तूं धर्माधिक्रार गाजवू पहातोस, तुला लाज नाहीं वाटत | तुला धमांधिकारी मानण्याचे दूरच राहो, मी तर म्हणतो काँ, तूं ब्राह्मणदेखील नसून चांडाळ आहेस. तुझ्या वावदूकपणाच्या बडबडीला धर्माज्ञा मानून हातचे पवित्र शुद्धिकार्यथ सोडून देण्याला येथें जमलेले सारे लोक मेलेल्या मातेचं दूध प्यालेळे आहेत अशी तझी कल्पना आहे काय ! स्स ! आम्ही शुद्धिकाथ करणार; आम्हांला कोण कसा अडथळा करतो ते पाहूं दे. याद राखुन ठेवा, जे कोणी आम्हांला विरोध करावयाला पुढे येतील, त्यांना आचार्यांच्या समाधीपुढें मोक्ष मिळेल.” त्या वृद्ध त्राह्मणाचे सडेतोड बोळ ऐकून सर्वोनाच मोठा अचंबा वाटला, भसय्याशास्त्री म्हणजे केवढी जबरदस्त असामी ! तेथल्या ब्रह्मवदांत त्यांचा अम्र- पूजेचा मान ! त्यांची अशी संभावना झाल्यावर इतरांची तेथें काय प्रतिष्ठा ! त्यांतूनद्दी भय्याशास्त्र्यांच्या बाजूच्या इतर ब्राह्मणांनी उसने अवसान आणून कोलाद्दळ करण्याला कमी केलें नसतें. पण रामानंदाच्या बाजूची मेडळी बरीच जोमांत असळेली त्यांना भञाढळली, व तेथ शुद्ध होण्यासाठीं एकत्र झालेले हजारों अपवादश्रष्ट हिंदुजनही रामानंदांच्या बाजूनेंच कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याला तयार असल्याचें त्यांना स्प्ट दिसून आले, तेव्ह त्यांनीं इळुहळ्‌ मार्गे पाय घेण्याला प्रारंभ केला. कांडी ब्राह्मण पट्टीचे भित्रे होते, ते मुकाठ्यानें माग- च्या पार्या मागे पसार होऊं लागले; कांही अंमळ कमी भित्रे होते, ते धोंड - १६६ पेशवाईतील धर्मसंप्राम स्नानाला वा न-->८:८---:८2--:- -:- ---1-:2-72:/: :---:८-*--०८/-- शास्त्र्यांच्या कानाशी लागून “शास्त्रीबुवा ! अशा वेळीं अतिप्रसंग करण्यांत अर्थ नाहो. येथें धर्मलडांचाच जमाव मोठा आहे, त्यांच्यासमोर आपणांसारख्यांची अशी अप्रतिष्ठा झालेली पह्ाणें आम्हांला इष्ट वाटत नाहो. तुम्ही भथ्याशास्त्र्यां- ना तूर्त गप्प रहावयाला सांगा. आपण रामाजी महादेव सुभेदारांच्या वशिल्याने पेशव्यांकडे फिर्याद घेऊन जाऊं; मग ते ह्या रामानंदांचें व त्यांच्या हस्तकांचे' खासें पारेपत्य करतील' अशी पोक्त सलछ़ा देऊं लागले. तो'च इकडे भय्याशास्त्र्यांनी चिडून सभोवारच्या पोतुंगीज शिपायांना आज्ञा केली, “ तो स्वामी, त्याचा केवारी तो थेरडा व त्यांचे इतर दस्तक ह्या सवोना एकदम कंद करून वसईला घेऊन चला.” चिमाजीअप्पा वगेरे मंडळी तेथें जरी गुस रूपानें उभी होती, तरी ज्यांच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी तेथें आली होती, त्यांनीं त्या मंडळीच्या आग- मनाची गुस वार्ता कितिएकांच्या कानांत सांगितली होती व ती कर्णोपकर्णी षट्कणी होतां होतां रामानंदांच्या बाजूचे सारे ब्राह्मण आणि पावन होण्यासाठीं तेथें आलेले सर्व लोक यांना कळली होती. त्यामुळें त्या सर्व लोकांच्या अंगीं नवचेतन्य उत्पन्न होऊन ते उत्साहभराने भसय्याशास्त्र्यांच्या पक्षाची खोड मोडण्याला आतुर झाले होते. रामानंद व इतर मंडळी यांना केद करण्याचा हुकूम भ्य्याशास्त्र्यांच्या तोंडून सुटलेला ऐकतांच ते लोक एकदम उठून उभे राहिले. प्रत्येक गोऱ्या सोजिरामारगे एकेक मराठा शिपायी उभा होताच; ते सवजण चिमाजीअप्पा व गंगाजी नाईक यांच्या तोंडाकडे पाहून हुकुमाची अपेक्षा करूं लागले. त्याच क्षणाला गोरे सोजीर भय्याशास्त्र्यांच्या हुकुमा- प्रमा9 रामानंद व त्यांचे अनुयायी यांना केद करण्यासाठीं पुढें पाऊल टाकू लागतांच चिमाजीअप्पा च गंगाजी नाईक यांनीं आपल्या सैनिकांना नुसती डोयांनीं खण केली मात्र, त्याबरोबर मराठे शिपायांनी एकेका गोऱ्या सोजिरा- च्या मानगुटीला धरून दरडावून बजावले, “ खबरदार ! पुढें पाऊल टाकशील तर इथल्या इथें तुझी गर्दन छाटली जाईल ! ” तो आकस्मिक प्रकार पाहून तर भय्याशास्त्री, धोंडशास्त्री व गेरे मेडळीचें धाबे दणाणून गेलें. थोंडशास्त्री एकदम नरम येऊन सामोपचाराची भाषा बोलूं लागले, “ रामानंद ! मी एक तोड सुचवितो, ती तुम्हीं तौजन्यानें मान्य केल्यास हा निमळक्षेत्रीं १६७- अक्ट टन ४५७७-०००४४५-४८/५४८-५-५५८५८/५/५८* "५-८ /४०४८४५-१४४५५४४४४४४५४४४४४४४४श४श0 0५४०-७४” 70४0/४४४/५*/१४५ ४१ अतिप्रसंग टळुं शकेल. आपण अर्नाळ्यावर चिमाजीअप्पा पेशव्यांना जाऊन भेटूं व त्यांच्या मध्यस्थीने ह्या वादाचा निकाल करू.” लगेच चिमाजीअप्पा पुढें होऊन म्हणाले, “ मग त्यासाठी अनाऱ्याला जाण्याचे कारण नाहीं; हे चिमाजीअप्पा एथे हजर आहेत. आम्हीं सर्व वाद- विवाद ऐकला आहे व सर्वे गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत; त्यांवरून असा निकाल देतों कॉ, स्वामींनीं चालविलेले धर्मकार्य आम्हांला पूर्णपणे संमत आहे व त्यांना ज्यांनीं ज्यांनी विरोध आरंभिला आहे, त्यांना त्यांना शासन होणें अवश्य आहे.” लगेच चिमाजीअप्पांनीं गंगाजी नाइकांकडे वळून आज्ञा केली, “ नाईक ! भस्याशात्त्र्याषता व धोंडशास्त्र्यांना आतांच्या आतां कंद करा.” ते तसेच सर्व मराठा शिपायांना अनुलक्षन उद्गारले, “ दरोबल्त गोऱ्या शिपायांना पकडा, विमाजीअप्पांची आज्ञा होण्याचा अवकाश, लगेच त्या आज्ञेची अंमल- बजावणी सुरू झाली. भसय्याशासत्री व धोडशास्त्री यांच्या सभोवार मराठे शिपार्‍यां- चा गराडा पडलेला पहातांच त्यांच्या बाजूचे इतर ब्राह्मण धांबत चिमाजीअप्पां. पाशी येऊन त्यांच्या पायांवर लोटांगणें घाळून क्षमा माग लागले; पण चिमाजी- अप्पांचें लक्ष्य त्या वेळो गोऱ्या सोजिरांकडे वेधलेलें होते. ते लोक मराठ्यांशी लढण्याला उद्युक्त झालेले पद्दातांच चिमाजीअप्पांनो. आपल्या सेनिक्रांना दुसरी आज्ञा सोडली, “जे सोजीर खु्षानें स्वाधीन व्हावयाला तयार नसतील त्यांचीं मुंडकी छाटून टाका.” चिमाजी अप्पांच्या आज्ञेसरशी दहाबारा सोजिरांचां मुंडकॉ. धडावेगळी होतांच बाकीचे सोजीर तेथून पळ काठूं लागलेले पाहून चिमाजीअप्पांनीं पुन्हा आपल्या सैनिकांना आज्ञा केली, “ जे सोजीर पळत असतील त्यांना बेलाशक ठार करा.” मराठे सैनिकांचा जमाव गोऱ्या सोजिरांच्या मानानें वराच असल्यानें व इतर लोकांचेंद्दी मराठे सेनिकांना पूर्ण पाठबळ असल्यानें गोऱ्या सोजिरांना लडतांही येईना व पळतांही येईना. पळावे तरी मरावें व लढावें तरीही मरावे, अशा प्राणांतिक पेंचांत सांपडल्यामुळें त्यांना मरा सेनिकांच्या स्वाधीन होण्याशिवाय गर्त्यंतरच उरले नाही. सुमारे पाव घटकेत स्थिरस्थावर होऊन सर्व गोरे सोजीर अल्लाच्या गाई बनून चिमाजीअप्पांना शरण आले. त्या द्रम्यान्‌ भय्याशासत्र्यां- श्द्ट पेशवाईतील धर्मसंप्राम /-८“-५०-/८५-८८०/५-८/८/५४॥५ ५५५ ९१११४0 ४५० 0टपट 2८१९ १ टॉफ्किशशाश 0 णि हीट एॅटप्टशप्पेशी 9 शथध्टटी टशीधाध्टटीश शीट उटपाध्टाली ८ --/८--/५८---८८---४-- आ ्ळळ > ळक व्या बाजूची मंडळी पळ काढण्याच्या खटपटीत होती. पण' गंगाजी नाईक त्यांना थोडेच पळूं देतात ! त्यांनीं भय्याशास्त्री व थोंडशास्त्री यांसह सवाना आपल्या शिपायांकरवीं कोंडून चिमाजीअप्पांसमोर उभ केलें. विमाजीअप्पांनी आपल्या सैनिक्रांना बंदीवान सोजिरांवर खडा पहारा ठेवावयाला सांगून प्रथम रामानंदांना बाजूला घेतलें व त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून विनम्र भावनेने त्यांना म्हटले, “ स्त्रासि ! आपलें दर्शन झालें, आम्ही धन्य झालो. आपणाला भेटण्याची आमची फार दिवसांची इच्छा होती; ती पूर्ण होण्याचा योग हया असा होता. आपण आरंाभलले कार्य अत्यंत स्तुत्य आहे व त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आपल्या कार्यात ज्यांनीं ज्यांनीं वित्ने आणली, त्यांचें त्यांचें यथा- योग्य शासन होईलच. तूर्त आपला मार्ग निष्कंटक झाला आहे, आतां आपण निर्वेधपणे आजचे शद्धिकार्थ कराव.” लगेच त्यांनीं आपल्या एका सेनिकाकडून तेथल्या जनसंमदात दवंडी पिटविळी, “ श्रीसंत पेशवे सरकारांची रामानंद- स्वामींनी आरंभिलेल्या पवित्र शुद्धिकार्याळा पूर्ण समाते असून जे लोक शुद्ध होऊन दिंदुधर्मांचा यथाविधधे स्वीकार करतील, त्यांच्या व त्यांच्या पारेवाराच्या योगक्षेमाची ददमी श्रीमंत परवेसरकार आनंदानें आपल्या शिरावर घेत आहेत. त्याप्रमाणेंच जे कोणी ह्या शुद्विकार्यांला विरोध करतील त्यांना-ते मग ब्राह्मण असोत किंवा कोणीही असांत-सरक्रारांतून कठोर शासन करण्यांत येईल.” रामानंद सद्वादित कंठाने चिमाजीअप्पांना आशीवांद देऊन हळूच म्हणाले, “ श्रीमंत ! घेतल्या सांगाची बतावणी यथायोग्य करण्यासाठो मळा आपला नमस्क्रार स्वीकारून आपणाला आशीर्वाद द्यावा लागत आहे; पण त्याला इलाज नाहीं. वास्तविक माझी योग्यता आपणाला आशीर्वाद देण्याची नसून आपला आज्ञाधारक सेवक या नात्यानें आपळी सेवा करण्याच्या योग्यतेचा माणूम़ मी आहे.” तोंच सिद्धेखरणासत्री जवळ आलेले पाहून रामानंदांनी आपलें भाषण आंबवरतें घेऊन समारोप केला, “ तूर्त आपणाला मी आशीर्वाद दिला तो आपणा- हून जास्त वयाचा आपला हितचितक ब्राह्मण या वडीलधाऱ्याच्या नात्यानें दिला असें आपण समजावॅ.” “ स्वामे ! आम्हांला आपल्या संदिग्ध बोलण्याचा अर्थ कळला नाहीं! ” 'िमाजीअप्पा हात जोडून उद्गारळे. ते खरोखरच रामानंद ही व्यक्ति खरी क्वाण याविषयीं बुचक८यांत पडले होते. प्रकरण वारा हे कारस्थान कोणाचें! तक्यांत रामानंदांच्या बाजचे आणखी ब्राह्मण सिद्वेश्वरशास्त्र्यांच्या मागोमाग रामानंदांसभोवार जमा झाले; त्यांच्या मागोमाग आपल्या मायधरमोत पुन्हा प्रविष्ट होण्यासाठीं भुकेलेळी सह्यावधि जनता चिमाजीअप्पा व रामानंद यांच्या नांवाचा जयजयकार करीत त्यांच्यासभोंवार जमू लागली; तेव्हां त्या सवाना सिद्धेथरशास्त्र्यांकरवी विमल त>यावर जाऊन स्नान करून निर्मळ तःया- सभोवार एकत्र जमण्याला सांगून स्नानाचा संकल्प सांगण्यासाठी सिद्धेश्वर" शास्त्र्यांना तिकडे पाठविलें व स्वतः शुद्धीकरणाच्या पुढील तयारीसाठी निर्मळ तळ्यावर स्नानाला जातां जातां चिमाजीअप्पांना म्हटले, “ श्रीमत ! आतां मी माझ्या विहित कायाला लागतों. हृ कार्य आटोपल्यावर मनमोकळेपणाने बोला- वयाला आपणाला भरपूर अवसर आहे. तूर्त आपणाला एवढीच विनांते करा- बयाची काँ, आपण अपराधी जनांना शासन करतांना देशकालपारोस्थर्ताचा विचार विशेष आस्थेवाइकपणानें करावा. आपल्याड़ा राजकारणाच्या दृष्टीनें जे गुन्हेगारसे आढळतील त्यांना आपण कितीही जबर शासन केलें तरी तें क्षम्यच ठरेल; पण धर्मकारणीं विरोध करणाऱ्या लोकांची कौंब करावी. आपण धर्मवोर आहां एवढी त्यांची येथवरल्या प्रकारावरून खात्री झालोच आहे. त्यांचे अवसान किती अल्प आहे हेंहो आपल्या निदर्शनाला आलेंच आहे. त्याझअरून अशा कोत्या बुद्धीच्या अंधपरंपरेच्या दुबळ्या दासांना क्षमा हें शासन पुरेसे होईल असें मला वाटतें. एवढें बोलून रामानंद स्नानाला निघून गेले. त्यांच्या उपदेशावरून काय बोध घ्यावयाचा तो घेऊन चिमाजीअप्पा आचायाच्या समाधीचे दर्यन घेण्यासाठी तिकडे वळळे. जातांना त्यांनीं नाईकांना आज्ञा केली, “ नाईक ! तुमच्या ताब्यांतील गुन्हेगारांना घेऊन समाधीकडे या. त्या परमपावित्र जागींच त्यांचा न्याय होणें उचित आहे.” नाइकांनीं भय्याशास्त्री व थोंडशास्त्री यांना आचायोंच्या समाधीत सिमाजी- भप्पांसमोर आणलें, तेव्हां दोघांचाही नूर पालटून अगदीं मलूल झाला होता, चिमाजीअप्पांच्या कर्डा अंमल पाहून त्या दोघांनाद्दी वाटूं लागलें ह्वोतें कौ, आतां १७० वेशवाईतील धमसंप्राम ८.०० टाल: ५५ापशशधशधशाशशाट आपली धडगत नाहीं. तरीदी धथोंडशास्त्री मनांतल्या मनांत ह्या दिव्यांतून पार पडण्याला कोणती युक्ति योजावी याविषयीं विचार करीतच होते. चिमाजी- अप्पांनी ते दोघे समाधिमादेरांत प्रविष्ट होतांच त्यांना उत्थापन दिलें व नमस्कार केला. त्यावरून थोंडशास्त्यांना आशा वाटूं लागलो को, आपणाविषयीं श्रोमंतां- च्या मनांत अजनद्दी आद्र वसत आहे, तो आपणाला फलदायी होईल. “ शास्त्रीबुवा ! ” तिमाजीअप्पा घोंडशास्त्र्यांना म्हणाले, “ आम्ही इतके दिवस तुसच्या विद्वत्तेचा लोकक ऐकत होतों व तुमच्या सौजन्यावरही आमचा दांडगा भरंवसा होता; पण आज प्रत्यक्ष प्रत्यय आला तो असा कीं, “दुरून डॉगर साजरे! ! धोंडशास्त्री म्हणाळ, “ श्रीमंतांच्या बोलण्यांतील गूढ आशय माझ्या ध्यानीं आला; पण श्रीमंत ऐकून ध्यावयाला तयार असतील तर मलाही माझी बाजू श्रीमंतांसमोर मांडावयाची आहे.” “ तुम्हांला काय बोलावयाचें तें बोला; खुशाळ मोक या मनानें बोला. अजनही तुमच्या वयाविषयीं व विद्वत्तेविषयीं आमच्या मनांत आदर वसत आहे आणि म्हणूनच आमच्या दृष्टीनें जरी तुम्ही अपराधी आहां, तरी तुमचें म्हणणें शांतपणे ऐकून घेण्यासाठॉंच आम्हीं तुम्हांला मुद्दाम बाजूला बोलावून घेतलें आहे. असें पहा, आपण ब्राह्मण पडलॉ.---” “ बस्स ! बस्स ! तीच मुहृयाची पहिली गोष्ट मीदेखील बोलणार होतों. आपण नू मी दोघेद्दी त्राण पडलो परमेशवरकुपेनें पेशवाईपद आपल्या थोर भट वैशाकडे आलें, तेव्हां माझ्या अंगावर खरोखर मूठभर मांस वाढलें. ब्राह्मण पेशवे झाले, आतां ब्राह्मण जातीची सवागीण उभाते व्हावयाला कसलीही आड. काठी नाहीं असें पाहून मला तेव्हां जो आनंद झाला तो गगनांत मावेना; पण श्रीमंत ! कोत्या बुद्धीचे इतर ब्राह्मण आपणाकडे काय किंवा आमच्याकडे क्राय, किती अनुदार दटीनें पद्यातात याचा आपण आजवर कधों विचार केला आहे काय ? माझें म्हणणें कीं, देवदयेनें ब्राद्णांच्या हाती. मराठशाहीचीं सारीं सूत्रे आलीं, ती ब्राह्मणशाह्दी सर्वे ब्राह्मणांनी एकजुटीने व निःपक्षपातानें गाजवून अखिल भारतवर्षात बत्राह्मणपादश्याही स्थापून काशीपासून रामेश्वरापर्यंत गोब्राइ्मण- रक्षण करून प्रजाजनांना सुखी करावे. पण इतर ब्राह्मणांच्या तें गांवीं नार्ही. आपले राजकारणांतील वाद विचारांत घेऊन ह्या त्राह्मणांनी आमच्यावर सूड हे कारस्थान कोणाचें १७१ घेण्याची ब्राद्धि धरावी, आमचा पाणउतारा करावा, आम्हांला अपंक्त ठेवण्यापर्यंत मजल आणावी, हं श्रीमंत ! आपणाला तरी रुचतें का!” “ हीच तुमची तक्कार ना! ” “ आणखीद्दी तक्कार आहे. पण आपण मुद्याला धरून बोलू प्रथम मला माझ्या प्रश्नाचें उत्तर पाहिजे आहे. आपल्या जातींतील माझ्यासारख्या विद्वान्‌ ब्राह्षयाचा असा अपमान झालेला आपणाला मानवतो का! अक्कानें ब्राह्मणां- ब्राह्मणांतच नसती तेढ उत्पन्न होऊन त्यामुळें पेशव्यांनी आरंभिलेल्या हिंदवी- साम्राज्याच्या जगड्ठ्याळ महृत्कार्याला अपाय पोंचत नाहीं का!” “ तुमची इच्छा मळा कळली. ही खरोखरव सादिच्छा आहे; पण खरे सांगावयाचें तर आम्ही तुमच्यापुरतेंच बोलतो. तुमची वर्तणूकच तुम्हां आम्हां सर्वोच्या ह्या सदिच्छेला मारक होत आहे. साऱ्या हिन्दु रयतेला सुखी करण्या- साठी ब्राह्मणशाही स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा धरावयाची; आणि साऱ्या रयतेला समता न्यायानें वागविणें तर दूरच राही; पण खुद्द ब्राह्मणांतील पोटजातीं- तही नसते भेद माजवून एकमेकांनी एकमेकांना कोंपरख८या मारावयाच्या, याल्ञ तुम्ही समंजसपणा म्हणाल का! ” “ दूतका समंजसपणा सर्व ब्राह्मणांच्या अंगरो असता तर ह्या थराला गोष्ट आल्या'च नसत्या.” “< बरे; असल्या क्षुद्लक वादाच्या भरा पडून तुम्ही शुद्धिकायालहा अडथळे उत्पन्न करूं लागला, तर याचे परिणाम काय होतील १” “ काय होतील! ” “आपण सर्वे हिंदुसमाजाची सहानुभाते गमावून बसूं व देशाबरोबर आमच्याही वांट्याला विटंबना येईल. ब्राह्मणवर्ग ह्या हिंदुसमाजाचा प्रमुख शास्ता, तो समाजच इतर हिंदुसमाजाविषयीं इतका बेफिकोर राहूं लागून “आम्हांला काय त्याचें असें म्हणू लागला, कीं ब्राह्मणेतर हिंपुसमाजही 'ब्राह्मणश्याह्दी तरो किंवा मरो; आम्हांला काय त्याचें' अशा बेफिकौर वृत्तीने वाग्‌ लागेल. ख्राह्मणसमाज हा बुद्धिबलॉन व ज्ञानबलानें हिंदुसमाजांत सवश्रेष्ट असल्यानें हिंदुसमाजाचे काय किंवा शत्रसमाजांचे काय, सदेव ब्राह्मणसमाजाच्या हालचालीकडे डोळे लागलेले असतात. ब्राह्मणसमाज ह्वा हिंदुसमाजरूपी विराट पुरुषाचा आत्मा समजला जातो. देहाशिवाय आत्म्याला वसतिस्थान नाहीं व आत्म्याशिवाय देहाला 'चेतन्य १७२ पेशवाईतील धर्मसंप्राम *ननन्ला७४०७४श*”णशशाशधला शकल ४४४७४५० 2४0७ 9४९१४४४४४४ ४/४७/५०रच नाहो. देह व आत्मा यांचा असा बेबनाव झालेला शत्रूंना दिसला रे दिसला कां ते त्या चेतन्यह्ीन कलेवराचे लचक्रे तोडण्याला तत्पर असतात. हेंच पहा, तुम्हीं सर्व ब्राह्मणांनी मिळून बऱ्याच दिवसांपासून ह्या प्रांती चालत आलेलो शुद्धीची चळवळ% जर एकमताने व आत्मीय भावनेने जोमांत चालविली असती, तर आजला ख्रिस्ती समाजाची एवढी प्रचंड वाढ व हिंदुसमाजाची प्रचंड हाने झालेली दिसते, ती झाली असती का?” “: मग ही ह्वानि काय आम्ही केली! ” “ नाहीतर दुसऱ्या कोणीं केली ! शास्त्रीबुवा ! तुमच्यासारखे सुज्ञ लोकाप्रणीच जर स्वजनांचें पारिपत्य करण्यासाठीं शत्रूच्या ओंजळोनें पाणी पिऊं लागले, शत्रूला कॅ. मराठ्यांनी वसईच्या राजकारणांत लक्ष्य घालण्यापूर्वी सुमारे पावणेदोनशें ते दोनश वर्षांपासून त्या भागांतील तत्काढीन ब्राह्मणांनी बाटलेल्या लोकांना परत स्वधर्मात घेण्याचे अनेक प्रयत्न केळे, 'अश्या लोकांना आपल्या पिढीजाद्‌ थर्मात येण्याबद्दळ ते उपदेश करीत. इतकेच नव्हे तर गोठुळाषटमी वगेरेसारख्या मोठ्या मे याच्या दिवशीं वाटलेल्या लोकांना समुद्र अगर गंगास्नान (तीर्थस्नान) घाळून शुद्ध करन घेत. अशा पवित्र दिवशीं गंगास्नान केल्यानें सवे पातकांचें जसें क्षालन होते, तसें खिस्ती धर्म स्वीकारून व्हावयाचे नाही, असा शास्त्राधार ते लोकाना दाखवीत. त्यामुळें पाद्यांचें ॥पेत्त खवळून जाई. ब्राह्मणांची ही युक्ति पाहून त्यांचा ह्या उद्योग बंद पाडण्यासाठी ठाणे-वसई-मुंबई अशा ठिकाणच्या खाड्यांच्या व समुद्राच्या कांठीं खरिस्त्यांनीं खांबावर सवंत्र क्रूस रोवून ठेविले होते. तेव्हां कूस राविळेला नसेल अशा ठिकाणी जाऊन ब्राह्मण आपला मेळा भरवीत. शेवटीं ख्रिस्त्यांच्या जाचाला त्रासून ब्राह्मणांनी वसईनजीक रानांत एक तलाव पाहिला आणि तेथें कांद्दीं दिवस शुद्धीकरण गुसपणें चालविलें, हें ठिकाण उघडकोला आल्यावर पोठुंगीज शिपायांनी ब्राह्मणांवर हृ्धा करून त्यांना तेथून हुसकून देले. त्यावेळॉं एक बॅरागी एकदां ख्रिस्ती होऊन पुन्हा हिंदु झाळेला नि*यपणें फोजेसमोर एकटाच उभा राहिला. तेव्हां तर त्या ज्लिस्त्यांचें पित्त जास्तच खवळून त्यांनीं त्या जागेचा विध्वंस केला आणि गाई मारून त्यांचे मांस व रक्त तलावांत व बाजूला शिंपडून ती जागा बाटवून टाकलों. ( आगस्ट इ० सन १५६४ )'.--ब्रिटिश रियासत, पूवार्थ, हें कारस्थान कोणाचें ? १७२३ * ०-2 -> “7: “६ टा-- -६८- “८ वने -« २. “. --:-< ऱ्ह ० स्ट स सााप्डय- -रध-- टा :८-८५-- २-० “४-५. 0-४ यी गौरवाने बोलावत आणन आपल्या घरांत घालूं लागले, तर इतरांना तरी हुंसण्यांद काय अर्थ आहे ! आणि एवढा स्वजतद्रोह साधन मिळवावयाचे काय तर ईर्षा ! तुम्ही असें पद्वा, कांहीं मूढमति ब्राह्मणांनी तुम्हांठा किंचित्‌ हीन लेखतांच तुमच्या अंगाचा जर एवढा भडका झाला, तर इतद्या हिंउुजनांना हिंःधर्ममंदिराचें महाद्वार तुम्ही बंद कडं लागल्यावर त्या हिंजनांचा किती क! व्हावा ! दुसरें असें कौ, आपल्या फिरंगी शत्रेनीं बलात्काराने स्वतःच्या धमानुयायांचे संख्याबळ वाढविले, डी हिं:सम!ःजाला लागलेली गळती आपण जर तितक्याच झपाद्यानें थांबविली नाही तर हिंरधर्म तरी जाग्यावर राहील का! हिंर- धर्मावरील हृ महान्‌ अरिष्ट सर्व हिंदूंनी एकजुटीनें निवारलें पाहिजे व तें निवारण्याची जबाबदारी सर्वोत जाल्त त्राह्मषणसमाजावर आहे. तो जबाबदारी थोर मनानें व दूरदर्शींपणाने पार पाडण्याचे सोडून तुम्ही ब्राह्मणा ब्राह्मणांत नसती चुरस माजवूं लाषलां म्हणज प्रत्यक्षतः हिंद्वींचा उच्छेद तुम्दींच आरंनिल! असें होत नाहीं का!” “ एकूण श्रीमंतांना आमच्या मानापमानाची कांहींच पर्वा वाटत नाहीं म्हणावयाची ! पेशवेसरकार आम'वेच ब्राह्मण आहेत, त्यांच्यापाशी आमच्या गार्‍्हाण्यांची योग्य दाद लागेल व आज इतकां वर्षे अंधारांत खितपत पडलेल्या आमच्या त्राह्मणय जातीला राज्यकर्तेपणाचें नववेभव प्रात्त झाल्यामुळें आमची जात राजकीय-सामाजिक-धार्मिक अशा सर्व बाजूंनीं परम श्रेष्ठत्व पावूं लागेळ अशी जी आम्हांला बळकट आशा होती ती फुकटच! ” « पुन्ह्मा तेंच ! शास्ररीबुवा ! आम्हांला तुमच्या क्ला जातिड्रभिमानाबद्दल तुमची कोंब येते. तुम्हांला तुमच्या एकट्याचा क्रिंवा फारतर आपल्या जातीचा तेवढा स्वार्थ दिसतो; पण इतकी संक्रुचित दाश्रि ठेवून कोणाही राज्यकर्त्यांचा कधींही पल्ला यावयाचा नाहीं. ज्या सदोष राज्यपद्धतीबद्दल तुम्ही-आम्ही मुसल- मानांना व फिरग्यांना नांवें ठेवतो. आणि त्यांना विरोध करतों, त्याच सदोष राज्यपद्धतीचा आम्ही अवलेब करावा असं तुम्ही तरी कसे म्हगतां ! खरें सांगावयाचें तर अशा फाजील ज्ञातिनिष्ठ माणसांना गुन्हेगार समजून आम्ही शासन केले पाहिजे. तसें तुमच्या बावतींत करण्याचा जरी आमचा इरादा नाहीं, तरी तुम्हांला एवढें मात्र निक्षून सांगणें आहे कों, तुम्हीं येशव्य़ांपासून असल्या हिणकस स्वाथांची अपेक्षा कधींच करूं नका. स्पष्च १७४ पेशवाईतील धर्मसंप्राम ७००० ४७ ००५८८५८५०४८/४/५/५४५/५० ४४ ४४४४४४४४४४ शशश शश “े0शिशीश ४0 शशश शेशरशशीश काने सांगावयाचें तर पेशवे छत्रपतींच्या राज्यांत जबाबदारीच्या अधिकारपदावर आरूढ झाले, तेव्हांच ते पंथभेदातीत ठरले. त्यांनीं पक्षपातात्मक स्वजाति- निष्ठा तेव्हांच सोडली व कर्तव्यनिष्ठेची कांस धरळी. पेशवे तेव्हांपासून केवळ ब्राह्मण जातीचे किंवा चित्पावनांचे उरले नाहींत, ते साऱ्या रयतेचे झाले. त्यांना ब्राह्मण.क्षत्रिय-वेर्य-शूद्र सारे सारखेच. पेशवे आपल्या जातीचे म्हणून चित्पावन जर चढेलपणानें वागू लागतील, तर त्यांनादेखील शासन करण्याला पेशवे कचरणार नाहीत. यावरून तुम्हीं काय उमजावयाचें ते. उमजावे व त्याप्रमाणें वागावें असे आमचे तुम्हांला सांगणें आहे.” “ एकूण पेशवाईचा आत्यंतिक अभिमान आजवर धरण्यांत आम्हीं मोठी चूकच केली म्हणावयाची ! ” “ असले अभिमानी पेशव्यांना नको आहेत. कारण त्यांचा अभिमान पेशव्यांची बदनामी व देशाची हानि करण्याला कारण होत आहे.” “ ठीक आहे ! ” धोंडशास्त्री दोन दीधं उसासे सोडून उद्गारले. त्यांना मनां- तून चिमाजीअप्पांचें निस्प्रहतेचें बोलणें मुळींच रुचलें नाहीं; पण 'सत्तेपुढे शहाणपण नाहीं' असें मानून स्वतःच्या मनाचा विरंगुळा करण्याशिवाय त्यांना गत्यंतरच उरळें नव्हतें. “ तेव्हां याप्रमाणें पुढें वाग्ाववयाचें. कबूल । ” चिमाजी अप्पानी विचारलें. “ कबूल ! ” असें म्हणून धोंडशास्त्री बाहेर जाऊं लागले. त्यांच्या मागोमाग भय्याशास्त्राही जाऊं लागले. तेव्हां चिमाजीअप्पांनीं नाइकांना खूण करून भय्याशास्त्र्यांना अटक करण्याला सांगितलें. “ श्रीमंत ! हें काय | हे नाईक मला बाहेर जाऊं कां देत नाहींत ! ” भय्या- शास्त्र्यांनी नाइकांवर चिड्ठून विचारलें. “ तुमची चौकशी अजन व्हावयाची आहे,” चिमाजीअप्पा उद्गारले. “ आणखी कसली चोकशी व्हावयाची आहे! शास्त्रीबुवा व मी कांही दोन नाहीं. ज्या गोष्टी त्यांनीं कबूल केल्या त्या मलाही कबूल आहेत.” भस्याशास्त्री म्हणाले, घोंडशास्त्री माघारे येऊन चिमाजीअप्पांना द्वात जोडून म्हणाले, *“ श्रीमत ! ते माझे जामात आहेत; ते कोणी परके नाहींत. ते माझ्या शब्दाबाहेर जावयाचे नाहींत.” हें कारस्थान कोणाचें १७५ “ म्हणून फाय झाले! ते तुमचे जामात असले तरी ते तुमच्या पापपुण्याचे धनी थोडेच आहेत ! त्यांच्या अपराधांबद्दल त्यांचीच चोकशी झाली पाहिजे ब शासनही त्यांनाच झाले पाहिजे,” '' लगेच चिमाजीअप्पा भय्याशास्त्र्यांकडे वळून म्हणाले, “ भय्याशास्त्री ! तुम्ही फिरंग्यांना फितूर होऊन आमच्याशी, आपल्या मायदेशाशीं, आपल्या समाजाशी व आपल्या धमोशी द्रोह केल्याचा आरोप तुमच्यावर ठेवण्यांत आला आहे; व त्या अपराधाबद्दल तुम्हांला कैद करण्यांत येत आहे. श्रीसंत पेशवे व शाहूमहाराज तुम्हांला काय शासन करावयाचे ते करतील,” “ भरयाशास्त्र्यांवर ह्वा निव्वळ आळ घेण्यांत येत आहे. आमच्या दुटटाव्या- वर टपून बसलेल्या लोकांनीं श्रीमेतांच्या मनांत कांहींतरी काळेबेरे भरवून दिलें आहे. भस्याशास्त्र्यांचे वेभव ज्यांच्या डोळ्यांत सलते, अश्या विश्नसंतोषी लोकांनीं श्रीमंतांच्या कानांत विष ओतले आहे. मी यज्ञोपवीताच्या ब्रह्मगांठीची शपथ घेऊन सांगतों कीं, भय्याशास्त्र्यांनी अशा प्रकारचा द्रोह भुळोंच केलेला नाही.” धोॉडशास्त्री जानवे हातांत घेऊन उद्रारले. थोंडशास्त्र्यांनीं आपली बाजू उचलून इतक्या धडाडीनें धरलेली पाहून भयर्या- शास्त्र्यांना अंमळ जोर आला. ते देखील घोंडशासल्न्याचेंच अनुकरण करून जानवें हातांत घेऊन म्हणाले, “ श्रीमंत ! मीही यज्ञोपवीताच्या ब्रह्मगांठीची शपथ घेऊन सांगतों कीं, धोंडशास्त्रो म्हणतात तेंच अक्षरशः खरें आहे. ह्या म्रह्मगांठी शपथ, मीं किंवा धोंडशास्त्री ह्या दोघांनींद्दी राजाचा-पेशव्यांचा-देशाचा, समाजाचा, धर्माचा कोणाचाही द्रोह केठेळा नाही.” “ तर मग तुम्ही वसईच्या किल्ल्यावर फिरंग्यांच्या पायांशी लोटांगणें घालीत कशाला गेलां होतां! ” चिमाजी अप्पांनी विचारलें. याच वेळीं एक घोडेस्वार दोडत दोडत आचायाच्या समाधीपाशी येऊन पोचला. त्याच्यासह गंगाजी नाईक आंत येतात तोंच धोंडणास्त्री चिमाजीअप्पांच्या प्रश्नावर गर्जून म्हणाले, “ असत्य ! सर्वथा असत्य ! श्रीमंत ! आपणाला अशी अपवातां कळविणारा मनुष्य असत्यभाषी चांडाळ आहे. भय्याशासत्री वसईला त्या म्लेच्छभूर्मीत कधोद्दी गेलेले नाहींत.” “ आणि शास्त्रीबुवादेखील कथा गेलेले नाहींत.” भय्याशास्त्र्यांनी धोंड. हास्त्र्यांना दुजोरा दिला. “ मी माझ्या ब्रद्मगांठींची गोमातेची, आचार्योच्या १७६ पेशवाइतीळ धर्मसंम्राम -_४८४शशण 02 “00 00शीशा४०४४५० ४७४॥०॥४” काधयाहाकहीधाच्टाच्यळ समाधीची शपथ घेऊन सांगतों को, आम्ही दोघेही अशा फितुरॉत कधोंच सामील झालेलो नाहो.” सासरे जाॉवयांची ही संपादणी ऐकून नुकताच आंत आलेला तरुण एकदम पुढें होऊन चिमाजीअप्पांना म्हणाला, “ श्रीमंत ! हे दोघेद्दी ब्राह्मण नसून चांडाळ आहेत-चांडाळांहूनही नीच हवे आहेत. ब्रह्मगांठीची, गोमातेची व आचायीच्या समाधोची शपथ घेऊन प्रत्यक्ष आचायांच्या समाधांत असत्य बोलणाऱ्या ह्या दोघांदी बेरडांना देहान्त शासन होणेच योग्य आहे. मीं धडधडीत डोट्यांनीं ह्या दोघांना त्या-बाटग्या कायस्थाधमावरोबर-त्या अंताजी देशपांड्या बरोबर वसईच्या क्रिल्ल्यावर पाहिलें आणि हे एथे सफा खोटें बोलतात ! हा म्हातारडा थेरडा धोडशास्त्री एवढा विद्वान्‌ म्हणवितो; क्ला नर्मदेंतील धोंड्याला ब्राह्मण कोण म्हणेळ !' आणि हा त्याचा जांवई !-दोघांच्याही फितुरीला मो ववक्षुवैसत्यं साक्ष आहे. हे घरभेदे आयत्या वेळीं वसईला जाऊन स्वार्थासाठी कुत्र्यांप्रमाणें सेनापतीच्या पायांपाशीं लोळले नतते, तर आपलें राजकारण खास इतकें बिघडळें नसतें. श्रीमंत ! हे. त्राह्मण नव्हेत; नीच-चांडाळ नराधम हे ! यांना आपण देहान्त शासन देणेंच उचित आहे.” तो. तरुण नारोशेकर होता; एवढे सांगितलें म्हणजे पूर्ववृत्तान्तावरून त्याच्या बोलण्यांतील सत्यता चिमाजीअप्पांच्या मनाला त्याच क्षणीं किती उत्कटतेने पटलो असेल हें निराळें सांगावयाला नक्रा. धोंडणास्त्री व भय्या- शास्त्री ह्या दोघांनींही नारोरींकरांना वसइंच्या किल्यावर प्रत्यक्ष पाहिलें असल्यानें त्यांनाही आंता वर मान करून बोलावयाला तोंड उरलें नाहीं. चिमाजीअप्पानांही त्यांची जास्त चौकशी करण्याची आवरयकता भासली नाहीं. ते धोंडशास्त्र्यांना रागाच्या भरांत एवढेच म्हणाले, “ शास्त्रीबुवा ! एवढ्या अगाध विद्वत्तेच्या पवित्र गंगाप्रवाहांन तीन त्रिकाळ अभ्यंगस्नान करणारा ब्राह्मण सुसंस्क्ृतीच्या नांवाने इतका कोरडा ठणठणीत राहूं शकतो व सामान्य माणुसकीलाही पारखा ठरतो, असें आमच्या उभ्या आयुष्यांत हृ पहिलेंच उदाहरण आम्ही पहात आहों. तुमच्यावर एकवार दया करण्याचा आमचा इरादा दवता; पण आतां आमच्या मनानें घेतठें आहे कॉ, तुमच्यावर दया दाखावणें ह्या अक्षम्य अन्याय आहे. पेदवाई अंमल म्हणजे तुमच्यासारख्या कर्मन त्राह्मणांचा भूतखाना नव्हे, हवे समाजाला पटवून देऊन पेशवाईची इभ्रत ईं कारस्थान कोणाचें 4 १७७ कळकळ राखण्यासाठी तुमच्यासारख्यांना कठोर शास्रन होणेंच अवऱ्य आहे.” लगेच ते नाहकाकडे वळून म्हणाले, “ नाईक | ह्या दोघांनाही केद करून अर्नाठ्यावर नेऊन नीट बंदोबस्ताने ठेवा, नाईक आपल्या शिपायांकरवीं थोॉडशास्त्री व भय्याशास्त्री यांना कैद करवीत असतां आपल्या बचावाचा अखेरचा उपाय म्हणून ते दोघेद्दी चिमाजी अप्पांच्या पार्यावर लोटांगणें घाळून अत्यंत काकुळतीला येऊन क्षमेची याचना करू लागले. धोंडशास्त्री म्हणाले, “ श्रीमत ! निदान आम्ही त्राह्मण-अक्शा सर्वश्रेष्ठ ब्राह्मणां- ना आपण सामान्य अपराधी समजून शासन केलें तर साऱ्या ब्रह्मवृंदाला केवढी दहशत बसेल ! एवढया समाजांत ब्राह्मणांची केवढी नाचक्की होईल ! ब्राह्मणांचा अभिमान आपण त्राह्मणांनीं धरला नाही, तर आमचा त्राता कोण आहे ! निदान ह्या ब्राह्मणाच्या यज्ञोपवीताची तरी अक्षी अप्रतिष्ठा न व्हावी ! “ यज्ञोपवीताची अप्रतिष्ठा तुम्ही केली ! आतां खोटी शपथ तुम्दींच घेतली ना?! यज्ञोपवीताचा गळफांस लावून अलम हिंदु दुनियेच्या जिवावर उठणाऱ्या तुमच्यासारख्यांना क्षमा आमच्या हातून कालत्रयीही होणें शक्‍य नाहीं.” चिमाजीअप्पा संतापून नाइकांकडे वळून म्हणाले, “ नाईक ! पद्यातां काय ! पकडा ह्यांना. हे ब्राह्मण म्हणून तुम्ही कवराळ तर आपल्या क्तन्याला मुका. पकडा त्यांना !” एखाद्या मांजराला कोंडून मारावयाचें म्हटल्यास प्रथम तें मांजर भीतर्भात बाहेर पळण्याचा प्रयत्न करते, व बाहेर पळण्याला मार्ग नाहीं अशी खात्री होतांच स्वतःच्या जिवावर उदार होऊन कोंडणाऱ्या माणसावरच तुटून पडतें, तशी धोंडशास्त्र्यांची अवस्था आतां झाली. त्यांनी जिवावर उदार होऊन 'शेषे कोपेन पूरयेतः हा अखेरचा उपाय योजून चिमाजीअप्पांना म्हटलें, “ श्रीमत ! आजवर ज्यांनीं ज्यांनी त्राह्मणांचा छळ केला व ज्यांच्या ज्यांच्यावर ब्राह्मणांचा कोप झाला, ते कसे रसातळाला गेले याचीं पुराणांतरी नमूद असलेलीं उदाहरणें आपणांला आठवतात का!” « ज्यांच्या शाप-कोपाची पर्वा बाळगावयाची असते, ते ब्राह्मण निराळे असतात.'” नारायणराव मध्येंच म्हणाला, “ शास्त्रीबुवा ! सिंद्ृ दत्ताचे गंडस्थळ फोडून आंतील मुक्ताफळें भक्षण करण्याला समर्थ झाला म्हणून एखादा ल॑बकणे पिहा्च म पांघरून हत्तीवर चाळून जाईन म्हणेल, तर तें शक्‍य होईल का! ” ....१२ १७८ पेशवाईतील धर्मसंप्राम ४५४५१५४ क्लच “७४७७७७७. ५.४७४४-४७ ४७ ४ ४५४४४५” 0 पश ४/ ४४% ४८ ४४ “%ीश ४४ "प ४४ ४0” शी चिमाजीअप्पांनीं धोंडशास्त्र्यांच्या अखेरच्या ओरडीकडे मुळीं लक्ष्यच दिलें नाहीं, नाईकही इतका वेळ ब्राह्मणांना कसें पकडावे याविषयी अळम्‌ टळम्‌ करीत होते; पण धन्यांनीं पुन्हा निक्षन आज्ञा करतांच नाइकांना तिची अंमल- बजावणी करणें भागच पडले. लगेच तेथल्या तेथे त्यांनीं आपल्या सेनिकांकरवीं धोंडशास्त्री व भय्याशास्त्रो ह्या दोघांनाही केद करवून धन्यांच्या आज्ञेप्रमाणे बेदोबस्तानें अर्नाळ्याकडे रवाना केलें. भय्याशास्त्रो व धोंडशास्त्री यांचा बंदोबत्त केल्यावर चिमाजीअप्पांना नारो शुकरांच्या कुशलवृत्ताची चोकशी करण्याला फावलें. त्यांनीं नारो शंकरांना विचारलें, “ नारायणराव ! तुमचा वसईच्या किल्ल्यावरून सुटका कशी झाली बुबाजी काल सुट्रन आला, त्यानें सांगितलेल्या माहितीवरून आम्ही तर तुमच्या- विषयीं फारच फिकिरॉंत पडलो होतों. नारो शकर म्हणाले, “ सरकार ! ती वेळ तशीच आणीबाणीची होती ; पण तेथील किठ्ल्दाराचा मुलगा डोमिंगो फारच सजन तरुण आहे; त्याच्या मेहेर- बानीनें माझी व माझ्य़ाबरोबरच्या इतर मंडळींची अचानक सुटका झाली. माझ्या रामाची कृपा म्हणून त्याला ही सुब्याद्धे सुचली.” चिमाजीअप्पा नाइकांकडे वळून समाधानपूर्वक उद्गारले, “ नाईक ! एकूण आपली शक्कलच अखेर उपयोगी पडलीशी वाटते. आपण त्या दोन पोर्तुगीज तरुणींना सन्मानपूर्वक वसईला पाठविलें व फ्रॅन्तिसला ओलीस धरले, असें सेनापतीचें नाक दाबले तेव्हां तोंड उघडले. त्या दोन्ही मुली बऱ्याच सजन दैसतात एकूण.” नाईक म्हणाले, “ त्या सजन असतील असें जरी मला म्हणवत नाहीं, तरी त्या धूर्त स्वार्थताधु आहेत असें मात्र मी म्हण शकेन. त्यांतल्या मोठ्या मुलीचा फ्रॉन्सिस ह्वा प्रियकर आहे व त्या दोघी चुलत बहिणी असून धाकटी तर सेना- पतीची कन्या आहे. तिचे डोभिंगोवर फार प्रेम आहे. तिला थोरल्या बहिणीची भीड पडली असेल व तिनें आपल्या प्रियकराला सांगून नारायणरावांची मुक्तता करावेली असेल. ह्या मुक्ततेला खुद्द सेनापतींची मान्यता असेल असें मला नाई घाटत ! ” त्यांनीं नारो शंकरांकडे वळून विचारलें, “ नारायणराव ! खरं ना! ” “ होय. सेनापतीची माझ्या सुटकेळा मान्यता नसावी असे मलादेखील वाटतें. तसे असतें तर डोमिंगोनें गुतपणें माझी मुक्तता करून मला अत्यंत युस्त हृ कारस्थान कोणाचें ? १७९ टल: ८ “४४४४४८ कळ. मया नने मनकज बळ > के का७् > 'चाटेनें वजीरगडापर्यंतच्या भुयारांतून बाहेर काढून दिलें नसतें. पण तुम्ही आता म्हणालां त्या सेनापतीच्या मुलींचीं नांवें काय बरें ! बार्बारा व पोर्शिया का!” “ होय.”' चिमाजीअप्पा म्हणाले. “ तर मग सरकारांचाच तर्क खरा असेल. पोर्दिया व डोमिंगो यांचें एक. मेकांवर फार प्रेम असून त्यांचें लभ व्हावयाचे आहे, त्याप्रमाणेच बार्बारा व फ्रॅन्तिस यांचेंही ७म ठरले आहे. असे मॉर्देखील ऐकले आहे. पोशियानें बहिणी- साठीं डोमिंगोला भीड घातली असेल व त्यामुळें डोमिंगोनें मठा सोडलें असेल, हॅ जास्त संभवनीय दिसतें.” &£ आणि बुबाजीची मोकळीकदेखील डोमिंगोनेच केली कॉ. काय! ” चिमाजी अप्पांनी विचारलें. « नाहीं ते मात्र शक्य दिसत नाही. तसें असतें तर आमची चोकशी करतांना बुबाजी पूर्वीच पळून गेळा आहे असें आढळून येतांच बुबाजीच्या खोलीवर पहारा करणाऱ्या नोकराला त्याने हलळगर्जॉपणाबद्दल केंदेची शिक्षा सांगितली नसती.” “< तो पहारेकरी कोण होता 1 ” नाइकांनीं विवारलें. नारो शकर उत्तरले, “ तें कळण्याला कांहीं मार्ग नाहीं; पण एवढें मात्र मला कळलें को, धर्नशातग सडळाच्या हुळुमावरून जे लोक ठिकठिकाणीं पोतुगीज तुरुंगांत हालअपेटा भोगीत कुजत पडले आहेत, त्यांपॅकीं बहुतेकांना अलीकडे नोकरांच्या दुखवज्यासुळे शिपाईय्यादयांचीं कामें सांगण्यांत येऊं लागलीं आहेत व मूळच्या शिपायांना कवाइती शिक्षण देऊन सेन्यांत सामील करून घेण्यांत येत आहे अश्या केद्यांपेक्रींच तो पहारेकरी असावा.” “ फिरभ्यांचें हें वर्म ध्यानीं ठेवण्याजोगें आहे.” नाइकांनीं नारायणरावांकडे वळून विचारले, “ बरें; तुम्ही ज्या गुत्त वाटेनें आलां, ती वाट तुमच्या पूर्ण माहितीची आह! ” “ हो! सीं ती मुद्दाम नीट ध्यानीं ठेवली आहे. सहा कोणाच्याही ध्यानीं येणार नाहो. अशी ती भुयारांतील पक्की बांधीव वाट आहे व ती एवढी रंद व उंच आहे को, एक घोडेस्वार घोड्यासद्द त्या वाटेनें दोडत थेट किल्ल्यांत जाऊं शकेल. ह्या बांधीव भुयाराचें किल्ल्यांतीळ तोड किल्ल्याच्या पूर्वेकडील तटाला असलेल्या बुरुजांत असून दुसर ताड हिरा-डोंगरीवरील तटाच्या आंतील विहिरात १८० पेशवाईतील धर्मसंप्राम अआकिककक कल्न्ट शण १ पल यु बलक नकलाकार स ४७८ ४- ४/१- 0८० >२५- ४८१ ५ “४४-४८-४५-४५८”८/१५८*५४*४४५५०/४४/४१४/ ॥४४- आहे.% विहीर इतको खोल आहे कीं, कल्पनाच करवत नाहीं. शिवाय कोणालाही ह्या गुस वाटेचा मागमूस लागूं नये म्हणून विहिरीसभोंवार चिरेबंदी भित बांधून त्या गितीवर उगाच तीन-चार हातरहाट उभे केलेले आहेत. विहिरीतून वर "यावयाला पक्की वाट बांधून काढलेली आहे. ती बरीच रंद आहे; पण ती बाहेरून मुळींच दिसावयाची नाहीं.” “ आणि किल्लेदाराच्या मुलाने तुम्हांला ही गुस्त वाट दाखवून दिली हें मोठेंच आश्चर्र ! ” नाईक म्हणाले. चिमाजीअप्पा म्हणाले, “ नारायणराव ! तुमच्या सुटकेची आम्ही सारे डोळ्यांत तेळ घाळून वाटच पहात हातो; तेव्हां तुम्ही आलेले पाहून आम्हांला परम संतोष झाला; पण किलेदाराच्या मुलानें तुम्हांला सेनापतीच्या इच्छेविरुद्ध सोडून देण्याची इतकी तत्परता दाखविली, यावरून तो फारच शहाणा दिसतो.” नारो शंकर किंवित स्मित करून म्हणाले, “ सरकार, डोमिंगोचा आपणाला परेवय नाहीं म्हणून असें वाटते. तो खरोखरच फार सुज्ञ, सुस्वभावी, दूरदर्शी व फार साव्विक्र व्रतीचा आहे. मी तर म्हणतो कों, ती भांगेंत तुळस रुजलेली आहे.” “<< आपणाला पथ्यकर गोष्टी जे जे कळून किंवा न कळून करतील, त्यांना त्यांना आपण सुज्ञच म्हटलें पाहिजे. आतांच पाहिलेंत ना ! धोंडशास्त्री व भथ्या- हास्त्री हे आपल्या दृष्टीनें द्रोही ठरले तरी फिरग्यांपा्शी ते सुज्ञ, सुस्वभावी व दूरदर्शी म्हणनच गाजलेले असणार ! ” नाईक म्हणाले * वसईच्या उत्तरेला निमळच्या वाटेवर वसईपासून दीड-दोन मेलांच्या अंतरावर एक लहानशी टॅकडी आहे. एथेंच पोतुगीज अंमलाच्या अखेरीनंतर पेशव्यांचा खजिना होता. पूर्वी क्षा टॅकडीवर किल्यासारखा मजबूत तट होता. म्हणून त्याला गड असें नांव पडलें आहे. ह्या टेकडीच्या उतरणीवर रुंद व फार खोल अशी विहीर आहे. यांतून वसईच्या किल्ल्यांत जाण्याला घोड्यावरून बसून जाण्याजोगें मोठें भुयार होते असे तेथील लोक अजूनही सांगतात. वजीर- गडावर पूर्वीच्या पडक्या इमारतींचे अवशेष अजून पहावयाला सांपडतात. ह्या टेकडीवर हिऱ्यासारखवे तेजस्वी दगड सांपडतात; म्हणून हिला हिरा-डोंगरी असेंही म्हणतात. वजीरगड हें नांव पेशवाई अंमलांत पडलें असावें. तेंच सध्यां रूढ आढे. हें कारस्थान कोणार्चे 4 १८१ “ नाईक ! ह्या राहू-केतूंची बरोबरी तुम्ही त्या महाभागाशीं करूं नका" तुमच्या बोलण्याचा रोख मां ओळखला. तुमच्या मतें डोमिंगोनें मूखपणा- निदान स्वजनांशीं विश्वासबात केला व तो आपल्या पथ्यावर पडला; तर तर्से नाहीं. त्याच्या ठिकाणीं तुम्ही, मी किंवा प्रत्यक्ष सरकार असते तरी आम्ही देखील तेंच केलें असते. आतां, डोमेंगोला त्याच्या प्रियतमेची भीड पडली असेल हें खरें; पण केवळ त्या भिडेमुळें तो असा वागला असें मात्र खास नाही. आपणा मराठयांचे सामर्थ्य व भावना अचक ओळखणारे सुज्ञ अधिकारी फिरंग्यांत सध्यां असतील तर ते किठ्ठेदार पेरीरा व त्याचा मुलगा डोमिंगो हे दोघे. त्यांतल्या त्यांत डोयिंगोला विशेष तारतम्य ज्ञान आहे व सहुदयताही आहे. सध्यांच्या परिस्थितींत मराठ्यांशी तदह्द करण्यांतच शद्वाणपणा आहे अशी डोमिंगोची खात्री होऊन चुकल्यासुळें पहिल्या दिवसापासून तो तशी खटपट करीत आहे. तो मूखदह्दी नाहीं किवा आपल!। पक्षपातीही नाहीं; तो स्वजनांचा खराखुरा केवारी व खराखुरा हितकर्ता आहे. मराठ्यांशी तह न केल्यास फिरॅ- ग्यांचा सर्वे नाश ठेवलेला आहे हें ओळखूनच तो तहाची खटपट करीत आहि व त्यानें माझी मुक्तता केली तीही केवळ तेवढथासाठींच.--सेनापताच्या शिरजोरपणामुळें बिथरून जाऊन मराठ्यांनी 'चिटटून रक्तपाताला प्रवत होऊं नये म्हणून त्यानें माझ्याबरोबर सरकारांना नम्रतापूवँंक निरोप पाठविला आहे कीं, “आपण अजूनही सेनापतीची समजूत घालून त्याला तहाळा अनुकूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे व त्या प्रयत्नांत यश येईल अशी अजूनही आशा आहे. यासाठीं मराठयांनी इतक्यांतच रक्तपाताळा उद्युक्त होऊं नये ! हा डोमंगोचा सद्भावनात्मक निरोप सरकारांच्या कानांवर घालण्यासाठींच मी प्रथम अर्नाल्या- वर न जातां इकडे आलो.” “ आम्ही इकडे आहों हदी बातमी तुम्हांला बरी कळली |! ” चिमाजीअप्पांनीं विचारलें. “६ येथल्या भानगडीविषयीं वाटाघाटी किल्ल्यावर परवांपासूनच सुरू आहेत. प्रहरा प्रह्राला इकडून तिकडे बातमीदार जाऊन बातम्या देत आहेत. असाच एक बातमीदार मला वजीरगडावरच भेटला. त्याला वाटलें की, मी किल्ल्या- वरचा हरकारू आहें; व मी नि्मगळकडेच चाललो आहे. त्यानें मला हटकले, “किल्ल्यावरून निमळकडे आल्काकोव्हा सेन्य घेऊन जावयाचा होता तो निघाल १८२ पेशवाईतीळ धर्मसंप्राम 7५-५० ००.० हतात» का !” मां “हो! निघाला” असें खोटेंच उत्तर देऊन त्याच्याकडून खरी बातमी काढून घेतली. “निर्मळला चिमाजीअप्पा पेशवे स्वत: चालून येत आहेत; इतर मराठे मंडळोनें किल्ल्याला वेढा देण्याचें काम जोमाने चालविले आहे; अशा वेळीं चिमाजीअप्पांना निर्मळ येथें कोंडून क्रेद किंवा ठार करतां आलें तर मराठयांचा पुढील सर्व उद्योग अल्पायासांनीं लुला पडण्याचा संभव आहे' असें तो बातमीदार म्हणाला,” “ एकूण आमच्या हालचालींची बित्तंबातमी इतक्या जलद आमच्या शत्रूंना मिळते म्हणावयाची ! ” चिमाजीअप्पा म्हणाले, “ ठोक आहे, आपणही जास्त सावधगिरीने वागलें पाहिजे.” “ अर्थात्‌ ! पहिली गोष्ट, आपण आजच्या आज आल्काकोव्हाशीं सामना देण्याची तयारी केळी पाहिजे. त्याची व आपली लढत आज एवढ्या टापूत खाशी जुपणार यांत संशय नाहीं.” नारो शंकर म्हणाले. “ आमची तयारी आहे.” चिमाजीअप्पा गंगाजी नाईक व नारो शंकर ह्या उभयतांना म्हणाले, “ तुम्ही आतांच्य़ा आतां शत्रूच्या टेहळणीवर जा; व अर्नोळ्यावर एक जासूद पाठवून किल्लेदाराला आपलें तेथील सारें सैन्य सज ठेवावयाला सांगा." नाईक म्हणाले, “ हें किल्ल्यावरचे जबाबदारीचे काम मला वाटतें, आमच्या- पॅकॉंच कोणीतरी केलें पाहिजे.” नारो शकर म्हणाले, “ तें काम मी करतों; नाइकांना ह्या भागांतील सर्व आडवाटा चोरवाटा व मारगिरीच्या जागा पूर्ण माहीत असल्यानें ते टेहळणीचें काम करतील.” “ कबूल ! ” चिमाजीअ'पा म्हणाले. “ पण सरकार ! आपण पकडलेल्या पोर्तुगीज सेनिकांची काय न्यवस्था करावयाची ! मला वाटतें, त्यांना आपण नि:शस्त्र केलेंच आढे; त्यांची सर्रास कत्तळ करून टाकावी, कीं कायमची भगभग मिटली.” “छे छे!” विमाजीअप्पा मानेने नापसंती दर्शवून म्हणाले, “ निःशस्त्र लोकांची निष्कारण कत्तळ करणें ही माणुसकी नव्हे. त्यांना तुम्हीं नारायणरावा- बरोबर थोडें सेन्य देऊन नीट बंदोबस्तानें केद करून अर्नाळ्यावर पाठवुन द्या.. त्यांचीं शस्त्रे मात्र इथेंच असूं द्या. त्यांचा आम्ही योग्य उपयोग करून घेऊ.” हें कारस्थान कोणाचें : १८३ ख्या र ५ --०-०-८४-० :- याप्रमाणें चिमाजीअप्पा, गंगाजी नाईक व नारो शंकर यांचें आणखी कांहीं वेळ पुढील योजनेविषयी संभाषण झाल्यावर लगेच ते दोघे आपापल्या कामगेरी- वर निघाले. फिरंगी शिपायांना नारो शंकर निःशस्त्र केद करून नेऊं लागले, तेव्हां त्या शिपायांनी आपण मराठ्यांच्या सैन्यांत नोकरी पत्करण्याला तयार असल्याचें सांगितलें; पण चिमाजीअप्पा तसल्या हुळकावणीला थोडेच बधतात ! त्यांनी उलट यदाकदाचित इतक्यांतच आल्काकोव्हा किंवा आणखी कोणी फिरंगी सेनानी आपणाशी सामना देण्यासाठी पुढें आला तर कैदी फिरंगी शिपायांना दद्ृशत असावी म्हणून नारायणरावांना मुद्दाम त्या शिपायांदेखत इषारा दिला, “ नारायणराव ! मार्गानें जातांना ह्या केद्यांपैक्ती कोणी जर सुटून जाण्याची चुळबूळ करूं लागला तर एकदम त्याची गर्दन उडवा. सर्वजण नीट शिस्तीने अनाळ्यावर तुमच्याबरोबर आले तर ठौक आहे, नाहींपेक्षां सर्वोची कत्तल करण्यालाही आमची तुम्हांला सद्र परवानगी आहे. आणि किल्ल्यावर गेल्यावरदेखीळ किळेदाराळा सख्त ताकीद देऊन ठेवा की, हे कैदी सोईनें वागेनासे झाले तर त्यांना भन्नपाणीदेखील देऊं नका. खुशाल तहानभुकेनें तडफडून मरू देत.” जू 3 ् नारो शंकर व गंगाजी नाईक आपापल्या कामगिरीवर निघून जाईतों तिसऱ्या प्रहराचा सुमार आला द्ोता. आतां न्याय व्हावयाची अक्षी भय्याशास्त्री व थोडातरी यांची केवारी त्राह्मणमेडळी काय ती बाकी होती. ती मंडळी चिमाजीअप्पांना शरण येऊन क्षमा मागण्याची वाट पहात होती. भय्याशास्त्री व धोडशास्त्री यांच्या कपाळीं देखील केंद आलेली पाहून त्या ब्राह्मण मंडळीची अगदीं पांचांवर धारण बसली होती. त्यांनीं अखेर रामानंदांना शरण जाऊन आपणांविषयीं चिमाजीअप्पांपा्शी आपला मोलाचा शब्द खर्च करण्याला विनंति केली. रामानंदांनीं दयाळु अंतःकरणानें ती विनाते मान्य करून विमाजी- अप्पांपा्शी येऊन तशी भीड घातली, व चिमाजीअप्पांनींही विशेष आढेवेढे न घेतां त्यांच्या शब्दाला मान्यता दिली. मात्र आपल्या दराऱ्याची चुणुक त्या ब्राह्मण मंडळीला दाखविण्यासाठी त्या प्रत्येक त्राह्मणानें आपल्या अपराधाबद्दल प्रायाित्त म्हणून निर्मळ तळ्यांत स्नान करून शुचिभतपणें आचार्यांच्या समाधोवर रुद्राभिषेक करावा अशी आज्ञा केली. सर्व ब्राह्मणांनी ते आनंदानें मान्य केले. १८४ पेशवाईतील धर्मसंप्राम याप्रमाणें समाधि-मादिरांत रुद्राभिषेक सुरू झाला. तोंच बरेच दिवस ताटा- तूट झालेल्या मायलेंकरांची भेट व्हावी, त्याप्रमाणें आपल्या हिंदुधर्ममाउलीला पुन्हा भेटून प्रसन्नचित्त झालेल्या हजारों पुनीत जनांचा घोळका आचायोच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठीं रामानंदांच्या नेतृत्वाखाली समाधि मंदिरासमोर आला. रामानंदांनीं चिमाजीअप्पांना विचारले, “ सरकार ! ह्या स्व लोकांना विधिपूर्वक शुद्ध करून द्विंदुधर्मोत घेण्यांत आलें आहे. आतां यांना आचारया- च्या समाधीचे दर्शन घेण्याला कांहींच प्रत्यवाय नसावा, असें मला वाटतें.” “ हें विचारावयालाच नको; आपल्या धमंगुरूच्या समाधीचे दर्शन घेण्याला त्यांना प्रत्यवाय कसला ? ” चिमाजीअप्पा म्हणाले. लगेच त्यांनी समाधे- मंदिरांत रुद्राभिषेक करण्यांत गढून गेलेल्या ब्राह्मणांना विचारलें, तेव्हां त्यांनीही आनंदानें संमति दिली. सर्व शुद्धिकृतांनीं मंदिरांत जाऊन समाधीचे दर्शन घेतले. सिद्वेश्वरशास्त्र्यांनीं सवांना तीर्थ वांटलें. थोड्या वेळापू्वा जी ब्राह्मण मंडळी शुद्ध करणाला कसून विरोध करीत होती, तीच मंडळी शुद्धिकृतांच्या शुद्धीला मान्यता देण्याइतकी विचारी बनलेली पाहून सर्वोनाच सानंदाश्वर्य वाटलें हा सारा चिमाजी अप्पांच्या कर्तेव्यतत्परतेच! प्रभाव होय हें सर्वजण जाणत होते. त्याबद्दल सर्वानी कृतज्ञताबुद्धीने चिमाजीअप्पांना धन्यवादपूर्वक प्रणिपात केला. त्या सर्वे मंडळीला समाधोसमोरच्या पटांगणांत जमवून चिमाजीअप्पा त्यांना म्हणाले, “ इंशकृपेनें तुम्ही सर्व पावन होऊन आपल्या हिंदुधर्मात पुन्ह्या प्रविष्ट झालां, याबद्दल आम्हांला परम संतोष होत आहे; पण क्या संतोषाच्या वेळीं तुम्हांला तुमच्यावरील जबाबदारीची जाणीव क्ररून देणें आम्हांला प्रास आहे. सध्यां फिरंग्यांनीं आपल्या परमात्रिय हिंदुधर्मावर ओढवून आणलेल्या संकटाची तुम्हां सर्वांना पूणे जाणीव आहेच. अर्थात्‌ ह्या धर्मसंम्रामांत तुम्दी सवानी हिं:धर्मकरक्षणासाठीं जावाची पर्वा न बाळगितां उडी घातली पाहिजे. प्रसंग पडला तर धर्मासाठी मरावयाला तुम्हीं कंबरा कसून तयार झालें पाहिजे.” लगेच त्या जनसंमदातून एकदम गगनभेदी गर्जना उसळली, “ आम्ही सरकारांच्या आज्ञेप्रमाणे रणकंकण हातीं बांधन आमच्या जीवनसवंस्वाच्या कुर- वंड्या करून धर्मरक्षणासाठी फिरंग्यांशीं झगडावयाला तयार आहों.” “ माघार हा शब्द तुमच्या गांवीं असतां कामा उपयोगी नाहीं. जी गत आमची ती गत तुमची ! ” चिमाजीअप्पा पुन्हा मोठ्याने सवींना उद्देशून उद्गारले, हें कारस्थान कोणाचे ? १८५६ ९०--५०-४ ४४०८ ९०४७७७७ 0९४0 ४४0 ४८४७७४७४५४ ७५ 0४४00 ४ ७४४०७१४ ४.४८ ४४४१४४७०४४ ४४ ४ ४/४शशनेट ४ ७*ण शण ४/एशी00 वी त्या उद्वारांना पुन्ह्या जनसंमदातून मेघगर्जनेसारखी गर्जना होऊन उत्तर मिळालें, “ माधार ह्वा शब्दच आमच्या गांवीं नाहीं. ह्या धर्मसंम्रामाच्या अंती पराजित असा एकही जीव सरकारांना पद्दावयाला सांपडणार नाहीं. त्याप्रमाणेच आमच्यांतला शेवटचा एक माणूस उभा असे पावेतों सरकारांच्या केसालाही थका लागूं देणार नाहीं.” “ एवढा निश्वय सवांचा असल्यावर आपण ल्या धर्मसंग्रामांत सर्वत्र विजयी होऊं याविषयीं आम्हांला मुळींच शंका नाही.” चिमाजीअप्पा जवळच फिरंगी शिपायांच्या शास्त्रांची रास होती तिकडे अंगुलिनिर्देश करून म्हणाले, “ ज्यांना लढण्याचा चांगळा सराव असेल त्यांनीं त्या राशीतील एकेक शास्त्र घेऊन शत्रूशी तोंड द्यावयाला प्रथम तयार व्हावें. बाक्रीच्यांनीं आपल्या घरीं जाऊन शस्त्रे घेऊन ताबडतोब गांवांत जमा व्हावॅ. उ्यीर नको; शत्रच आपणावर चाळून येत आहे.” चिमाजीअप्पांच्या अज्ञिप्रमाणें सुमारे धोमर निवडक मराठे वीर पुढे आले व तों शस्त्रें घेऊन सज्ज होऊन चिमाजीअ'पांच्या पुढील आज्ञिची वाट पहात त्यांच्यासभोंवार उभे राहिले. ज्यांना तीं शस्त्रे मिळाली नाहींत ते समराँगणांत उतरण्याची तयारी करून येण्य़ासाठीं आपापल्या घरांकडे निघाळे. त्या जन- समृह्वांत अनेक स्त्रिया व मुलेंही ह्वोतीं. त्यांनीं देखीळ शत्रूशी लढण्याची आपली पूर्णे तयारी दाखवितांच सर्वोना पराकाष्टेंचे कोतुक वाटलें. आणखी थोडा वेळ गेला नाहीं, तोंच गंगाजी नाइक्रांकडून एक हृरकारू आला. त्यानें फिरंगी सेनानी आल्काकोव्हया हा मोठया सेन्यासह निर्मळवर चालून येत असून तो चुळण्याच्या पुढें आला आहे अशी बातमी आणली. त्याबरांबर चिमाजीअप्पांनीं रणशिंग फुंकून आपल्या सर्व नव्या-जुन्या सैनिकां- ना एकत्र जमवृन शात्रूशीं सामना देण्याची जय्यत तयारी केळी. ती तयारी सुरू असतांच एक शिपायी एक घायाळ कबुतर व एक चिठ्ठी घेऊन चिमाजी- अप्पांपा्षीं आला व म्हणाला, “ सरकार ! मी पलीकडे वक्षाखालीं विश्रांति घेत बसलो होतों, तों आकाशांत खबुतर भराऱ्या मारीत चाललें आहे व एक बहिरी ससाणा त्याच्यामागे लागला आहे असा देखावा मला पहावयाला मिळाला. मीं सहज मोजेने एक तीर सोडला. बहिरीससाण्यानें त्या कबुतराला धरावयाला व माझा तीर त्याच्या वर्मा झोंबावयाळा एक गांठ पडून बहिरीससाणा त्या कबुतरासद्द मरून खालीं पडला. मी तीर आणण्यासाठी पुढें गेलो, तों त्या कबुत - १८९ पेशवाईतील धर्मसंप्राम राच्या पायाला ही चिठ्ठी बांधलेली मला सांपडली. ती उघडून पाहिली, तों ती फिरंगी भाषेंत लिहिळी आहे अर्थे मळा आढळून आलें. आपण तिचा योग्य तो तपास करावा.” चिमाजीअप्पांनीं तेथल्या लोकांत पोतुगीज भाषा व लिपी ज्याला अवगत आहे असरा एक मनुष्य हुडकून काढला व त्याच्याकडून ती चिठ्ठी वाचून घेतली. त्या चिठ्ठींतील मजकूर असा होता-'“« बाजीराव पेशवे निघून गेले... चिमाजी पेशवा निर्मळकडे गेला आहे... मंडपेश्वरावर मराठ्यांचा घाला पडला... वसईसभोंवार वेढा जारीनें सुरू आहे... राबर्टसन फितूर झाला... माझी कामगिरी यशस्वी होत आहे.” चिठ्ठींतीळ ह्या मजकूर वाचून चिमाजीअप्पा बुचकळ्यांत पडले कीं, ही चिठ्ठी कोणीं लिहिली असावी ! हें कारस्थान कोणाचें असावें ! प्रकरण तेरावे “भांगेत तुळस' खेनापत सिल्व्हेराचें तांतडीचें बोलादर्णे आल्यामुळें डोसिंगो उजाडतें न उजाडतें अशा वेळीं सेनापतीच्या वाड्याच्या प्रवेशद्वारापाशीं येऊन पोचला, तोंच वाड्याच्या मागच्या बाजूनें एक दासी लगबगीने तेथें आली व त्याला म्हणाली, “ सरदारसाहेब ! तुम्हांला पोशियाबाईसाहेबांनीं तांतडीनें भेटून जावया- ला सांगितलें आहे, त्या तुमची बाट पहात आहेत.” “ पोशियाला म्हणावे, मी सेनापतिसाहेबांना भेटून मग तुझ्याकडे येतों. सेनापतिसाहेबांचें मला निकडीचे बोलावणे आहे.” डोमिंगो उत्तरला. “ पण सेनापतिसाहेबांची व तुमची भेट झोण्यापूर्वीच पो्शियाबाईसाहेबांना तुमची भेट घ्यावयाची आहे.” दासी म्हणाली, “ आणि सेनापतिसाहेबही अजून झोंपून उठले नाहींत.” “कां बरें! नेहमीं तर ते मोठ्या पहांटेलाच उठतात ! ” “ होय; पण रात्रो जवळ जवळ सारी रात्र त्यांचीं खलबतें चाललीं होतीं.” “ खलबतें ! आणि तीं कोणाशीं! ” “ सरदार अन्टोनेओ काल रात्रौ सेनापतिसाहेबांच्या भेटीला आले; त्यांच्याशीं सेनापतिसाहेबांची खलबते चालली होतीं.” अन्टोनेओचें नांव ऐकतांच डोमिंगो क्षणभर बुचकळ्यांत पडला, कॉ अन्टो- निभो इकडे कसा आला !' डोमिंगोला असा प्रश्न पडण्याचे कारण अन्टोनिओ आपल्या परिवारासद्द मंडपेश्वराहून वसईकडे येतांना मराठ्यांच्या ह्वातीं केद होऊन अर्नाळ्यावर डांबला गेल्याचे त्याला माहीत होतें. निर्मळच्या संप्रामाचा शेवट होऊन आज एक आठवडा लोटला होता. आल्काकोव्हा मोठ्या आवेशाने व इर्षेने निर्मळवर चालन गेला, तो एकसारखा चार दिवस मराठ्यांशी लढला; पण अखेरच्या हल्ल्यांत तो ठार मारला जाऊन त्या संभ्रामाचा शेवट मराठ्यां- ना हितकर असाच झाला होता. बरें; वसईच्या किल्ल्यासभोंवार बारा तेरा दिवसांपूर्वीच मानाजी आंग्रे, शंकराजी नारायण फडके वगैरे मंडळीने पक्का वेढा देण्याचा उद्योग आरंभिला होता. तें वेब्याचें कार्यही इतक्या दिवसांत बरेंच २८८ पेशवाईतील धर्मसंप्राम दुभेद्य असें झालें होतें. त्यापूर्वीच मराठयांनी अन्न, भार्जापाला वगेरे किल्ल्यांतील लोकांना मिळूं नये म्हृणून जी खटपट चालविली होती, तीही आतां चांगलीच नेटाला लागून किल्ल्यांतील लोकांना उपासमार बरीच जाणवू लागली होती. मंडपेश्वरचा संग्रामही मिटण्याऐवजी दिवसेंदिवस जास्तच भडकत चालला होता व त्याप्रमाणेंच इतर ठिकाणींह्दी मराठ्यांनी चांगलाच धुमाकूळ मांडला होता. मंडपेश्वराकडेही बुबाजी नाईक, विठ्ठल शिवदेव, भरव, दुळूभजी व रांबर्ट- सन यांनीं आपल्या मदुमकीची शिकस्त चालविली होती. माणसाचा पडता काळ आला कीं, त्यानें हातां सोनें धरलें तरी त्याची माती होते असें म्हणतात; त्याप्रमाणें पोतुंगीजांचा सर्वे बाजूंनीं पडता काळ आल्याने मराठयांच्या निकराच्या चढावाविरुद्ध त्यांचा कांहींच उपाय चालेनासा झाला होता. प्रांतांतल्या प्रांतांत तर त्यांची मराठयांनी खाशी गळेचंपी केली होतीच; पण बाहेरही हरएक बाबतींत त्यांना मराठयांची म मकी जाणवूं लागलो होती. सेनापाति सिल्व्हेराचें मुंबईहून आलेलें जहाज लुटून मराठ्यांनी पाठुंगीजांना कसा खासा हात दाखविला हें वाचकांना पूर्वी विदित झालें आहेच. तसाच दुसरा प्रयत्न सेनापतीनें अत्यंत सावधपणे केला तो तर पहिल्याहूनह्दी जास्त विस्मयजनक रीतीनें त्याच्या गळ्यांत आला. सवव समुद्रांत मराठयांचा अनिरुद्ध संचार सुरू आहे असें पाहून सेनापति कोणालाही दाद न देतां अत्यंत गुस रीतीनें एका जद्दाजांत बसून दह्या बारा दिवसांपूर्वीच सुंबईकडे गेला, तों त्याच्या मागोमाग अंताजीपंत कावळेह्दी मुंबई बेटावर त्याला नकळत तयार ! या वेळींह्दी सेनापतीनें तोन्याचांदीचे अनेक अलकार इंग्रजांकडे तारण ठेवून त्या तारणावर लढाईच्या उपयोगाचे सामान आणण्यासाठी आपल्याबरोबर घेतले होते. तो सादा पटून सामानाचें जहाज भरून मुंबईहून रवाना झालें, व त्याच्या मागोमाग अंताजी रघुनाथह्दी चाळूं लागला. धारावीच्या अंदाजे सेनापर्ताचें जहाज येईतो अंताजी- पंतानें कांहींच हालचाल केली नाही. पण त्या अंदाजे अचानक मराठयांच्या दोन आरमारी जहाजांनीं त्या जहाजाला कोंडले व पाडाव केळे. सेनापतीला एका लहानग्या होडीतून पळ काढून जीव बचावतां बचावतां पुरे वाट झाली. त्याच दिवशीं निर्मळचा संग्राम आटोपून मराठयांना विजयश्रीनें वरिलें द्वोतें; त्यामुळे चिमाजीअप्पांच्या संमतीने अंताजीपंत इंग्रजांचा ह्या घरभेदेपणा बंद करण्यासाठीं नारो हेकराला बरोबर घेऊन पुन्हा मुंबईला रवाना झाले. इंप्रज “झांग्रेंत तुळस' १८९ त शमीन ४०८०५/४/४५-४७४ 00४ कलहचयीच, भन्टा-- ४५-४४ प्ट न्द० ०५५५८४५८५८ - ४-४ ५८४५४५ एश2धशी”४श५०५८/५-४८५ -“५८८४८८१०५/ “-2: ९ “८४०५-०८ “४८-५५ “२५४७-०० ८2५४४८ ४४४४४४४४०८ ९४८४४ ४४0 आधींच मराठयांना मिऊन वागत होते, ' तशांत निर्मळच्या लढथांतद्दी मराठेच विजयी झाले व सेनापतीचे जहाजह्दी त्यांनीं लुटून सेनापतीला पळतां भुई थोडी केली, हें पाहून अत:पर पोतुंगीजांना साह्य करण्यांत अर्थ नाहीं हे ओळखुन मुंबईकर इंग्रजांनीं यापुढें पोर्तुगीजांना साह्य करणार नाहीं असे अंताजीपेतापार्शी चिमाजी- अप्पांना अभिवचन दिळें व उभयपक्षी दिलजमाईची भाषा करण्यासाठीं आपला वकील कॅप्टन इंचबर्ड ह्या लौकरच चिमाजीअप्पांना येऊन भेटेल असेंद्दी जाहीर केलें. याप्रमाणे इंग्रजांकडून पोतुंगीजांना साह्य होण्याचा मार्ग अजिबात बंद झाला; अंताजीपंत आणि नारो शकर यांच्याऐवजी दुसरे कोणी त्या कार्मागेरीवर गेले असते तरीही तेंच झालें असतें. पण नारो शंकर त्या कामगिरीवर गेला होता, ह्या एकाच निमित्ताने सेनापाते सिल्म्हेरा व॒ आणखी बरेचसे पोतुंगीज अंमलदार यांनीं त्या अपयशाचे खापर डोमिंगोच्या माथी मारण्याला कमी केलें नाहीं. डोमिंगोनें नारो शंकराला निदोषी ठरवून जिवंत सोडलें म्हणून इंग्रजांकडून मदत मिळण्याचा मार्ग बंद झाळा व सेनापतीचें जह्माज नारो शंकरानेंच पाळत राखून लुटाविलें; त्याप्रमाणेंच नारो शकर निर्मळच्या लब्यांत विजयी झोऊन मंडपेश्वराकडे स्वकीयांचें साह्य करण्यासाठीं गेला होता, त्यानेच मंडपेश्वरचा संग्राम इतका नांवारूपाला आणून तिकडेही पोतुंगीजांचा कोंडमारा केला; ह्या दोन्ही बाबींचा बाद्रायणसंबंध डोमिंगोकडे जोडून इतर पोतुगीज सरदार व सेनानी त्या अपवादाच्या वाहूत्या गंगेत आपले अपयशाने काळे झालेले हात धुऊन मोकळे होऊं पहात होते. अक्षा खलघुद्धीच्या व बालिश विचारांच्या लोकांत डोभिंगो पूवीच्या स्वानुभवाने अन्टोनेओची गणना करीत होता. अन्टोनिओ मराग्यां- च्या केदेंत पडल्याने डोमिंगोला आनंद झाला होता असें जरी नार्ह्दी, तरी त्याच्या कर्मांप्रमाणें फळ त्याला मिळालें असा मात्र डोगिंगोचा ठाम प्रह् होता. अन्टोनिओ कोणत्या प्रकारचा माणूस होता हें वाचकांना पूर्वीच माद्दीत झालें आहि. चिमाजीअप्पा पेशवे काय किंवा मराठ्यांकडील दुसरा कोणीही खासा सज्जन काय कितीही कनवाळु झाला तरी मनुष्यजातीला लांछनभूत असणाऱ्या अश्या माणसाला दया दाखविण्याइतकी दयेची अन्याय्य खैरात करण्यासाठीं वारेमाफ दया त्यांच्या अंतःकरणांत असणार नाही अशी डोमिंगोची प्रामाणिक समजत होती. अँन्टोनिओची अर्नाळ्याच्या किल्ल्यावर बंधमुक्तता होणें संभव- नीयच नव्हतें. बरें; त्याची मुक्तता झाली हेंही तितकेंच खरें होतें. १९० पेशवाईतील धर्मसंप्राम ०४-८८ -५७-/८-/६--५ “0 की. ४४9४४ शशीश शशश क्क शी ४४ क शश ५४० ०००/-००५-९००५/४/५-००४-००४७०७-/ > - /५- - :४४४४४४% :- ४४४५८ -0शश मग असें कसें झालें ! दावेदारीच्या बाबतींत सर्पावरद्दी ताण करणारा तो खलपुरुष अर्नाळ्यावरून कैदेतून मोकळा कसा सुटला ! तें आपणांला ओघा- ओघानें पुढें कळेलच. तूर्त त्या बाबतींत एवढेच सांगणें पुरॅसें आहे कॉ, अन्टो- निओच्या सुटकेची वार्ता डोमिंगोच्या कानीं आली, ती त्याला कांद्दी सुवार्ताशी वाटली नाहीं. अँन्टोनिओ डोसिंगोच्या वाइटावर होता निदान नारो दशेकराच्या मुक्ततेपासून तरी तो डोभिंगोचा विरोधक बनला होता, म्हणून डोमिंगोला त्याची अर्नी>यावरून मुक्तता झालेली ऐकून विषाद वाटणें स्वाभाविक होते. पण खरा प्रकार मात्र तसा नव्हता. डोमिंगो ह्वा केवळ सामान्य प्रतींचा मनुष्य नव्हता. तो धमाने ख्रिस्ती पोतुंगीज होता ही गोष्ट वाचकांस विसरतां येणें शक्‍य नाहीं, म्हणूनच एथें एवढें निक्षून सांगणें अवश्य आहे कों, डोमिंगो ह्या खराखुरा ख्रिस्ती-महात्मा येशु ख्रिस्ताचा खराखुरा श्रद्धाळु अनुयायी असून त्याला आपल्या धर्माचा उत्कट अभिमान वाटत होता. म्हणूनच परधमोयांचा छळ, परवित्तापडरण वगेरे त्याच्या जातभाईंना चालाविळेळे अमानुष प्रकार त्याला पूर्ण अधार्मक अतएव राक्षसी वाटत होते. अगदीं थोडक्यांत सांगावयाचं तर भांगेच्या बनांत तुळस निपजावी त्याप्रमाणें तत्कालींन ख्रिस्तथमांवलंबी पोतुगीज जातींत डोभिंगो निपजला होता; दुर्गंधमय खातेऱ्यांत सुवासिक कमलपुष्पाचा जन्म व्हावा त्याप्रमाणें त्याची अवस्था होती. हिरण्यकश्‍यपूच्या पोटीं परमभक्त प्रल्डादाचा जन्म व्हावा त्या: प्रमाणे पेरीराच्या पोटीं डोमिंगोचा जन्म झाला होता; व ईश्वरविषयक्र भावनांच्या बाबतींत हिरण्यकडइयपू आणि प्रल्ह्माद यांच्यांत जितका विरोध होता तितकाच पेरीरा आणि डोसिंगो ह्या पितापुत्रांच्या देवधमंविषयक भावनांत विरोध होता. मात्र हिरण्यकर॒यपूननें प्रल्हादाला त्याच्या नारायण निष्ठेबहदळ जितके छळलें तितके पेरीराने डोसिंगोला कधीं छळलें नाहीं हें जरी खरे, तरी पेरीराला डोमिंगोच्य़ा सद्धमंभावना आप्रिय झेत्या हेंही कांहीं खोटे नाही. आतां, तो पोटजाळच पडला म्हणून पेरीरानें त्याला त्याच्या सद्धर्मभावनांबद्दल कठोर शासन मात्र कधीं केलें नाहीं. हाच डोसिंगो जर पेरीराच्या हाताखालील अन्य एखाद्या अधिकाऱ्याचा पुत्र असता, तर शिवाजीच्या जन्मदात्या शहाजीला विजापूरच्या बादशदह्वापासून शिवाजीच्या जाज्वल्य स्वाभिमानाबद्दद जितका त्रास झाला त्याच्या सहस पटींनी त्रास डोमिंगोच्या पित्याला झाला असता. असें होतें तरी जितकें डोनिंगो व पेरीरा यांच्यांत अंतर होते, तितकेच “भांगत तुळस' १९९ परीरा व सेनापाति सिल्व्हेरा यांच्यांत अंतर होतें. धर्माधर्माच्या बाबतींत स्वतंत्र- पणे विचार करण्याइतकी पेरोरा'ची पात्रता नव्हती; पण माणुसकी त्याच्या अंगीं नव्हती अर्से मात्र नाहीं. अष्टौप्रहर अथःपाताच्या गर्तेत डुंबणाऱ्या ख्रिस्ती धर्म- गुरूंनीं शेकडों वर्षापासून हिंडुस्थानांतील रयतेवर अमानुषपणे चालविलेला जुलूम येरीराला व्यक्तिशः मान्य नसला तरी राज्यकारभारांत असलेल्या धर्मगुरूंच्या पाशवी प्राबल्यासमोर मान वांकविण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते. त्याबद्दल पेरीरालळा फारसा खेद होत असे असंही नाहीं; शेणांतील किड्यांना शेणांतच डुंबणें गोड वाटतें, त्याप्रमाणें पेरोराची अवस्था होती. पण सेनापति सिल्व्हेराची गोष्ट निराळी होती. तत्कालीन पोतुगीज सरकारांचा जितका पेरीरावर विश्वास होता त्याहीपेक्षा जास्त विश्वास सिल्व्हेरावर होता व म्हणूनच पेरीरासारखा कर्तबगार, केक वर्षे वसईला किळछेदार असतांना पोतुंगीज सरकारनें मुख्य सेना- पाति त्यास न नेमतां मुद्दाम सिल्व्हेराला सेनापाति नेमिलें होते. आणि हो बढती कशाबद्दल मिळाली होती ! त्याच्या अंगच्या शाश्वत चांगुलपणाबद्दल नव्हे, तर पोर्तुगीज अधिकारी व धमंगुरु यांनीं हिंदुस्थानांतीळ जित प्रांतांत आपल्या अनर्थावह राजसत्तेचा जो नरकाचा दरबार भरविला होता, त्या दरबारांत सिल्व्हेरा पहिल्या प्रतीचा मानकरी शोभणारा होता म्हणून ! पण प्रेमाचा व प्रणयाचा कायद राज्यकारभाराच्या सामान्य कायद्यांहून अगदीं भिन्न असतो. त्यामुळेंच डोमिंगोळा जरी पोतुंगीज राज्यांत पुढें येण्याला फारसा वाव नव्हता, तरी तो पोशियाच्या प्रेमाला पात्र ठरण्याला त्यामुळें मुळींच अडथळा उत्पन्न झाला नाही. सिल्व्हेरालाही डोसिंगोच्या स्वभावांतील व' मतांतील भिन्नता पूर्वी माहीत नसल्याने त्यानेंही त्या युवयुवतींना योवनसृलभ प्रणयपाटव विणण्याच्या कार्यात मुळींच अडथळा केला नाहीं. सिल्व्हेराचीच गोष्ट कशाला ! त्याच्या जागीं दुसरा कोणी तशाच योग्यतेचा माणूस असता, त्याला पोशियासारखी उपवर कन्या असती व डोमिंगोसारख्या उमद्या तरुणावर ती प्रेम करूं लागली असती, तर त्यानेंही तिला प्रतिबंध केला नसता. डोमिंगो वृत्तीने खराखुरा सज्जन, हाडापेरानें मजबूत, स्वभावानें प्रेमळ व दिलदार, रूपाने सुंदर च बयानेंही पोशियाला अनुरूप असा वर होता. त्याला प्रतिस्पर्धी अनेक असले तरी चह्दातेह्दी कांद्दीं कमी नव्हते. हतकेंच काय पण कोणाही पोतुगीज आधि- काऱ्याा एुद्द सेनापति सिर्वहेरालाद्दी सत्तेच्या व तरवारीच्या जोरावर जितकी १९२ पेशवाईतील धर्मसंप्राम ह2५८५-/५-५/५/५- ५४८१५५८१११ 0४ ४शशीटी 2५ ८४५- र 2२ शथशप्पध्हाण ४ शप्टी: * 2टा* न: ८-५ 0---८--०५/५-५८/५८-८- श४/५/५- 0 ९५८७८४ 21५ “२ 4१५७५००७००... ह हुडा चा माणसें वश होती, त्यापेक्षांद्दी जास्त माणसें डोमिंगोने प्रेमानें वश करून घेतलीं होतीं. धूर्त सिल्व्हेराला हें कळत नव्हतें असें नाहीं. म्हणूनच ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यानें पोर्शिया व डोमिंगो यांचा स्नेद्दसंबंध जुळे दिला व त्यांच्या स्नेद्वाचें रूपांतर विवाहांत होणार आहे हे जरी त्याला खुद्द डोमेंगो व पोर्शिया यांच्या ताडून कळले नव्हते, तरी तो तें ओळखुन ह्ोता. आपल्या वडोलपणाचा मान राखण्यासाठी तो मुद्दामच ह्या बाबतींत कधीं कोणापाशी चौकशी करीत नसे. त्याला 'पोर्शिया व डोमिंगा यांचा प्रेमसंबंध मान्य असूनद्दी तो अजून उघडपणें तसें बोळूं लागला नव्हता; याचें कारण प्रथम डोसमिंगोला चांगल्या मान्यतेला चढावावयाचें व मग त्याला आपली मुलगी द्यावयाची असा त्यांचा मानस होता. वसईच्या वेढयांत आपण विजयी होऊं अश्शी सिल्व्हेराची खात्री होती. ही मोहीम आटोपतांच आपण नोकरीचा राजीनामा द्यावयाचा असा त्या'्चा मानस होता. गोंवें प्रांती त्याची खासगी संपदा अपार होती, व हंकुलती एक पोशिया त्या सर्वे इस्टेटीची धनीण व्हावयाची होती. पेरीरा- देखील वद्ध झाल्यामुळें वसईच्या मोहिभेनतर तोही राजीनामा देणार होता. आपल्या पश्चात्‌ आपल्या पुत्राला वसईची किछेदारी मिळावी अशी पेरीराची इच्छा होती, व सिल्व्हेरानें डोगिंगोला आपला भावी जांवई म्हणून मान्य केलें आहे असे पाहून पेरीरानें सिल्व्हेराच्या वशिल्याने आपली नोकरी आपल्या पश्चात डोमिंगोला मिळावी अशाविषयीं प्रयत्नद्दी चालविला होता. पण सिल्न्हरे- राने पेरीराला आणखी थोडे दिवस धीर धरावयाला सांगितले होतें. शक्‍य तो डोभिंगोला आपल्या पश्चात एकदम आपली सेनापतीची जागा मिळावी अशी सिल्व्हेराची इच्छा असून त्या दिशेनें त्याची खटपट सुरूच होती. सिल्व्हेराने आपल्या मतें हे बेत अगदी गुतत राखले होते, तरी तो आपल्या एकुलत्या एका फप्रियतम कन्येपासून कांददींच गुसत राखू शकत नसे पोर्शियाला हं माहीत होतें. र॒ लोकांनाही अंदाजाने ह्या सर्व गोष्टी ओळखतां येत होत्या. त्यामुळें डोमिंगोवर प्रेम करणाऱ्या अनेकांना जरी आनेद वाटत होता, तरी “गांव तथे म्हारवडा' या न्यायाने डोभगोचा ठेष करणारे व त्याच्या भाग्योदयाविषयीं विषाद मानणारे कांहीं दुरात्मेही त्याच्यासभोंवार होते, हं पूर्वीच सांगण्यांत आलें आहे. त्या टुरात्म्य़ांशिवाय आणखी एक परमसामर्ध्येवान्‌ व परमपापी अशी व्यक्ति कासुकतेच्या दुर्दैमनीय पापी वासनेला बळी पडून 'भांगेंत तुळस! १९१३ ब््००५४४-५-५ ७०५४८५५५८५ 2५४४४ ४४॥४०/४/४८४४४४४४४४/४४५ ७४५४५0५४४७ 0४४४४0४ शशश ४४४४४४४४५० ४४४४४४४” “ “४€४१*५५*४४५४४४४४१४४४-११-/४शधटी आपणाबरोबरच डोसिंगोलाही अध:पाताच्या गर्तेते ओढण्याचा प्रयत्न करीत: होती, ती व्यक्ति डोसिंगोच्या इतर प्रतिस्पध्याहून अगदीं निराळ्या वृत्तीची होती, त्या व्यक्तीला डोसिगोचा उत्कर्ष सहन होत नव्हता अश्यांतली गोष्ट नसून उलट: ती डोमिंगोच्या उत्कर्षाला डोळ्यांत तेल घालून जपणारी होती. पणत्या व्यक्तीला पोशियाविषयीं सवतीमत्सर वाटत असल्यानें डोमिंगो पोशियावर प्रेम करी हल्ला एकाच कारणामुळें ती डोमिंगोच्या सर्वनाशाला कारण होणारी होती. बाको; तिचा खरा दांत पोशियावर होता. कारण पोशियाच्या प्रेमपाशांत डोमिंगो जखडला गेल्यामुळे तो त्या व्यक्तीकडे पापी वासनेने दुंकूनही बघण्याला तयार. नव्हता. त्या व्यक्तीचा परिविय पुढें होईलच. याप्रमाणे डोमिंगोला प्रारंभीं सर्व बाजूनी पारोस्थाते अनुकूल होती; सेनापती- सारख्या सर्वश्रेष्ठ माणसाचा पाठिंबा असल्यानें त्याला विरोधकांच्या विरोधांची पर्वा करण्याचें कांहीं कारण नव्हते. पण अलीकडे दहाबाए दिवसांत त्याचे म्रह उलटले होते. नारो शंकराला त्यानें नि्दोषी ठरवून सोडून दिलें, त्या क्षणापासून त्याच्या नशिबाने उलट खाण्याला प्रारंभ केला होता; व अवघ्या बारा तेरा दिवसांत त्याच्यासभोंवारचे वातावरण त्याला इतके प्रतिकूल झालें ह्वोतें का, त्यांतून आपणाला वर डोकें काढतां येईल किंवा नाहीं याविषयीं देखील त्याला शका वाटूं छागली होती. सेनापाति सिल्व्हेराला डोमिंगोविषयीं आतां तिरस्कार वट्ट लागला होता. सिल्व्हेरा मुंबईच्या सफरीवरून अपयश पदरीं घेऊन परत आला त्याच दिवशीं त्याच्या मनांत डोसिंगोनें नारो शेकराची सुटका केल्याबद्दल डोमिंगो- विषयीं तेढ उत्पन्न झाली होती; व पुढें निर्मळ एथें पोठुगीजांचा पराभव होऊन आल्काकोव्हाची वाट लागली, मंडपेश्वरराचा लढा जोरांत सुरू असून त्यांत पोर्तुगीजांना यश येण्याची आश्या दिसेना, अन्यत्रही ठायीं ठायी मराठे विजयी होत होतेच, हा सर्व डोमिंगोने नारो शंकराला जिवंत सोडल्याचा परिणाम होय असें तर्कटी वेड सिल्व्हेराच्या मनानें पक्के घेतले होतें. केवळ डोसिंगोबद्दलच सिल्व्हेराला असा संशय आला होता असें नाद्दी, पेरीरा हा त्याचा जन्मदाता असल्यानें पेरीराच्या संमतीनें डोमिंगोनें हा अपराध केला असावा असें सिल्व्हे- रानें गृहित धरून त्याबद्दल पेरीरालाही हरएक बाबतींत तरवारीच्या धारेवर धरण्याला सुरुवात केली हाती. वस्तुतः पेरीराचा त्या गोष्टीशी कांदहींच संबंध हता डोभिंगो आपल्या सदसटहिवेकबुद्धीवर विसंबून ज्या कांहीं गोष्टी करी, ,...१३ १९४ वेशबाईतीळ धर्मसंप्राम त्यांतलीच नारो शंकराची मुक्तता ही एक गोष्ट होती. पेरीराला तो प्रकार कळला तेव्हां त्यानें डोमिंगोचा त्याविषयी तीत्र निषेधही केला होता. इतकेंच काय; पण 'सेनापतीनें ह्या अपराधाबद्दल तुला कठोर शासन करण्याचे योजिलें तर मला त्यांत आनंदच होईल. केवळ माझा पोटजाळ म्हृणून मी पुत्नम्रेमाच्या मोहाला बळी पडून तुला शासन करूं शकत नाहीं. पण आजपासुन तूं मला मेलास व मी तुला मेलो” असेंही पेरीरानें डोमिंगोला निक्षून सांगून टाकलें होतें. सिल्व्हेरा इतका कडक शिस्तीचा भोक्ता, इतका साम्राज्याभिमानी, स्वधर्माभिमानी व इतका हिंदूंचा द्वेश होता को, त्या भरांत त्यानें त्याच दिवशीं डोसिंगोला दृद्दपार तरी करावयाचें किंवा केदेंत तरी लोटावयाचें आणि डोमिंगो अपराधी म्हणूनच त्याच्या वांठ्याला इतकी सोम्य शिक्षा यावयाची. डोभेंगोच्या ठायी दुसरा कोणी अपराधी असता तर त्याला देहान्त शासन करण्यालाही सिल्व्हेरा मार्गे पाहामणारा नव्हता; पण केवळ पोशियाकडे पाहून सिल्व्हेरा डोगिंगोच्या बाबतींत शक्य तोंवर मूग गिळून स्वस्थ बसत ह्ोता; व शिवाय आपण तोंडाने ज्या डोमिंगोला आपल्या पश्चात्‌ स्रेंनापतीची जागा मिळण्यासाठी जारीची खटपट चालविली आहे, त्याच डोमिंगोळा आपण अपराधी ठरविल्याने गोग्या'चा गव्हर्नर आपणाला काय म्हणेल, हा स्वतःच्या इभ्रतांचा अवघड प्रश्नही सिल्व्हेरासमोर होता. पेकां अपत्यवात्सल्य सिल्व्हेरानें त्या प्रसंगीं गुंडाळून ठेविलें असतें. तो शिस्तीची इतका भोक्ता, स्वधर्मांचा इतका अभिमानी व स्वतःच्या इभ्रतीला इतका जपणारा होता का, प्रत्यक्ष पोटचें अपत्य आपल्या इभ्रतीच्या आड येते असे आढळतांच त्यालाही कापून काढण्याला त्यानें कमी केलें नसतें. पण तीच इभ्रत डोभिंगोला शासन करण्याच्या कामीं त्याच्या आड येत होती. बरे; इभ्रतीसाठीं डोभिंगोला महृत्पदाला चढविणेंह्दी आतां त्याला अशक्य होऊन बसले होतें. अशा स्थितींत डोमिंगोला खरा आधार वाटत असेल तर तो एक त्याच्या जन्मदात्या आईचा व दुसरा परमेश्वराचा. डोगिंगोची आई जन्मतः हिंर॒ होती व ती बाटून ख्रिस्ती झाली असून ख्रिस्तीधमीनुसार वर्तते असली तरी हिंदु- धर्माची थोरवी तिला कळत होती. कॉन्स्टन्स हरे त्या बाईचें लिस्ती नांव होतें. कॉन्स्टन्स बहुश्रत होती असे जरी नाहीं, तरी तिच्या श्रद्धाळू व पवित्र अंतः- करणांत धर्मोची चिरंतन तत्त्वें पूर्णपणें बाणलेलीं होती. सत्य, समता व सर्वो- “भार्गेत तुळस' १९५ "२५०४०४०८७४ ४७४-७०७ भू्तीं प्रेम हीं तीन महत्तत्वे कॉन्स्टन्सलळा कळूं लागल्यापासून तिच्या आचार- विचार-उप्चारांत अखंड प्रतिबिम्षित होत. तीं तत्त्वे कोणत्या धर्मात प्रामुख्याने प्रतिपादन केलेलीं आहेत हॅ नक्की सांगण्याइतकी जाडी विद्वत्ता तिच्या ठायीं नव्हती व त्यामुळे विद्दत्ताजन्य, अद्वंतामय दुरमिमानाचा विटाळद्दी तिच्या मनाला झाला नव्हता. कॉन्स्टन्स बाटून ख्रिस्ती झाडी तीह्दी सुजाणपणे खिस्ती धर्मोचें रहस्य मनाला पटल्यामुळे झाली असाही प्रकार नव्हता. हिंरुधरमातील कर्मठ भिक्षुकांच्या अंधपरंपरात्मक धर्मावडंबराला विठून व पोतुंगीज मिशनऱ्यां- च्या लर्फगोंगेरीला आणि क्रोयीला बळी पडून इतर सहस्तरावाधे लोक बाटले, त्यांतच तीद्दी बाटली, इतकेच. बरे; त्यानंतर तिचे पेरीराशीं लम झालें तेंही केवळ जनरूढीप्रमा्णेंच झालें होते. पेरीराचे तिच्यावर मन बसलें, तिलाही पेरीराची धर्मपत्नी होणें आवडले, दोघांचे लयन झाले; पुढें संसारही सुखाने झाला. त्या संसारांत कॉन्स्टन्सळा सत्य-समता, सवोभूतीं प्रेम ह्या आपल्या धर्मापासून कधींच ढळावें लागलें नाहीं. ख्रिस्ती धमाच्या नांवावर अधर्माचा धुडगूस घालणारे खिस्ती मिशनरी, कॉन्स्टन्सपासून तिचा लौकिक हिंदुधमं लुबाडून घेऊं शकले; पण सत्य-समता-सवोभूतीं प्रेम ह्या परमपवित्र विश्वधर्माच्या सुत्रत्रयीवरील श्रद्धेचे कुंबेरी वेभव जे परमेश्वराने तिळा दिलें होतें, तें तिच्यापासून कोण कसे हिरावून घेणार ! तें वैभव तिढा हिंदु- धर्माच्या पुरोहितांनी दिलें नव्हते, शकराचायानीं दिलें नव्हते, खिस्त्यांच्या धर्म- गुरूंनींद्दी दिलें नव्हतें; ती तिळा देवाने दिलेली विशवधर्माची शिकवण होती व ती त्या शिकवणीबरहुकूम तंतोतंत वागत होती. कॉन्स्टन्स आपल्या हातून तर कधींच आपल्या परमश्रेष्ठ धर्माविरुद्ध आचरण होऊं देत नसे; पण आपल पति अथवा आपल्या हाताखालील माणसें तशा अत्याचारांना बळी पडत आहेत अर्से कधीं आढळतांच ती त्यांचाही शक्य तों प्रतिकार करी. पेरीराला तर यिन कैक वेळां अधमोचरणापासून परावृत्त केलें होत. त्यामुळें पेरोराला जरी राजदरबारी सिल्व्हेराप्रमाणें पहिल्या प्रतींचा मान मिळण्याला अडथळा झाला, तरी खुद त्याळा जनतेचे शिव्याशापही फारसे ध्यावे लागत नसत. कॉन्स्टन्सला लमानंतर सुमारे सात आठ वर्षांनीं एकच अपत्य झाळे, तोच डोमिंगो होय. डोमिंगोळा लहानपणापासून खरी शिकवण अशी आईचीच असल्यानें तो आपल्या आईला शोभेसा पुत्र निपजला यांत कांहीं आश्चर्य नाही. १९६ डोमिंगो सात वर्षांचा झाला तेव्हांपासून पेरीरा व कॉन्स्टन्स क्षा दंपत्यानें त्याच्या शिक्षणाची योग्य ती काळजी घेतली. त्या काळच्या रीति-रिवाजांप्रमाणें डोमिंगोला लिहितां वाचतां चांगलें येऊं लागल्यावर त्याचा बायबलाचाह्वी अ*यास यथासांग झाला. पोतुंगोजांचा ख्रिस्ती रोमन कॅथोलिक पंथ असल्यानें त्याला 'जुना करार' (01त प'€508111611 प्रामुख्याने पढविण्यांत आला. इतर सवे घमापेक्षांनविशषतः हिद्धमं, मुसलमानी धर्म व त्रिस्तीधमोतील इतर पथ यांपेक्षा रोमन कॅथोलिक धर्म कसा श्रेष्ट व सवांगपारेपूणे आहे हें आपल्या विद्याथ्यांच्या मनावर ठस- विण्यासाठीं तेव्हांचे पोतुगीज ख्रिस्ती धमंगुरु स्वधमेतर धर्माची भरपूर टवाळी विद्यार्थ्यांपा्शीं करीत. दतु ह्या को, विद्याथ्यांनी रोमन कथोलिक धर्माशिवाय इतर सर्व धर्मांचा तिरस्कार व द्वेष करण्याला आरंभापासून'च शिकावे; पण डोमिंगोच्या मनावर मात्र त्या शिकवणीचा निराळाच परिणाम झाला. सर्वे धर्माविषयी सहि: "णुता बाळगण्याचें बाळकडू त्याला त्याच्या सुशील मातेने प्रथमपासूनच पाजलें होते, त्यामुळे आपल्या गुरूंकडून होणारी परधमांची टवाळी त्याला रुचली तर नाहींच; पण आपल्या धमंगुरुंची ही धर्मप्रसाराची प्रणालि पाहून त्याला तिच्या- विषयीं तिरस्कार मात्र वाटूं लागला. परधर्मोची टवाळी करण्यासाठीं धर्मसुरूनी योजिलेल्या उदाहरणांतून चांगळें तेवढें कसें निवडून घ्यावें हव त्याला चांगल्या प्रकारे कळे लागले. त्याला धंदेवाईक पातकी धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या धर्म- प्रसाराचा वोट आला. इतकेंच काय, पण कोणत्याही धमाच्या योग्य शिकवणीच्या अभावीं कोणत्याही विशिष्ट घमौभिमानाच्या दृष्टीनें निळप असलेल्या कॉन्स्टन्स- लाह्वदी डोमिंगोच्या सत्सहवासांत ख्रिस्ती धर्माचे मर्म कळून ती काया-वाचा- मनानें खरोखरीची ख्रिस्ती झाली. त्या मायलेकरांना हो खरोखरीची धर्मटा2 प्रास होतांच त्यांना त्यांचे जातभाई ख्रिस्ती धर्माच्या नांवावर परमेश्वराच्या हिंदी छेंकरांना गांजीत असलेले पाहून अत्यंत विषाद वाटूं लागला; पण त्या दीन दुबळ्यांच्या गांजणुकीचा प्रतिकार करणें त्यांच्या आवांक्याबाहवरच होते. डोमिंगोवर जितके कॉन्स्टन्सचें उत्कट प्रेम होते, दितकेच डोमिगोचेह्दी कॉन्स्टन्सवर प्रेम होते. डोमिंगोला कोणतीही महत्वाची गोष्ट करावयाची झाली तर तो आपल्या आईला विचारल्याशिवाय करीत नसे. नारो शंकराला बंधमुक्त करतांनाही त्याने कोन्स्टरसची आगाऊ अनुमाते घेतली होतीच, विश्वासाने तद्वांची वाटाघाट करण्याला आलिल्या प्रतिपक्षीयाला विशवासघातानें ठार मारणें पेदबाईतील धर्मसंग्राम व्य व क, - क लक वेर के त "2५५ “9८४५ 7५४४८ ४- ७८ ४४४१५७ टे“ “मांगंत तुळस! १९७ ४८ ४४४७५0 ७ 2 टला -०००४-४-०००/४/४-२४४४7- अगर अन्य शासन करणें हा अधर्म आहे, असें डोमिंगो व कॉन्स्टन्स यांचें एक- मत झाल्यामुळेंच नारो शंकराची सुटका झाली होती. आतां ती त्या दोघ, मायलेंकरांशिवाय तिसऱ्या कोणालाच प्रत्यक्ष पेरीरालाही रचली नाही हें निराळें, आजदेखील डोमिंगोळा सेनापाते सिल्व्हेराकडून निकडीचे बोलावणें आलें तेव्हांच डोमिगोनें अंदाजाने ताडले हात कॉ. सेनापतीने आपणाला आपल्या पूर्वोक्त कृत्याबद्दल शहानिशा करण्यासाठींच बोलावले असलं पाहिजे. पेरीरा तर सेनापतीच्या निमेत्रणावरून मोठ्या पहांटेळाच सेनापतीच्या प्रासादांत येऊन दाखळ झाला होता. त्यापूर्वी त्याच रात्री पेरीरा, कॉन्स्टन्स व डोगिंगो यांचा कॉन्स्टन्सच्या शयनमंदिरांत बेठक होऊन एकंद्र परिस्थितीचा खल झाला होता. आज जवळजवळ दोन महिने कॉन्स्टन्स क्षयानें रुग्णशस्येवर पटून होती, त्यामुळें तिच्या मनाला त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट तिच्या कानावर जाणार नाहीं अशी पेरीरा व डोमिंगो हे दोवेद्दी खबरदारी घेत असत. असें असतांही पेरीराने त्या रात्रीं कॉन्स्टन्सच्या समक्ष तो विषय काढला, त्यावरूनच डोभिंगोची खात्री झाली होती कीं, त्या बाबतींत पुष्कळच गवगवा होऊन परिस्थितीने बरेच भयंकर स्वरूप धारण केलें असलें पाहिजे. पेरीरा तेव्हां डोमिंगोला 'कुळबुडवा-घरबुडवा- देशबुडवा-धर्मबुडवा' अशीं अनेक दुरुत्तर बोलला. डोभिंगोनें तीं शांतपणे सहून केली; पण कॉन्स्टन्सनें आपल्या एकुलत्या एका मुलाबद्दद असे अभद्र शब्द न बोलण्यासाठी पतीला विनविलें. पेरीराच्या सव अकांडतांडवांतील मथितार्थ एवढाच होता काँ, डोमिंगोनें अजूनद्दी सेनापतीपाशीं जाऊन झाल्या गेल्या गोष्टींबद्दल क्षमा मागावी व स्वतः पेरीरानें मध्यस्थी करून सेंनापतीची समजूत करावी, आणि उदयाचलावर विराजमान झालेल्या डोगिंगोच्या भाग्यरवीला लागलेले अपवादाचें ग्रहण टळावें. कोमल वृत्तीच्या कॉन्स्टन्सला पेरीराचा हा विचार पटला व तिनें डोमिंगोला त्याप्रमाणे वागण्याचा उपदेशही केला. डोमिंगोनह्दी कांही अंशीं पित्याचे समाधान करण्यासाठीं व कांहीं अंशीं पोशियाच्या प्रेमासाठी पसे करण्याचें कनूल केलें होते; पण तेव्हांपासून ह्या वेळेपर्यंतच्या कांद्दी प्रह्रांत त्याचें मन त्याला बोंचीत होतें कीं, 'सेनापतीपार्शी विनापराध क्षमा मागितल्याने आत्मवंचनेच्या पापाचे धनीपण आपल्या माथी येणार नाहीं काय! ” असे अनुतापाचे विचार डोक्यांत घोळत असतांच डोमिंगो सेनापतींच्या निकडीच्या बोलावण्यावरून सेनापतीच्या भेटीसाठी इतक्या लोकर इकडे आला १९८ पेशवाइतील धर्मसंग्राम ह ४४४४५७१०५५ -« - बम: "४५-५४ 02. फश शश 2५ शा था २ ४८ या ८००५५५ 2४४१५१ १५५५०५५०४०” होता. सेनापाते अजून झोंपी गेला आहे असें पोशियाच्या दासीकडून त्याला कळलें. सेनापतीचा जो नोकर उजाडतें न उजाडतें तोच डोमिंगोला बोलावण्यास गेला होता तोहो तेवढ्यांत तेथं येऊन उद्गारला, “ सेनापतिसाहेब अजून उठले नाहोंत. रात्रीं ते किल्लेदारसाहेब व इतर मंडळी यांच्याशी पद्दांटेपर्यंत बोलत बसले होत; नुक्ते थोड्या वेळापूर्वी झोपी गेळे आहेत.” “ तुर मग त्यांनीं मला बोलावून आणण्याचा हुकूम तुला केव्हां दिला! ” डोमिंगोने विचारले. “ पहाटेला बेठकींतून उठण्यापूर्वी ! ” नोकर उत्तरला. “ आणि किललेदारसाहेब कुठें आहेत ! ” डोमिंगोने विचारले. “ ते नक्तेच आपल्या बंगल्याकडे निघून गेले; पण ते इतक्यांतच परत येणार आहेत.'' नोकराने उत्तर दिले. « ठोक आहे. सेनापतिसाह“ब उठेपावेतों मी येऊन त्यांना भेटतो.” असें म्हणून डोमिंगो पोशियाच्या दासी मागोमाग पोर्शियाच्या महालाकडे वळला. दासी पुढें निघून गेली व डोमिंगो तिच्या मागोमाग हळुहळू चालला. नहमींचा प्रकार असा कों, पोर्शेयाच्या भेटीला जातांना डोमिंगोचे पाय दुप्पट वेगानें उन्वलावयाचे; व तरीही एकेक पळ त्याला एकेका घटकेसारखें कंटाळवाणे वाटा- वयाचें. सेनापतीचा प्रासाद किल्लेदाराच्या वाड्यापासून फार दूर नव्हता; सुमारे एका ह्वांकेच्या अंतरावर होता; पण पाव अंतर तोडतांच एका वाढयापासून दुसरा दिसु लागे. डोमिंगो आपल्या वाड्यांतून पोर्शियाळा भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडला तर त्याची दाटे एकसारखी सेनापर्तःचा वाडा व त्या वाड्यांतील पोर्शियाच्या बेठकोचा दुसऱ्या मजल्यावरील दर्शनी महाल यांकडे असावयाची व ते तो न्याहाळीत 'चवालावयाचा. पण आज त्याला तेवढेही भान उरलें नव्हतें. आज पोशियाकडे जातांना त्याचे पाय बळेंच माघार घेत होते. त्याला कारणद्दी तो'च विषय होता. डोमिंगो त्याच दिवशीं पोर्शियापा्शी गेळा व आपण नारो शंकराला बंधमुक्त केल्याची वार्ता तिला सांगून सध्यांच्या पारिस्थितींत मराठ्यांशी तह करणें कसें सर्वथेव उचित आहे आणि त्या दृष्टीनें आपले हें कृत्य किती फलदायी होईल हें तिळा पटवून देऊं लागला. त्यावरून त्या दोघांचा चांगळाच खटका उडाला होता. तो त्यांच्या रागाचा भर एखाद दुसऱ्या दिवसांतच ओसरला असेल- “भांगेंत तुळस! १९९ आळ क०-/५८५८५१५०५८८०८८४/५* “८८५५४४४४५८ ५०-९५/५-ट- *४८४/४"४४ नव्हे, ओसरला होताच. आतां प्रथम कोणीं कोणाला भेटावयाला जावयाचे एवढाच प्रश्न उरला होता. निदान डोमिंगोच्या मनांत तरी पोर्शियाविषयीं कांही विकल्प उरला नव्हता; पण दरम्यान्‌ सेनापति मुंबईहून माघारा आला, नारो शंकराच्या मुक्ततेचा वाजवीपेक्षा जास्त बोभाटा झाला, सेनापतीचें मन डोसिंगो- विषयीं कलुषित झाले, अशी पारोस्थाते सर्वच बाजूनी “आ' वांसून उभी राहिल्याझुळें डोमिंगो व पोशिया यांची भेट आजवर झालो नव्हती. आजदेखील डोमिंगो आपण होऊन पोशियाला भेटावयाला जाणार नव्हताच; पण पोर्शियानें- च सद्दाम दासीला पाठवून बोलावले, ही तिनें माघार घेतली; व हा आपला विजय झाला अस्चेच डोमिंगोला वाटलें. पण आजची पोर्शियाची भेट आपल्याला मनस्तापापासून जरादेखील मुक्त न करतां उलट मनस्ताप वाढविण्याळा कारणं होईल हें बिचाऱ्या डोमिंगोला तरी काय माद्दीत ! प्रकरण चोदारवे प्रणयी युग्म डोतमिंगे पोशियाच्या दिवाणखान्यांत गेला तेव्हां पोर्शिया दरवाजांतच उभी राहून एका नोकराशीं बोलत होती. तिची दासी हातांत एक कबुतरांचा पिंजरा घेऊन जवळच उभी होती. पोशियाच्या द्वातांत एक बंद लिफाफा होता. डोमिंगो तेथे जाऊन पोंचावयाला व पोशियाने तो लिफाफा त्या नोकराच्या स्वाधीन करावयाला एक गांठ पडली. “ तो पिंजरा त्याच्यापाशी दे.” असें दासीला सांगून दासीनें तसें करतांच पोहिया त्या नोकराला म्हणाली, “ मुरारी ! हा पिंजरा व हं पत्र क्षा दोन्ही जिनसा नीट बंदोबस्तानें अर्नाळ्यावर न्यायच्या.” “ होय बाईसाहेब ! ” मुरारी मुजरा करून उद्गारला. “ आणि पुढें काय करायचें ! ” “ तिथे पांखरेविक्याच्या मिषाने बार्बाराबाईसाहेबांच्या महालासभॉवार सायंकाळच्या प्रहरी फेऱ्या घालीत राह्यावयारचे.---” “ बरोबर. तेवढ्यांत बाबौराबाईसाहेब बाहेर येतील, त्यांच्याशीं सोदा पटवून पिजरा त्यांच्या स्वाधीन करायचा; पण द्रम्यान्‌ दुसरे लोक कबुतर विकत मागू लागले तर? ” “ तो सौदा पटविणे किंवा न पटविणे सर्वस्वी माझ्या मजींवर अवलंबून राहील. त्यांनीं देऊं केली सवाची एक मोहोर तर मी सांगेन एकेका कबुतराला एकेक मोहोर अशी चार मोहरा किंमत. मग कोण कशाला सौदा पटवील ! ” “ शाबास ! तूं तसा फार चतुर आहेस. आणि तें पत्रदेखील बार्बाराबाई- सहेबांशिवाय दुसऱ्या कोणाच्याही हातीं द्यायचे नाही, समजलें ना? ” “ बाः | हें काय मला सांगावयाला हवें बाईसाहेब ! ” “ पण तुला कोणी ओळखणार तरनाहीं ना!” “ छे ! मळा कोण ओळखणार ! येऊनजाऊन मला स्वामी ओळखणार. ते युंतलेळे आहेत मेडपेश्रराकडे आणे समजा, त्यांनीं मळा ओळखले, तरी मी प्रणयी युग्म २०९ अजून त्यांचा शिष्यच आहें कीं ! माझ्या मनांत त्यांच्याविषयी कितीद्दी काळेबेरे असलें तरी जनांत आमचें गुरुशिष्याचें नातें कायमच आहे.” “ ठीक तर. जा आतां आणि काम फत्ते केलेंस हें सांगायला लोकर माघारा येबरेका!” यावर “ जशी आज्ञा बाईसाहेब ! ”' असें म्हणून मुरारी ते. पत्र आपल्या बंडीच्या खिक्णांत कोंबून व पिंजरा हाती घेऊन निघून गेला. त्या दिवशीं आपसांत खटका उडाल्यानंतर आज बारा तेरा दिवसांनीं पुन्हा डोमिंगो व पोर्शया यांच्या भेटींचा योग आला असल्यानें आतां प्रथम कोणीं कोणाशी बोलावें ह्वा प्रश्न होता; व तो प्रश्न कसा सोडवावा याचा विचार करतां करतां इतका वेळ डोसिंगो तेथेंच पोशियापाशॉ उभा होता. तेवढया भुदतींत पोर्शिया व मुरारी यांचा संवाद त्याला ऐकावयाळा मिळाला, तेव्हां त्याचा पहिला विचार सुटून ह्या नवा विचार त्याच्या डोक्यांत घोळूं लागला कौ, “हा मुरारी कोण ! बार्बारा अनां>्यावर कशाळा गेळी! आणि ही कबुतरांची भानगड काय आहे! ह्या नव्या शंकेनें डोमिंगोला इतकें विस्मित करून सोडलें होतें कौ, हा "काय प्रकार आहे' असा प्रश्न पोशियाला विचारण्यासाठी त्यानें अगदीं ओंठावर आणला हाता. पण तेवढ्यांत पोशिया आपण होऊनच त्याला म्हणाली, “ डोमिंगो ! त्या दिवशीं मी तुम्हांला रागाच्या भरांत कांही उणादुणा शब्द बालळलें असन तर मला क्षमा करा. माझें अतःकरण तुम्ही जाणतां. माझे शब्द एखादे वेळीं कानाला कठोर लागले, तरी माझा हेतु लक्षांत घेऊन तुम्ही ते मनावर घ्यायचे नव्हत.” प्जेन्यमेघांनीं आकाशांत मारे बेहेंगामी अवडंबर माजवावे, आतां पर्जन्य पडतो कीं अमळशानें पडतो अशा निंतेने लोकांची तारांबळ उडावी, तों सोंसाटयाच्या वायुलहरॉनीं त्या मेघांची चोददींकडे पांगापांग करून आकाश अगदीं निरभ्र करून सोडावे, त्याप्रमाणे पोशेयाच्या स्नेहमय गोड शाब्दांच्य एका लाटेबरांबर डोमिंगोच्या मनांतील विक्रल्पाचे सारे ढग एकदम पांगले गेळे, मोकळ्या मनानें त्यानें पोर्शियाचा लुसलुशीत गोंडस हात आपल्या हातीं धरून त्याचें चुंबन घेतें व पोर्शयाला म्हटल, “ पोशया ! तुझें थोर अतः- करण मी ओळखतां.” २न्र पेशबाईतील धर्मसंप्राम ४४४४४४ शशश शी कीफाशशी शशश कीन >_------------.-०----५.---- थि “ तर मग इतके दिवस रुसवा कां बरें धरला होता ! ” पोशियानें डोसिंगोचा हात आपल्या हाती. घेऊन त्याला दिवाणखान्याच्या मध्यभागी मांडलेल्या को्चांपेकीं एका कोंचापाशीं नेळे व त्याच्या समवेत त्या कोचावर बसून त्याचा हात आपल्या हातीं घेऊन प्रेमळ स्वरांत विचारले. डोमिंगो पोर्शियाच्या प्रश्नाचे उत्तर देतांना अंमळ गोंधळला. पोर्हिया त्या गोंधळण्याचा आपल्या कल्पनेप्रमाणे मनोमय अर्थ करून म्हणाली, “ मीं ओळखू तुम्ही कां गोंधळलां ते.” “ कां गॉंधळलो । सांग पाहूं.” डोसिंगोनें प्रश्न केला. पोडिया उत्तरली, “ सभोवारच्या प्रतिकूल परिस्थितीने तुमच्या मनांत हा गोंधळ उडवून दिला आहे. तरी बरें आहे काँ, तुम्हांला वर्तमान परिस्थितीच्या भयाण स्वरूपाची अजून यथास्थित ओळख पटलेली नाहो. ती पटली तर तुम्ही जास्तच चिंतत पडाल.” “ म्हणजे ! ” डोमिंगोनें विषण्णतापूर्वक विचारले, “ आणखी कोणती आपत्ति माझ्या मस्तकाधर कोसळण्याची बाकी राहिली आहे! सध्यांचा काळच असा विपरीत आला आहे की, ईश्वरी कोपांतून कोणतीही आपत्ति जन्म पावून ती भूतलावर उतरलो, कीं ती प्रथम नेमकी डोमिंगोचीच चोकशी करीत येते ! ” “ आणि पोशिया तुमच्या जन्माची भागीदारीण व्हायची, म्हणून ती आपाते तुमच्याकडे येतांयेतां प्रथम पो्शियाचीहो चोकशी करायला विसरत नाहीं ! ” पोशिया डोमिंगोच्या स्कंधावर मस्तक ठेवून विमनस्क्रतेने उद्गारली, “ डोमिंगो ! प्रिय डोमिंगो ! आपत्तींच्या वणव्याची आजवर गेल्या बारा तेरा दिवसांत तुम्हांला नुसती झळच लागत असेल; कारण तुम्ही दूर आहां; पणमी त्या वणव्याच्या मध्यभागीं सांपडलेली असल्यानें माझी काय दक्षा होत असेल या'ची तुम्हांला कल्पनाही नसेल.” “ सेनापतींच्या गेरसमजाविषयी तूं हें बोलत आहेस का! ” “ होय. यांत काय तें समजा.” “ अरेरे ! ” डोमिंगो हुळददळत उद्गारला, “ एकूण इतका माझा सहवास तुला जाच लागल म्हणावयाचा ! ” बोलतां बोलतां डोळ्यांत आंसवें उभी राह्विलो, तीं पुशीत डोसिंगो घोगऱ्या आवाजांत म्हणाला, “ पोर्दिया ! लाडके ! मला सांग, मीं काय केलें म्हणजे ह्या जाचणुकींतून तुझी मुक्तता होईल ! सभोवारच्या एकंदर प्रणय युग्म २०३ बरित्थितीवर्न ्यशल्ली ल मदी वाट मला नक्की वाटूं लागलें आहे की, पोर्शिया व डोमेंगो हीं एकमेकांची कोणी नव्हेत्शीं ठरावी, अशीच परमेश्वराची इच्छा आहे.--” “ नका! असे अभद्र बोलूं नका ! ” पोर्णशिया डोमेंगोच्या तोंडावर हात ठेवून उद्गारढळी, “ बायकोसारखी बायको असूनही मी डगमगत नाहीं आणि तुम्ही इतके डगमगतां ! माझी तर कल्पना होती कीं, तुम्ही माझ्याहीपेक्षां जास्त खंबीर मनाचे आहां; पण आतां पहाते तर तुमचे मन जास्तच हळवें ! इतक्या हळुवार मनानें जगांत दिवस कसे निघणार ! नुसता तर्क चालवून जर तुम्ही हइतके हातपाय गाळले, तर बाबांच्या राग'चा भडिमार माझ्यावर प्रत्यक्षतः एकसारखा सुरू असतां मीं किती हातपाय गाळावे!? ” :< तूं माझ्यावर प्रेम करतेस, म्हणूनच तुझ्या बाबांचा तुझ्यावर रागना?! ” “ होय !---” “ म्हणूनच मी म्हणतों को, आपण आतां एकमेकांना विसरलें पाहिजे.” “ पण मी काय म्हणते तें तुम्ही ऐकून तरी घ्याल कीं नाह्वदी ! आधों मला सांगा, तुम्हीं तुमच्यावर आलठेल्या आरोपांचे निराकरण करण्याची काय खटपट केली 0 2? “ मी काय खटपट करणार! ” “ हेंच तें ! तुमचें माझ्यावर मनापासूनचें प्रेम नाहीं, दंच खरें. पुरुष तेवढे चंचल वृत्तीचे असतात असें मी आजवर ऐकत आले, त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही मला देत आहां.” “ इश्वरसाफ्ष--” “ मला ईश्वराची साक्ष नको. तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे.” “ मग असें कां म्हेणालीस ! पोर्शिया ! मला जर माझें हृदय फाडून दाखावेतां आलें असतें, तर माझ्या हुदयसिंह्यासनावर तुझी मूर्ति मीं माझ्या हातानें अधिष्ठित केलेली असून त्या मूतीची मी तीन त्रिकाळ आत्मीयतेने आराधना करीत आहें, असें नयनमनोहर दृश्य तुला पहावयाला सांपडलें असतें.” डोमिंगो आपल्या हुदयावर उजवा हात ठेवून उद्गारला. “ एकूण माझ्यापेक्षा कोणत्याही अन्य युवतीच्या मोहृजालांत तुम्ही भडकलेले नाहव, हें खरे ना ! '” पोर्शयानें लाडिकपणानें विचारलें. “ हा प्रश्न तूं मला विचारणें म्हणजे माझा अपमान करण्यासारखें आहे.” २०४ पेशवाईतील धर्मसंप्राम हा“ फट“ मकनन “ नाहव, माझें मन पापी म्हणून मला संशय आला. तसा संशय येण्याला कारणें होती. व आहेतह्ी.” पोशिया बोलतां बोलतां एकाएकीं उठली व दर- वाजांतून आपल्या दासीला हांक मारूं लागली, “ इडा | इडा !” हाकेसरशी एक सुमार पंचविशीच्या उमरीची, साधारण रूपाची व कृष्ण वर्णांची दासी पोशशियासमोर येऊन उभी राहिली. तिनें विचारलें, “ काय बाई- साहेब ! ” “ बड्या मेमसाहेब काय करीत आहेत ! ” पोर्शियाने विचारलें. “ त्या कपडे करून कुठें बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत बाईसाहेब ! ' दासी उत्तरली. “ कपडे करून इतक्या लोकर त्या कुठें चालल्या ! ” पोर्शिया स्वतःशींच म्हणाली. लगेच दुसर्‍याच क्षणाला तिच्या तोंडून स्वगत उद्गार निघाले, “ खरेच, आज रविवार ! आज प्रार्थनेचा दिवस ! ” ती डोसिंगोकडे वळून म्हणाली, “ डोमिंगो ! तुम्हांला आजच्या रविवारची आठवण नाहीं वाटतें! ” “ मळा आठवण नव्हती. मी प्रार्थनेच्या दिवसांचें इतके कांटेतोल मोजमाप कधींच ठेवीत नसतो. तुला हं कदाचित्‌ माहीत नसेल ! ” “ छे | मला हें माहोत नाहीं. माझी तर आजवर अशी समजूत होती व अजूनही आहे कौ, तुम्ही फारच धमभोळे आहां. परमेश्वरावर तुमची जितकी अढळ व उत्कट श्रद्धा आहे तितको फारच थोड्यांची असेल.” “ गोटट खरी आहे. म्हणूनच मी दर रविवारी प्रार्थनामादेरांत जाण्याला नाखूष असतो.” “ याचा अर्थे काय ! ” “ याचा अर्थ हाच को, प्राथंनामंदिरांतील प्रार्थनेवर व ती प्रार्थना चालविणा- र्‍या धमंगुरूवर माझी मुळींच श्रद्धा नाही. नित्य नाना परीच्या पातकांच्या क्द॑- मांत लोळणारे पतित कोणी धर्मगुरु म्हणून तर कोणी भक्त म्हणून प्रार्थनेची कवाईत करतांना पाहिले, काँ प्रभूच्या पवित्र धर्माची ती विटंबना पाहून माझें काळीज 'चरंर होतें व मी कोठून घटकाभर तरी ह्या नरकवासांत येऊन पडलो- सें मला वाटूं लागते. अशा पापी जनांचा सहवास टाळावा म्हणून मी घरच्या घरीच प्रभूची प्राथंना करीत असतों.” प्रणयी युग्म २०१५१. अंग 1. द. ॥-८ ४-2 २८२ --/५ ५८-८2 ८५ ४४८४५ “८५८५-४५ ५५५१५४० - “५/* >“८-५/८-५/५८-/६ “८८-५५. धर्माची बाब पोशियाला अगम्य होती. दर राविवारीं प्रार्थनेसाठी प्रार्थना- मंदिरांत जाणाऱ्या इतर कवाइती माणसांपेकांच ती एक होती. शिवाय तिला! आतां जें बोलावयाचे होतें ते अगदीं निराळ्या विषयावर. ती दासीकडे वळून म्हणाली, “ बरे; इडा! बड्या मेमसाहेब बाहेर गेल्या, कीं मला सांगायला ये बरेका!” “ आज्ञा बाईंसाहब ! ” दासी उद्गारली. “ त्या आतां आमचें संभाषण चोरून ऐकत नव्हत्या ना ! ” पार्शियानें पुन्हा विचारलें. “ नव्हृत्या बाईसाहेब ! ” असें बोळून त्या दासीनें तेथून निघून रेल्यासारखें दाखविलें. तेवढ्यांत पोशियानें दिवाणखान्याचा दरवाजा लावून घेतला; त्याबरोबर दासी पुढें गेलेली पुन्हा माघारी आलो व॒ दरवाजाला कान देऊन ऐकू लागली. पोशियाला त्याची दादही नव्हती. पोशैया डोमिंगोला म्हणाली, “ डोमिंगो ! मला संशय अशासाठी आला कीं, तुम्हांला बड्या मेमसाहेबांची दृष्ट लागेल कीं काय असें मला अलीकडे फार भय वाटूं लागलें आहे.” “कां बरें ! ” डोमिंगोनें विचारलें, “ अलीकडे त्या माझ्याशों फार मन- मोकळेपणानें वागतात म्हणून ! ” 6 होय!” “ हू तुझ्या संशयी वृत्तीचा परिणाम आहे. माझी तर अशी ठाम समजूत झाली आहे कीं, तुझ्या सावत्र आई अत्यंत प्रेमळ, सदाचारी व मनमोकळ्या आहेत. माझा त्यांच्याशीं दाट परिचय असा गेल्या दोन तीन महिन्यांचा आहे. एवढया सहवासांत माझें त्यांच्याविषयी फारच चांगलें मत झालें आहे.” “ म्हणूनच तर मळा फार भय वाटतें ! मीं माझ्या सावत्र आईविषयीं असे अनुदारपणाचे उद्गार काढणें योग्य नाहीं हें खरे; पण गेल्या दह्या बारा दिवसांत तुमच्याविरुद्ध जे काहूर उठाविण्यांत आलें आहे, त्यांत त्यांचें बरेच अंग असावें असें म्हणण्याला माझ्यापाशी पुरावा आहे. « काय पुरावा आहे! ” “ बाबांनीं मळा तुमच्यावरील प्रेमापासून परावृत्त करण्याकरितां जीं कारणें २०६. पेशवाईतील धर्मसंप्राम सांगितलीं त्यांतळे एक कारण म्हणन “मागीरेटचें मतही डोसिंगोविषर्यी चांगलें नाह्वी' असरे होतें.” “« शक्‍य नाही. बाकी तसें तरी कसें म्हणावें ! प्रत्येकाचे मन माझ्याविषयी कलुषित झालें आहे, मग मार्गारेटबाईना तसें वाटत असल्यास मीं त्यांना दोष कां द्यावा ! मी दोष माझ्या कर्माला देतो.” “ तसा त्याचा अर्थ नाही, डोमिंगो ! तुम्ही इतके भोळे कसे 1-” पोशिया जीभ चावृन म्हणाली, “ पण जाऊं द्या. माझ्याच आईविषयीं मीं असें बोलणें बरें नाहीं. परमे*वरानें तुमचें मन आजवर जितकें निर्मल राखलें आहे तितकेच ते नेहमीं राखावे. ज्यांची कर्म ती भोगतील.” पोशिया जें बोलली त्यापेक्षां कितीतरी पटींनी गूढाथे ती जें कांहीं बोलली नाहीं त्यांत सांठळेला होता. पोशियाच्या मताप्रमाणे त्याचा आशय उघड उघड असा होता कौ, मागारेट हवी डोमिंगोकडे पापवासनेनें पहात असून आपणाकडे डोमेंगोचे चित्त वेधावें अशासाठी पोशियाशीं त्याचे वितुष्ट आणण्याविषयीं मार्गारेटची खटपट सुरू होती. पोशिया'ा हा सैशय साधार शोता. मार्गारेट द्दी सेनापाते सिल्म्हेराची दुसरेपणाची बायको असून ती वृत्तीने बरीच चंचल व दुर्वतनी होती. ती मूळची आल्मेडा नांवाच्या एक पोतुंगीज शिलेदाराची स्त्री. तो शिलेदार ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांनी हृळा केला त्या सुमाराला सेनापतीच्या सहू- वासांत आला. वा याहीपेक्षा खरे सांगावयाचें तर योगायोगानुसार सेनापतीला आल्मेडाची तरुण व सुंदर पत्नी मार्गोरेट एकदां भेटली, व त्या पहिल्या भेटींतच सेनापतीचे तिच्यावर मन बसून तो तिला प्रास करून घेण्याच्या उद्योगाला लागला, तेवढ्यासाठी सेनापतीने आल्मेडाला खास आपल्या हाताखालीं नोकरीला घेऊन मार्गारेटचा आपणाशी नित्यसंअध येईल अस केलें. सेनापति तेव्हां विधुर होता व मार्गारेट केवळ एकोणीस वर्षांची कोवळी लुसलुशीत तरुणी होती. सेनापतीचें जीवन विधुरावस्थेसुळे नीरस झालें होते, तर मार्गारेटची दि सेनापतीच्या सतत सहवासांत त्याच्या मान-धन-संपत्तीने दिपून गेल्यामुळें आल्मेडाच्या संसारांत सुखाचा शोध तिला लागेनासा झाला होता. त्यामुळें सेनापतीने मार्गारेटला वेळोवेळीं बहुमोळ वस्त्रालंकार देऊन व अशाच अनेक अन्य मागानी प्रसन्न करण्यासाठीं (च्यासभोवार मोहृजाल पसरले. तेव्हां मार्गारेट आपल्या बऱ्याचशा भाबडेपणाने व कांद्दींशा छांदिष्टतेंने त्या जा>यांत इळुइळ प्रणयी युग्म २०७ ५८५६-०८-८८ ८८६६-५-४६०७-८५--/४४४४५४५४४५४४४४- ४४५४४४४१४५ ०४४४४४/४ एल पश ७४७४ ४४ ४०८४५७४ ४४/४०/९४७८ अडर्कू लागली. आल्मेडाच्या नजरेला ह्वा प्रकार येण्याला फारसा कालावधि छागला नाहीं; पण “धरावें तर चावते व सोडावे तर पळते' अशी त्याची अवस्था झाली होती. सेनापतींच्या पापी दृष्टीपातून मार्गारेटला दूर न्यावी तर नोकरीचे बंधन; बदली करावयाला सेनापाते राजी नाद्दीं व प्रास स्थितीत रहावें तर मार्गारेट सेनापतीच्या नादानें बहकत चाललेली ! त्यामुळें आल्मेडाला अत्यंत दुःख होऊन तो जिवाला वैतागला. त्याच सुमाराला ठाण्याची लढाई सुरू झाली व त्या लढाईनंतर आल्मेडा कोणालाही आढळला नाहीं. तो लढाईत ठार मारला गेला अशी दाट बातमी उठली, आल्मेडाची अश्ली अवस्था झाल्यामुळें मार्गारेट- चचा लोकिकांतील आधार तुटला; पण एका दृष्टीनें त्यांतही मार्गारेटला समाधानच वाटलें. तिचा छळ थांबला. सेनापतीला तर आपला मार्ग पूर्णपणें निष्कंटक झाला असें वाटलें. पुढें थोड्याच दिवसांत सेनापतीने मार्गारेटला मागणी घातली व मार्गारेटनेंही ती फारसे आढेवेढे न घेतां स्वीकारली. पण 'चंचल वृत्तीच्या मार्गारेटला ह्या विषमविवादह्वांत लोकरच खरे सोख्य लाभेनासें झाले. मार्गारेट तरुण व सुंदर आणि चंचल होती. चांचल्य द्दा स्त्री- जातीचा नैसर्गिक गुण आहे असे म्हटलें तरी मार्गारेट विशेष चंचल-थिट्टर- पणाचा आरोप जगानें तिच्यावर करावा इतकी चंचल-होती; व सेनापाते मान-धन संपन्न असला तरी मार्गारेटला आजोबा, निदान पिता शोभण्याइतका वद्ध होता. एवढें सांगितल्याने मार्गारेटची वृत्ति कां चळूं लागळी याचा उलगडा होण्याजोगा आहे. मात्र मार्गारेट जरी डोभिगोची भट झाल्यापासून त्याच्यालीं अत्यंत रसाळ वत्तीनें वागून त्याला वश करूं पहात होती तरी डोसिंगोच्या मनांत प्रथम तसा संशय कधीही आला नाहीं. थोड्या दिवसांनीं डोमिंगो व पोशिया यांचा परस्पर प्रेमसंबंध मार्गारेटच्या निदर्शनाला आला तेव्हां मार्गारेटल | अर्थातच पो्शियाविषयी मत्सर वाटूं लागला व तिनें त्या दोघांच्या प्रेमसंबंधावर बिब्बा घालण्याचा घातकी उद्योग आरंभिला. तेवढ्यासाठी मार्गारेटनें हळुहळू पोशियाची नालस्ती सुरू करून ती डोमिंगोच्या कानीं जाईल असें केलें; पोदियाचें मनह्दी कलुषित करण्या'चा प्रयत्न करून पाहिला; पण कांह केल्या तें जमेना. ह्या सव गोष्टी मार्गारेट स्वतः अगदां नामानिराळी राहून करीत असल्याने आजवर तिच्या ढालगजपणाविषयीं डोभिंगोळा जरादेखीळ संशय आला नव्हता, “चोराची पावलें चोरानें ओळखावी या न्यायानें पोशिया मात्र अलीकडे आपल्या २०८ पेशवाईतील धर्मसंम्राम पशा तर: आशा ८-५ "८८५४५४५८५५ ४४०-४-८/४ शश "४४" शशप्शफटशाशी' शथध्टीशाशॅशशध्टीशाणा पली क्-००५८५८५५-८"८"/-४४शा शश 7 शा सावत्र आईचे आगलावे चाळे थोडथोडे उमज लागली होती. विशेषतः गेल्या बारा तेरा (दिवसांत मार्गारेट डोमिंगोविषयीं सेनापतीच्या कानीं विष ओतू लागल्यार्‍चा पोशियाला प्रत्यक्ष अनुभव येऊं लागला होता. मात्र मार्गारेट डोमिंगोवर एकाएकॉ. अशी नागिणीसारखी कां उलटावी ह पोर्धियालाह्वदी एक गूढच होते. त्या गूढाचा उलगडा डोमिंगोच्या साल्वानें करतां येईल अशी तिची अपेक्षा होती; म्हणून तिनें मुहाम या वेळीं तो विषय काढला होता; पण डोमिंगोच्या उद्गारांवरून त्याच्या मनाच्या निर्मलतेविषयीं पोर्ियाची खात्री झाली व तिनें तो विषय तेवढ्यांतच आटोपता घेण्याची तयारी दोविली. पण डोसिंगोच्या तोंडून तेवढ्यांत ओघासरसे त्या विषयाला चालना देणारे उद्गार निघाले, “ एकूण मार्गारेटबाइईंच्या पापवासनेला मीं पायांखालीं तुडविले, म्हणून त्या माझ्यावर एकदम इतकया उलटल्या काय ! ठोक आहे. त्यांचें कर्म त्यांच्यापाशी.” “ म्हणजे ! बड्या मेमसाहेबांनीं तसा डाव टाकला होता एकूण ! ” पोशिया पुन्हा जिज्ञासापूर्वक विचारु लागली. “ टाकला होता. खोटें कश्याला बोलूं | त्यांनीं पंधरा दिवसांपूर्वी तसा डाव टाकला होता; पण मीं तिच्या शब्दाला मान देऊन पापाच्या गर्तेत चालत जाण्याचें स्पष्टपणें नाकारले; त्यामुळें ती चिडलो असेल.” “ तो डाव कोणता ! ” « पोशिया ! असल्या किळसवाण्या गोष्टींची वाच्यता करणें माझ्या शीलाला शोभणार नाहीं, व ती ऐकणें तुझ्याही शीलाला शोभणार नाहीं.” “ पण तुम्ही आजवर हें माझ्यापाशी कां बोललां नाहीं 1 ” “ सांगितलें ना! असल्या गोष्टी वाचेनें उच्चारणें म्हणजे वाचेची विटंबना करण्यासारखे आहे. होच गोट॒ कशाला ! अश्या आणखी कितीएक कर्णकटु गोष्टी माझ्या कानीं आल्या आहेत व त्यांचा तुझ्या चारित्र्याशीं संबध आहे.” “ माझ्या चारित्र्याशी त्यांचा संबध आहे? ” “ होय; तुझ्या 'चारेत्र्याशीं त्यांचा संबध आहे; पण त्या मो कुठें मनावर घेतल्या ! किंवा त्यांविषयी तुझ्यापाशी तरी चोकशी कुठे केली ! कांडी कांहीं गोटटी अश्या घडतात किंवा ऐकू येतात कॉ, त्यांचा आपण कसाद्दी विचार किवा उच्चार केला तरी त्यांना महृत्व मिळून अकल्पित अनर्थाची परवड लागते, प्रणयी युग्म २०९, हा मत्सराभे चेतविणारीं माणसें स्वतः बाजूला राहून भाग कशी भडकते याची मजा पहात असतात व त्य़ा आगीत तुझ्या-माझ्यासारख्या सरळ वत्तीच्या निष्पाप जीवांची मात्र व्यर्थ होळी द्वोते. तेव्हां इतके हवेंच कशाला ! आपला एकमेकांचा एकमेकांवर अढळ विश्वास आहे, तसेंच आपलें परस्परांवरील प्रेमही अढळ असावे, एकमेकांविषयी एकमेकांच्या मनांत विकल्पाला जरादेखील थारा मिळूं नये, म्हणजे झाले.” “ ते खरे; पण अशा आपल्या प्रच्छन्न शत्रूंकडे कानाडोळा करून कसें चालेल ! त्यांना योग्य शासन झालेंच पाहिजे.” “ छु | छे ! त्यांना शासन करणारीं आपण कोण ! तो अधिकार परमेश्वराचा आणि परमेश्वरद्दी महापाऱ्यांनादेखील शासनाझीनें जाळण्याचे सोडून दयेच्या अम्तवषावानें त्यांना पावन करून घेतो. अशीं किती तरी उदाहरणें आपल्या पवित्रशास्त्रांत तुला सांपडतील. अपकारांची फेड आपण उपकारानें करावी; व पापिट्टांचा उद्धार करण्यासाठीं प्रभूची प्रार्थना करावी.” “ पण सर्पाला दूध पाजले तरी त्याचें सर्पाच्या पोटीं विषच व्हायचें ! आणि त्या विषाच्या दाहाला तुमच्यासारखे साघुव्रत्तीचे उपक्रारक्ते हकनाहक बळी पडायचे ! ” पोशेया फूत्कार करण्यासाठी स्फुरून फणा उभारलेल्या नागिणी- सारखी उंच मान करून निश्वल दृष्टीनें डोमिंगोकडे पहात म्हणाली. डोमिंगो यावर एकवार नुसता हसला व समोर टांगलेल्या ये शूल्तिस्ताच्या' भव्य व गंभीर तसबिरीकडे पाहूं लागला. पोर्शियाला वाटले को, डोमिगोनें आपली उपेक्षा केली, म्हणून ती कांहींशी मानखंडित होऊन म्हणाली, “डोसिंगो ! माझे बोल तुम्हांला पटत नाहीतसें दिसतें ! माझा तुम्हांला राग येतो वाटतें ! ” “ राग येत नाही; कॉव मात्र येते.” डोमिंगो पुन्हा समोरील येशूल्लिस्ताच्या. तस्ाबेरीकडे श्रद्धापूर्ण दृष्टीनें पहात म्हणाला, “ तूं प्रभूचे लेकरू म्हणावितेस,, ख्विस्ती धर्माचा अभिमान बाळगितेस; पण वागणुकांत मात्र प्रभुच्या शिकवणीशीं पूर्णे विसंगतपणें वागू पहातेस याबद्दल मळा वाईट वाटतें,-बरें; तो विषयच राहूं दे. सेनापाते आतां उठतील; मला त्यांच्याकडे लोकर गेलें पाहिजे. मी आतां येतो.” असें म्हणून डोसिंगो तशाच विस्मयपूर्ण मनःस्थितींत बाहेर जाण्या- साठीं उठला. पे....१४ २१० वेशवाईंतीळ धर्मसंगप्राम पाड आ पी “« थांबा, इतकी घाई कां! बाबा उठले कीं नोकर तुम्हांला हांक मारायला येईलच.” पो्शिया डोमिगोचा हात आपल्या हाती धरून म्हणाली. “ पण इथें बसून तरी त्याच विषयाचा काथ्याकूट करावयाचा ना! खरें म्हणशील तर मला असल्या गोष्टींचा मनापासून तिटकारा आहे. परमेश्वराने अमोल विचारशक्ति आपणां माणसांना दिली आहे, तिचा असल्या क्षुद्र व कलहात्मक गोष्टींचा विचार करण्यांत अपव्यय कां म्हणून करावा! माझी कल्पना होती काँ, इतक्या दिवसांनंतर तूं भेटलीस ती माझ्या मनावरचे चिंतेचे ओझें जेणॅकरून दूर होईल असे चार उत्साहवधक्र शब्द मला ऐकवशील; सध्यां- च्या बिकट परिस्थितींत मीं कसें वागावे याबद्दल कांहीं धोराचा बोथ करशील; पण इथें ऐकतों तर--” पोरशिया डोमिंगोला तोंडचे वाक्य पूर्ण करूं न देतां म्हणाली, “ मां तरी तेवढ्यासाठींच तुम्हांला हांक मारली.---” ५ खरें, तूं आतां त्या कोणा मुरारीपा्शी कबुतरांचा पिंजरा व पत्र बार्बाराला देण्यासाठीं दिलॅस, तो काय प्रकार आहे! ” “ सांगते. ती सारी खटपट तुमच्यावरी” आरोपाचे यथायोग्य परिमार्जन करण्यासाठी 'वालली आहे.” “ पण बार्बीरा परत अर्ना>यावर कशासाठी गेली! आणि तिला तिकडे कबुतरे काय करावयाची ! ” पोशियानें बार्बारा अनोळ्यावर केव्हां व कां गेली तो सारा वत्तान्त डोमिंगोळा थोडक्यांत सांगितला. मराठ्यांच्या गोटांतील भेद आणण्यासाठी बाबोरानें अर्नाळ्यावर जाऊन तळ देण्यांत कशी हिकमत लढविली व ती आजपर तेथून पहिल्यानेंच बरोबर नेलेल्या कबुतरांच्या साह्याने मराठ्यांचे गुत्त बेत पोशियाला कशी कळवीत आली, ह्या वृत्तान्त ऐकून डोमिंगोने शरमिंदेपणानें खालीं मान घातली. त्याला त्या चेळीं मनांतून काय वाटलें तें तो जाणे; पण पोर्शियाला मात्र त्याची विस्मयचकित अवस्था पाहून वाटलें कॉ, आपला प्रियकर आपलें राज- कारणऱचातुर्य पाहून अगदीं थक होऊन गेला आहे. त्यामुळें ती जास्त उत्साह- भरित होऊन उद्गारली, “ डोसिंगो ! आतां तुम्ही साहूजिकपर्णेंत विचाराल कॉ, यांत आपला तरणोपाय कोठे आहे. खरेॅना !” प्रणयी युग्म २११ ">०-८८- ४४५४४४४४४४ ४४४ ४0४ ४८५५४४५४१/१0४४४४४४ शशश शश शे ह 0 शशश शशश ए0णीश शशश शश 0४ शश शशश शशश 0 ऐणणी0श0ए0णी 00 ६४ ४४४/४४४ “४५५४४४५०४४ डोमिंगो यावर कांद्दींच बोलला नाहीं. पो्शिया आपण होऊनच पुढें म्हणाली, “ तें तुमच्या ध्यानीं एरव्ही यायचे नाही; हे पत्र पहा म्हणजे तुम्हांला कांद्दी अटकळ होईल.” असें म्हणून पोशियानें आपल्या समोरील मेजाच्या खणांतून एक पत्न काढून डोसिंगोच्या हाती दिलें. डोमिंगो तें पत्न घेऊन वाचं लागला. त्यांत पुढील आशयाचा मजकूर मूळ पोतुंगीज भाषेत लिहिलेला होता. भ्रिय भगिनी ! नारो शंकराची मोकळीक करण्यांत डोमिंगोची मोठी चूक झाली; पण अकल्पितपणें ती माझ्या पथ्यावर पडली. आपण पूर्वी नारो शंकराची मोकळीक करण्याचें चिमाजीअप्पाला वचन देऊन आपली दोघांची मुक्तता करून घेतली होती व मो पुन्हा येथे आलें तेव्हां स्वतःचा जम बसविण्या- साठीं नारो शंकराच्या मुक्ततेची तजवीज केल्याची थापही ठोकून दिली होती. फुलाबोलाला गांठ पडून तसे घडून आल्यानें मला येथें सर्व मराठ्यांचा पूर्ण विश्वास संपादन करतां आला आहे. मराठ्यांचे मुख्य आधारस्तंभ चिमाजीअप्पा पेशवे व स्वामी रामानंद हवे आहेत. विशेषतः रामानंदांची हिंदुधर्मजाग्रतीची चळवळ हरघडी शेकडो हिंदूंना स्वघर्मा- भिमानाला चेतवून मराठयांच्या भगव्या झेंड्याखाली ओढून आणीत आहे ह्या दोघांचा नाश केल्याशिवाय जय नाही. आपल्या लोकांनीं तांतडी केल्यास या वेळीं हा किला हातीं लागण्याजोगा आहे. क्रिल्लेदार पूर्णपणें माझ्या सुठींत आला आहे. फ्रॅन्सिसनें चिमाजीअप्पांची मजी संपादन केली असून थोड्याशा लोकांचें पाठबळ तिकड्म मिळाल्यास तो चिमाजी अप्पांना जिवंत पकडून तिकडे आणू शक्रेल. सध्यां तो मराठ्यां- च्या बाजूनें मेडपेश्वरच्या रणांगणावर लढावयाला गेला आहे. किल्लेदार पेरीरा आणि डोसिंगो हे दोघेद्दी पितापुत्र मराठ्यांशी तहू करण्याला उत्सुक आहेत अशी नारो शंकराच्या सांगण्यावरून इक्रडे दाट बातमी उठली असल्यानें डोभिंगो किंवा पेरीरा विशेषतः डोमिंगो मराठ्यांशी तद्ू करण्याच्या मिषाने ताबडतोब एकदोन दिवसांत कांही गुस युद्धसामुम्रीसद्द इकडे आल्यास क्रि्धा जिकतां येऊन रामानंद व चिमाजीअप्पा हे दोघेह्दी हातीं सांपडण्याचा फार संभव आहे. चिमाजीअप्पा तर थोडेसे आजारी २१२ पेशवाईतील धर्मसंम्राम असल्याने सध्यां इथेच आहेत; पण रामानंदह्दी आजच संडपेश्वराहून इकडे आले आहेत. मेडपेश्वराकडे बहुतेक मराठ्यांची फत्ते झाली आहे. काय पाहिजे तें झालें तरी चिमाजीअप्पा व रामानंद यांना उचलल्या- शिवाय मराठ्यांची बंडाळी थांबावयाची नाह्दीं व आम्हांला यश यावयाचे "हीं. तरी सेनापतींना सांगून ताबडतोब पत्रीं लिहिल्याप्रमाणे व्यवस्था व्हावी. कबुतरें संपलां तींच पुन्हा पाठवावी. --बाबोरा. डोमिगोनें पत्न वाचून होतांच तें पूर्ववत्‌ घडी करून पोशियाच्या हातीं दिलें. त्याचें पत्रवाचन सुरू असतांना त्याच्या चर्येवर क्षणोक्षणी जास्त जास्त गंभीरतेची छाया पट्टूं लागली होती. पोर्शियाचे तिकडे लक्ष्य होते. तिला वाटलें, आपण दोघी बहिणी इतके गुंतागुंतीचे राजकारणी डाव सहज इतक्या बेमालूमपणें खेळूं हाकतों, हे पाहून डोमिंगोला अचंबा वाटला असावा. ती तें पत्र घेऊन पुन्हा पूर्वस्थळीं ठेवून डोसिंगोला म्हणाली, “ डोमिंगो ! इतके दिवस मी काय करीत होते याची तुम्हांला ह्वा पत्रावरून बरीचशी कल्पना आली असेल, याहीपेक्षा स्पष्ट सांगायचे तर आम्हां दोघां बहिणींच्या मार्फत मराठथांकडील महत्त्वाच्या बित्तंबातम्या बाबांना कळतात, म्हणून तर त्यांचा एथवर तरी पहा आला आहे.” डोमिंगो पोर्दियाचें प्रवचन ऐकलेंसे दाखवून, पण खरोखर मनांतून त्याची विशेष दरकार न बाळगितां पोशियाला म्हणाला, “ आणि आज अर्नोळ्यावर गेलेला तो मुरारी तुला कुठे भेटला! ” पोषशिया अभिमानपूर्वक उत्तरली, “ तो बाबांना मुंबईहून इकडे येतांना भेटला. कांबर!” “ नाही; ह्या मोहिमेवर चाळून आलेल्या मराठमोळ्यांत असल्या निमक- हरामांचें पोक मुळींच पिकत नाहीं अशी या घटकेपर्यंत माझी समजूत होती, म्हणून विचरले.” डोमिंगो कोचाच्या पाठीला डाव्या हाताचे कोंपर टेंकून त्या हाताच्या तळह्वाताला डावा गाल टेंकीत उद्गारला, “ पण जो हरामखोर आपल्या धन्यांना दगा द्यावयाला तयार झाला, तो तुम्हांला देखील दगा देणार नाहीं ना! '' “ बाबांना माणसांची पारख आहे. त्यांनींच मुद्दाम ह्या जबाबदारीच्या कामावर त्या माणसाची नेमणूक केली आहे.” “ एकूण तू ह्या साऱ्या उलाढाली सेनापतींच्या अनुमतीनंच्च करीत आहेस तर! ” २५४५४४ ४८ ४ ४५४ प्रणयी युग्म २१३ “ अर्थात्‌ ! ” पोर्षिया आल्हादपूर्वक स्मितहास्य करीत म्हणाली, “ म्हणून तर मला तुमच्या भाग्योदयाबद्दल एवढी हमी देतां येते आहे! बाबांच्या मनांत तुमच्याविषयी अतिशय विकल्प आला आहे हें खरें. बड्या मेमसाहेबदी सुमच्या नाशावर टपलेल्या-पण तो विषय काढावयाचा नाहीं. तेव्हां सांगत, डोमिंगो ! मी प्रोढी मिरविते असे नाही, पण मराठ्यांकडील भेद आणण्याची ह्री कल्पना माझी, ती कशी कृतींत उतरवावी याविषयींची योजनादेखील मींच तयार केली. इतके ह्या मोहिमेचे पंचप्राण अंतस्थरीत्या माझ्या मुठॉत सांठविलेळले आहेत. बाबादेखील कोणतीही गोष्ट करावयाची झाली तरी माझ्या संमतीशिवाय करीत नाद्दींत; पण खरेव सांगू ! इतके दिवस मला माझें जीवित शिषशोरक्रतूतील भुडया वनश्रीप्रमाणें नीरस वाटत होतें. बाबांनीं माझी प्रशांसा केली, आणखी कितिकांनी माझ्या सुत्सद्देगिरीबद्दद तोंडांत बोटे घातली असतील; पण तरीदेखील ज्यांनी प्रशंसा करावयाची त्यांनीं केली नाहीं असें भन खात होते. ” पोशयानें बोलतां बोलतां लडिवाळपणानें डोसिंगोच्या मानेसभोंवार आपल्या उजव्या हाताचा विळखा घातला. डोगमिंगोनें त्याचा प्रतिकार जरी केला नाहीं, तरी त्याला पोर्शियाच्या त्या प्रणयचेष्टांमुळें नेहमाप्रमाणें संतोषही वाटला नाहीं. तो गंभीर स्वरांत उद्गारला, “ तुझ्या चातुर्याची प्रशंसा करण्याइतके राक्षसी धेर्य माझ्या अंगीं नाहीं. देवाला व धर्माला तुझी हो. विश्वासघातकी वागणुक मान्य होण्यासारखी नाही; माणुसकीला शोभण्यासारखी नाहीं. ह्ला अधःपातांतच आमचें मरण-आमचा सर्वनाश आहे व आमच्या प्रतिस्पध्यांचा विजयद्दी यांतच सांठविलेला आहे.” “ डोमिंगो ! ही सर्वे यातायात मीं केवळ तुमच्यासाठी केली. बाबांपा्शी शक्य तेवढी मध्यस्थी करून माँ तुमच्याविषयींची त्यांच्या मनांतील आढी काढून टाकली व तुमचें स्वतःचे, तुमच्या देशाचे आणि तुमच्या धर्माचें मेगल करण्याची सोन्याची संधि तुम्हांला प्रास करून दिली. आणि तरीद्दी तुम्ही असें म्हणतां ! काय म्हणतात त्यांतली अवस्था, 'शेळी जाते जिवानिश्षीं व खाणारा म्हणतो वातड? !” “ पण माझ्यासाठी तूं शीलभ्रष्ट व्हावे, धर्मनिषिद्ध आचरणाची सुरी आपल्या २१४ पेशवाईतील धर्मसंम्राम २८ ४४४४४१ “४५४ ४४४४१४४ ४ ४४४” ४४० ७८ "२५८४-४५ ४४ ७८९४ ४४८ ९५ ५ ४०१५ ४४० ४०९५४५१७९९ धर्मांच्या मानेवर फिरवावी, उपकारकत्याच्या उपकारांची फेड अपकरारांनीं करावी अशी माझी मुळींच इच्छा नव्हती. “ हे आरोप केवळ अतिशयोक्तीचे-नव्हे, निव्वळ खोटे आहेत. --” “ कावीळ झालेल्याला सारें जग पिंवळेंच दिसावयाचें. पोर्शिया ! मला संग, तू. हा विश्वासघात करीत नाहॉस ! विचार कर, तुम्ही दोघी मराठयांच्या तावडीत सांपडलां होतां तेव्हा तुमची विटंबना ह्वोणें अशक्‍य नव्हतें. तुंच सांगितलेस कौ, त्या वेळो मराठयांच्या नाटकशाळा होऊन बसण्याचा प्रसंग तुम्हां दोघींवरही ओढवला होता. तसें झालें असते, तर तुम्ही आम्हीं मराठ्यांचे काय वांकडें केलें असतें ! पण तो चिमाजीअप्पा सजन पडला, म्हणून त्यानें तुम्हां दोघींच्या केसालाही धका न ळावतां उलट तुमच्या पाठीराख्या भावाप्रमाणे तुमचा यथोचित गोरव करून तुम्हांला तुमच्या घरी पाठविलें. एवढा वंदनीय उपकार- कर्ता तो, त्याच्या उपकारांची फेड पोशिया ! तुम्हीं दोन्ददी बद्दिणींनीं अशी अपकारानें करूं पहावी ! आपला धर्मदेखील आपल्याला सांगतो की, जे आपणा छा अपकार करतात त्यांच्यावरही आपण उपकार करावा; परमेश्वर जसा सम- दृष्टि आहे तसें तुम्हा असावें; पण तूं तर उपकारकर्त्यांवर विश्वासघातानें अपकाराची आग पाखडीत आहेस ! यापेक्षां शीलभ्रर होण्याची आणखी काय बाकी राहिलो ! पोशेया ! खरोखर, तूं इतक्या थराला जाऊन आपला अध!पात करून घेण्याला तयार होशील असे मला वाटलें नव्हतें.” “ डोमिंगयो ! मो ह्या तुमच्या बोलण्याचा एवढाच अर्थ घेतें कौ, तुमचे साझ्यावर प्रेम नाद्वी; तुम्हांला माझा कंटाळा आला आहे; त्मा चेटकीने कांहीं चेटुक करून तुम्हांला भारून टाकलें आहे.--” “ बस्स ! पुरे कर, एवढेंच ना तू मला सांगणार होतीस ! ” “ तुम्हीं माझा शब्द धिक्ारला तर तुमच्यावर संकटांचे पर्वत कोसळतील व र्या भाराखाला तुम्ही चिरडून जाल.” “ माझी काळजी घेणारा परमे*वर सर्वसमर्थ आहे.” “ एकूण तुम्हांला हदी तुमची लहर माझ्या प्रेमापेक्षांद्वी प्रिय वाटते ना!” इतक्यांत दरवाजावर कोणाचीही थाप ऐकू आली. पोशिया दचकून उठली व दरवाजाकडे गेली. ती दरवाजा उघडून पहाते, तों सेनापतीचा शिपायी दर- वाजाबाहेर उभा ! जवळच इडाही उभी होती. वस्तुतः इडा तिथें प्रारंभापासून प्रणयी युग्म २१५ १५ १५-०९७०४-१६-०६७४१७५ ॥ध्ला नरेन, अक्ट .७७0४१ 209400०१६० ७१७०१७०७७0. "क. ७, ("त चोरून उभीच होती; पण पोंशियानें 'तू केव्हां भालीस' असें तिला विचारलें तेव्हां 'ही आतांच सेनापतिसाहेब उठल्याची खबर देण्यासाठी आलें' असें उत्तरली. : काय रे! ” पोशियानें त्या नोकराला विचारले. :: सेनापतिसाहेब उठले ही खबर देण्यासाठीं भालों.” नोकर म्हणाला. डोमिंगोनें ते ऐकळें व तो सेनापतीक्रडे जाण्याला निघतां निघतां पोशियाला म्हणाला, “ पोशिया ! मी जातो.” “ जरा थांबा ” पोर्शिया म्हणाली. “८ आतां वेळ नाहीं.” डोमिंगो उत्तरळा, “ मग असें पहा, बाबांकडून परत आल्यावर इकडे याल का!” “ तें कांहीं नक्की सांगत नाहीं. शक्‍य झालें तर येईन.” “ असें नको, याच; आणि हें पहा, जरा इकडे या.” असें म्हणून डोमिंगोळा हाताशी धरून ती पुन्हा आंत गेली व हळुहळू त्याला म्हणाली, *“ डोमिंगो ! माझी एवढी विर्नाते ऐका, आतां बाबा कदाचित्‌ तुमच्यावर रागावले तरी तुम्ही सुज्ञपणानें त्यांचा राग निवेलळ असें करा. ते तुमच्यावर जी कामगिरी सोंप- वितील ती मुकाटपणें पत्करा. मीं इतक्या प्रयत्नांनी जमवून आणलेली संधि वांया दवडूं नका. तुमच्या स्वतःसाठी नाहीं तर निदान माझ्यासाठी तरी एवढे करा.' « बरें आहे.” डोसमिंगो आहेर जावयाला निघतां निघता उद्गारला, “ परमेश्वर मला जशी बुद्धि देईल त्से मी करीन.” “ असें करूं नका. हा योगदेखील परमेश्वरानंच जमवून आणला आहे अशी श्रद्धा ठेवून वागा, ओंठाशीं लागणारा अमृताचा पेला अविचाराने क्षुगारून देऊं नका.” यावर “ पण तो अमृताचा पेला नसून विषाचा असला तर | पण पाहूं काय होतें ते.” असें म्हणून डोमिंगो घाईघाईने तेथून निघून गेला, तो दृष्टिमाड होईतो पोशिया त्याच्याकडे चातकाप्रमाणें टक लावून पद्यात होती प्रकरण पंधरावे अकल्पित अन्थ त्याः दिवशी सेनापाते सिल्व्हेरा सूर्योदयाच्या सुमाराला बेठकखान्यांत येतो, तो थोड्या दिवसांपूर्वी सेनापतीकडून संभाजी आंग्न्यांकडे विनंतिपत्र घेऊन गेलेला माणूस तेथें येऊन पोंचला. अन्टोनिओ पूर्वीच तेथें येऊन बोलत बसला होता व क्रिद्लदार पेरीराही नुक्ताच तेथें येऊन पोंचला होता. पेरीरानें तेथे येतांच प्रथम डोमिंगोविषयीं चोकशी केळी व तो. पोर्शियाच्या महालांत बोलत बसला आहे असें कळतांच त्याला बोलावणें पाठविळें होते. सेनापतीनेंद्दी आंत येतांच पेरीरापाशी डोमिंगोची चोकशी केली व ती नेहमीहून कठोर शब्दांनी केली. पेरीराला वाटलें कॉ, डोसिंगोनें आपल्या निकडीच्या आमंत्रणाची अवज्ञा केली असा सेनापतीचा म्रह्ह झाला असावा; म्हणून त्यानें शक्‍य तो डोमिंगोची बाजू सांवरण्याचा प्रयत्न केला. पण सेनापतीने ते॑ मनावर न घेतां उलट पेरीराला टोमणा दिला, “ किल्लेदार ! तुम्हांडा तुमच्या मुलाविषयीं कळ- कळ वाटणें साहजिक आहे व मलाही त्याच्याविषयी आजवर तितकीच कळकळ चाटत होती; पण या वटकेपर्येतच्या अनुभवावरून मला वाटूं लागलें आहे कॉ, माझी ती कळकळ अस्थानी होती. आणि म्हणूनच मी तुम्हांहा आगाऊ सांगून ठेवतों की, आतां डोगिंगो इथें आल्यास व त्याच्या अन्यायाच्या वर्तना- बददल त्याला योग्य ती शिक्षा करणें मला प्रास झाल्यास तुम्ही आडकाठी करतां कामा नये.” पेरीराला सेनापतीच्या ह्या जळजळीत बोलांचा कांद्दींच अर्थ कळेना, तो खुचकळ्यांत पडला कॉ, इतक्या थोड्या वेळांत सेनापतींच्या वृत्तीत इतका बदल होण्याला कारण तरी काय झालें ! पेरीराला अशी चिंता वाटण्याचें कारण रात्रभर त्याचें सेनापतीशीं जे खलबत झाले होते, त्यांत डोमिंगोला आपलें वर्तन सुधारण्या'ची आणखी एकवार अखेरची संधि देण्याचें ठरलें होतें व म्हणूनच सेनापतीच्या नांवानें पेरीरानें पहांटेला घाईघाईने डोमिंगोला बोलावणें पाठावेलें द्वोतें. डोमिंगो कदाचित्‌ त्या आमत्रणाची अमान्यता करील, ह्या भीतीनें स्वतः पेरीरा मुद्दाम सकाळींच आपल्या वाड्याकडे गेला होता. तेथें त्याला डोमिंगो पूर्वीच सेनापर्ताच्या वाड्याकडे गेल्याचें कळलें तेव्हां तो बराच निर्घोरे होऊन माघारा आला होता. अकल्पित अनथ २१७ २ : “८-८. २>>*“-*---/>*“:---४५८५८/८४ “५४/४४/४४४४ क >९/५-५०६८-८८५-५८५”८५-५/५/५/४८४/४४४४ ५८५८ माघारा येतांच त्याला डोमिंगो पोर्शियाच्या महालांत बोलत बसला आहे असे कळलें, त्यांतद्दी त्याला अनुचित अर्से कांहींच वाटलें नाही; पण सेनापतीचे आतांचे उद्गार ऐकून मात्र त्याला पुन्हा भय उत्पन्न झाले. सेनापति तेथें येतांच संभाजी आंग्म्याकडून आलेल्या मनतुष्यांशीं बोलग्यांत गुंतला असतां पेरीरानें क्षणभर बाहेर जाऊन सेनापतीच्या नोकरापाशीं चोकशी केली; तेव्हां सेनापति आतां मागारेटला भेटून आला; त्या भेटीत त्यांचा डोमिंगो व पोशया यांच्या भेटींतील संभाषणावषयीं थोडा खळ झाला असें कळून आलें. पण त्यांत डोमिंगोचा सेनापतीला राग येण्याजोगे काय होतें याचा मात्र त्याला पत्ता लागेना. तेवढ्यांत डोगिंगोद्दी तेथें येऊन हृजर झाला. पेरीरानें त्याला बाजूला घेऊन हळुहळू कायसे सांगितलें, व डोभिंगोनेंद्ी अर्थशून्य होकार देऊन आपल्या पित्याचे तोंडदेखलें समाधान केळे. त्या पितापुत्रांचे काय संभाषण झालें हें मात्र तिसऱ्या कोणालाही कळलें नाही. दरवाजाबाद्देर त्या पितापुत्नांचे संभाषण चाललें असतां आंत सेनापतीने आंग्म्यांकडून आलेल्या भाणसाकडून आंग्म्यांचा लेखी उत्तराचा मोहोरबंद लिफाफा मागून घेऊन उघडिला. तों ते उत्तर मराठॉत लिहिलेलें होतें. “संभाजी आंग्रे आम्हांला मदत करावयाला खास कबूल असला पाहिजे. कारण त्याला मानाजी आंग्म्यावर सूड ध्यावयाचा आहे.” असें सेनापतीने स्वत:शी म्हणून तें पत्न अन्टोनिओच्या हातीं देऊन त्यांना सांगितले, “ सरदारसाहेब ! एवढें उत्तर वाचा पाहू ! ” अन्योनेआओनें तें उत्तर प्रथम स्वतःच्या मनाशीं वाचले. तें वाचतांना अन्टो. निओची मुद्रा जास्त जास्त गर्भार होऊं लागलेली पाहून सेनापतीला संशय आला व त्याचीद्दी चर्या गंभीर झाली. अंन्टोनिओरन पत्र वाचून झ्ोतांच एक दीर्घ उसासा सोडला. तो पाहून तर सेनापतीची त्या पत्राविषयी शेकडा पाऊणशें हिस्से नेराशा झाली. त्यानें अन्टोनिओला विचारले, “ आंग्रे काय म्हणतो ! ” अन्टोनिओ खिन्न वदन करून उत्तरला, *“ ते आपणाला साह्य करावयाला तयार नाहींत.” अन्टोनिओच्या तोंडून हे शब्द निघावयाला व पेरीरा आणि डोमिंगो भांत यावयाळा एक गांठ पडली, डोमिंगो आंत येतांच रीतीप्रमाणे सेनापतीला अभिवादन करून समोर उभा राहिला; पण सेनापतीने त्याट्याकडे बळेच २१८ पेशवाईतील धर्मसंप्राम हर:---------५-2--- लट टश 222200 काक न्या "म “५-५ 2-५ ->८४८५-८८८ “८६८४०५५ ५५-५/५--० -००.५०५/८५०५/०८०००५०/०-०/८ दुर्लक्ष्य करून त्याला बसावयाला देखील न सांगतां अन्टोनिओला म्हटलें, “ तें पत्र समग्र वाचा पाहूं ! ” अन्टोनिओनें तें पत्र वाचून दाखविण्याला सुरुवात केली; त्या पत्रांतील मुख्य मजकूर पुढीलप्रमाणें झ्ेता. “... गोरे लोक मोठे धूर्त; ते फार धोरणानें व सावधपणें वागतात; या बाबतींत इंग्रज काय किंवा फिरंगी काय सारखेच; असा आजवर आमचा जो समज होता, तो तुम्ही तुमच्या पत्राने खोटा पाडला. आम्हां आंग्य्यां- च्या बाबतींतील तुमचा अंदाज चुकला. आमची भाऊबंदको आमच्या- पुरती, देशाच्या-देवाच्या धर्माच्या रक्षणाची बाब उत्पन्न साली को, आम्ही सारे एक. मानाजी आंग्रे कितीही आमच्या विरुद्ध वागत असला तरी तो माझा भाऊ आहे. पेशव्यांनीं आमचें अपरिमित नुकसान केलें, आम्हांला घुळींत बसविलें हं जरी खरे, तरी पेशवे आमच्या परमपूज्य छत्रपतींचे प्रतिनिधि, आमचे हिंड बांधव व ह्या धर्मसंग्रामाचे प्रमुख नेते म्हणून आम्हांला वंद्य आहेत. पेशवे सर्वत्र ब्राह्मणश्ाही करूं पहातात असे तुम्ही नक्ताथ्रू गाळतां व त्या त्राह्मणशाह्दीविरुद्ध आम्हीं शस्त्रम्रहण करावें म्हणून आम्हांला पाठीशी घालूं पद्वातां; पण तुमचे असले लांडे कारभार आमच्यापाशी मुळींच चालावयाचे नाहींत. आमच्या दोलतीची व इभ्रती- ची काळजी घेण्याला आम्ही समर्थ आहों. तुम्ही मध्यें लुडबूड करण्याचें कारण नाहीं. आम्हांला तुमची मदत नको व आम्ही तुम्हांला मदत करणार नाहीं....? “ बस्स ! बस्स ! अन्टोनिओ तें पत्रव!चन पुरें करा. त्यांतला आशय मला समजला.” सेनापाते कपाळाला आंठ्या घालून त्रासिक स्वरांत उद्गारला. अन्टोनेओ पुन्हा एकवार पत्रावरून नजर फिरवीत म्हणाला, “ संभाजी आंग्रे पुढें रामानंदांना पकडण्याची तजवीज करण्याचेंद्दी नाकबूल करून उलट त्यांना आपल्या गुरुस्थानी मानतात ! '' तो भुंबया चढवीत म्हणाला, “ एकूण सुंभ जळले तरी अजून पीळ कायमच आहे. सेनापतिसाद्वेब ! ह्या मगरूर आंग्य्याचें आपण आज ना उद्यां शासन केलेंच पाहिजे. सेनापतिसाहेबांना उद्देशून इतकी उद्यामपणाची भाषा वापरतात म्हणजे काय गोष्ट आहे! बस्स! हद्दी मोहीम अकल्पित अनर्थ २१९. गॅल ट४शश शशश शशश ४४४%शकक्टीशीधटीशीधफशध४ शी -०---> 7-५... संपल्यावर आपण प्रथम संभाजी आंग्म्यांची खोड मोडण्याची कामगिरी हार्ती घेतलीच पाहिजे.” “ तें पुढचें पुढें पहातां येईल.” सेनापति पेरीराकडे वळून म्हणाला, “'किठ्लेदार ! पहा ! धमेसंम्राम म्हृणतांच संभाजी आंग्म्यासारखा हिंदू, पेशवे, मानाजी आंग्रे वगेरे झापल्या कद्ट्या प्रतिस्पर्थ्यांशीं देखील किती दिलजमाईने व एकोप्याने वागण्याला तत्पर असतो तें पहा ! आणि---?” तो डोसिंगोकडे अंगुलीनिर्देश करून म्हणाला, “ हे तुमचे चिरंजीव अशा शत्रेवर अस्थानीं दया दाखवून उघडपणे देशद्रोह व धमंद्रोहह असलीं घोर पातके जोडून आपल्या ख्रिस्ती समाजाची अत्र घालवितात ! ” पेरीरा चटकन्‌ उभा राहून सेनापतीला दोन्ही ह्यात जोडून केविलवाण्या स्वरांत उद्गारला, “ सेनापतिसाहेब ! झाल्या त्या गोष्टी होऊन गेल्या. डोभिंगो बुद्धिपुरःसर तसें वागला असें नाहीं; त्याच्या हातून ती नजरचूक घडली; त्याबद्दल त्याला आतां पश्चात्ताप होत आहे. तो आपली क्षमा मागून पुढें आपल्या आज्ञेबरहुकूम वागण्याला तयार आहे. आपण थोर मनानें त्याला क्षमा करून त्याच्याकडून सेवा घेतली पाहिजे.” डोमिंगो सेनापतीसमोर एखाद्या पुत«याम्रमाणें निश्वळपणे ताठ उभा होता. परीरानें आपल्या शब्दांतून जो भाव दर्शित केला, त्याचा मागसूसही डोमिंगोच्या चर्येवर नव्हता. सेनापतीने एकवार ती$ण नजरेने डोमिंगोकडे पाहिले, तरीही नमतें घेण्याची डोमिंगोची इच्छा त्याला दिसेना. समुद्राच्या पर्वतश्राय लाटा एकसारख्या धडाधड येऊन एखाद्या खडकावर जोराजोराने आदळत असल्या तरी तो खडक जसा अचल व अभंग असावा, तशी डोमिंगोची अवस्था होती. पेरीराचें बोळणें ऐकून सेनापतीने अपेक्षा केली होती कॉ, डोमिंगो खरोखरच क्षमा मागेल; पण तसें कांद्दींच लक्षण दिसेना. तेव्हां सेनापाते पेरीराला म्हणाला, “ किल्लेदार |! तुम्ही सांगतां खरे; पण डोसिंगोचें मस्तक माझ्यासमोर क्षमेसाठीं नमण्याचें बाजूलाच राहिले, त्याच्या पापणीचा एक कॅसह्दी लवावयाला तयार्‌ नाहीं ! याचा अर्थ मी असाच घेऊं काय, कीं डोमिंगो कोणत्याच गोष्टींत नमतें घ्यावयाला तयार नाहीं! ” पेरोरानें संतापून भेदक' दृष्टीनें एकवार डोमिंगोकडे पाहिलें व त्या संतापाच्या भरांत तो कांहीं वेडेंवांकडें बोलणार, तोंच डोमिंगो आपला धेर्यमेरु लवमात्रही २२० पेशवाईतील धर्मसंप्राम -२>---' ढळे न देतां सेनापतीकडे वळून उत्तरला, “ सेनापतीसाहेब ! मी आपणासमोर एकदां सोडून शंभरदां मस्तक नमविण्याला तयार आहे. व आपण जो हुकूम कराल त्याची तामिली करण्यालाही माझी ना नाहीं. सवंश्रे्ठ अधिकारी व वडील माणूस ह्या दोन्ही नात्यांनी माझ्यावर तशी सत्ता गाजविण्याचा आपणाला अधिकार आहे. पण यापूर्वी माझ्या हातून घडलेल्या वोशेष॒ गोष्टींवेषयीं मीं क्षमा मागावी असा आपला आग्रह असेल तर तें मात्र माझ्या वस्तु शक्य नाही.” “ याचा अर्थे काय ! ” अन्टोनिओ डोमिंगोकडे वळून मध्येंच म्हणाला, “ डोमिंगो ! चुका माणसाच्या ह्यातून झाल्या म्हणजे त्या चुकांबद्दल वरिष्ठांनी त्याला जाब विचारावयाला नको ! आणि माणसाने त्याबद्दल क्षमा मागावयाला नको ! असें पहा, मुंगी होऊन साखर खावी.” अन्टोनिओच्या आगंतुक मध्यस्थीवर डोमिंगो कांहींच बोलला नाहीं. त्यानें 'एकवार उपेक्षाबुद्धीनें त्याच्याकडे पाहिलें मात्र. “ तसें असेल तर माझीही पूर्वीच्या गोष्टी उकरून काढण्याची इच्छा नाही; पण नवीन कामागेरी तुला सांगण्यापूर्वी तुला एका गोष्टीची मात्र जाणीव देणें प्रास आहे; ती ही कीं, तुझ्या चुकीमुळे आमचा नाश व शत्रूचा फायदा यापुढे तरी होतां कामा नये.” सेनापति म्हणाला. “ बोलूं नये म्हटलें तरी आपण मुद्दाम बोलूं लावतां. ' डोमिगुहकिवित्‌ कठोर शब्दांत उद्गारला, “ सेनापतिसाहेब ! हरघडीला आपण माझ्या चुकीचा उल्लेख करतां, ती माझी चूक कसली ! झाज इतके दिवस माझ्याविरुद्ध ज्या एका गोष्टीविषयी इतका दृलकळोळ माजून राहिला आहे, ती माझी चूकद्दी नव्हे व नजरचूकही नव्हे, मीं जें जे कांहीं केलें तें तें माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून हेतुपुरस्सर केलें आहे. माझ्या हातून नारो शंकराची सुटका झाली व त्यानें पराक्रम गाजवून आमच्या सैन्याची हबेळंडी उडवून दिली असली तर ती माझी चूक कशी ! सेनापतिस्राह्वेब ! आपण मला नारो शंकराचा न्याय करावयाला सांगितला; मीं परमेश्वराला व माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून योग्य तो न्याय केला.--” तो आमचा शत्रु होता; त्याचें डोकें तोडून विमाजीअप्पा पेशव्यांकडे नजर म्हणून पाठविण्याचा माझा निर्धार होता; हें सारें तुला माहीत होतें.” सेनापाति - मध्येंच उद्गारला. अकल्पित अन्थ २२१ २५.८५... ५.५.० ४६६० ---८-५६.८५६५४-/४५४४८-०५/%/५/१ १५५१ “टटका. ह रा» 2५८०८ ४८४४५५६ > १"/४२2५/*. डोमिंगो उद्गारला, “ नाहीं. नाहीं.--” “ काय ! तो शत्रु नव्हता ! ” सेनापतीने रागानें विचारलें. “ काय ! नारो शंकर हा आपला शत्रु नव्हता!” अन्टोनिओनें विकट हास्य करीत उद्गार काढले, “ यांची ही दिशाभूल झालेली आहे.” डोमिंगो अन्टोनिओकडे तिरस्क्रारपूर्ण दृष्टीनें पहात म्हणाला. “ असें पहा, जन्मांधांनीं एखाद्याला वाट दाखविण्याचे अवडंबर माजविण्यांत शह्हाणपणा नाहीं. ज्यांनीं स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धोसह स्वतःला माडभर खोलीच्या अधःपाताच्या गर्तेत गाडून घेतलें आहे, त्यांनीं माझ्यासारख्या मार्गस्थाला उन्नर्ताचे शिखर कसे गाठावे याचा उपदेश करण्याच्या भरीला पडूं नये.” लगेच तो सेनापतीकडे वळून म्हणाला, *“' सेनापातिसाहेब ! नारो शंकर हा आपला शात्नु नव्हता. प्रतिपक्षाकडून तडजोडीचे बोलणें करण्यासाठीं आलेला मनुष्य कधोच शत्र म्हणून गणला जात नाहीं हे एक व दुसरे, तो आपला शत्रु होता असें घटकाभर मानलें तरी शत्रूशी विश्वासघातानें वागणें धर्मसंग्राम नव्हे.” “ डोमिंगो ! धर्मांधांच्या गोष्टी तूं मळा शिकवू नकोस. धर्म कोणता व व अधर्म कोणता हें मळा चांगलें कळतें. तूं माझ्या आज्ञे इच्छेविरुद्ध वर्तन केलेस किंबा नाहींस तें सांग.” “ होय. माँ आपल्या इच्छेविरुद्ध वर्तन केलें खरे; पण सेनापतिसाहेब ! आपण मला मारेकऱ्याचें काम करावयाला सांगितलें नव्हते; न्याय करण्याचें काम सांगितलें होत.---” “ खबरदार ! असले वरवढपणाचे शब्द तूं कोणासमोर उच्चारीत आहेस. याची तुला जाणीव आहेना! ” “ मला पूर्ण जाणीव आहे, कॉ मी वरचढपणा'चा एकट्दी शब्द उच्चारीत नसून सत्य तेंच बोलत आहे. पण आपणाला तें हवत नसेल, तर मी माझे शब्द आंवरतें घेतों.” पेरीरा इतका वेळ अगदीं स्तब्ध होता; तो आतां सेनापतीला म्हणाला, “ सेनापतिसाहेब ! पोरगा हूड आहे; हाच्या बोलण्याकडे लक्ष न देतां आपण माझ्याकडे पाहून व आपल्या भावी कार्यावर दृष्टि देऊन त्याला काय ती आज्ञा २२२ पेशवाईतील धर्मसंग्राम करावी. त्या आज्ञेिची अंमलबजावणी त्याच्याकडून होईल अशी मला पूर्ण आशा आहे.” “ त्याला तरी तुम्ही जबाबदार आहां का! ” र) होय.” “ पहा बरे! आतांच माझ्या कानीं आलिल्या गोष्टांरून मी आतां जी कामगिरी डोमिंगोवर सोंपविणार आहें ती पार पाढण्याची त्याची तयारी असेलसें मला वाटत नाहीं.” लगेच सेनापतीनें डोमिंगोकडे वळून विचारलें, “ डोमिंगो ! आतां पोशेयाच्या महालांत तू जे विचार प्रदर्शित केलेस, ते अजूनही कायम आहित का! कीं किल्लेदारांच्या आतांच्या उपदेशाने तुझें डोकें ठिकाणावर आलें आहे! ” झ्या बॅठकखान्यांत हे संभाषण सुरू होते, तो फारच भव्य व सुशंगारित असा सेनापतीच्या खासगी बेठकीचा दिवाणखाना होता. ह्या दिषाणखान्यांत सद्दसा कधीं बेठक भरत नवे व भरलीच तर ती अत्यंत खासगी व महत्त्वाची असे. ह्या दिवाणखान्याला लागूनच दोन बाजूंना दोन भव्य दालनें शेती; त्यांपेकी एका दालनांत पोशिंयाचें गानमांदेर असून दुसऱ्या दालनांत सेनापतीचें विश्रांतिस्थान असे. पोशियाचा कंठ फार मधुर होता व ती गायनकलेची भोक्ती होती. बहुधा रोज कांद्दी घटका ती आपल्या गानमंदिरांत गात बसून स्वतःचें मन रिझवीत असे. कथा कधीं सेनापतीदेखील विश्रांतीच्या वेळीं तिच्या गानमादैरांत जाऊन आपल्या त्रस्त मनाची करमणूक करी, मधल्या भग्य दिवाणखारन्यांत सर्व घरगुती मंडळी बहुधा रोज अर्थात्‌ शांततेच्या वेळीं गुजगोष्टी करीत बसत असत. आजची वेळ गुजगोटींची नव्हती, तर आजचा विषय पोशिया व मार्गारेट ह्या दोघींनाही कोणत्याना कोणत्या दृष्टीनें जिव्हा,याचा असल्यानें त्या दोघीही अनु- क्रमें गानमंदिरांत व सेनापतीच्या विश्राम मादेरांत दरवाजाआड नव्हे, द्रवाजा- वरील पडद्याआड उभ्या राहून दिवाणखान्यांतील संवाद ऐकत होत्या. पोशिया- ची विश्वासू दासी इडा पोशेया शेजारीच उभी होती. सेनापतीने थोड्या वेळा. पूर्वी पोशिया व डोगिंगो यांचा जो संवाद झाला त्याचा संभाषणांत उलेख करतांच डोसिंगोला एकदम आश्चर्य वाटले कॉ, 'असें कसें झालें! इतक्या झरपट ही बातमी सेनापतीच्या कानांवर कशी आली |! पोर्शियानें तर रागाच्या भरांत हो चुगढी केली नसेल! ' ह्या संशयाचा डोमिंगोच्या मनावर अकल्पित अनर्थ २२२३ त्याचच क्षणाला एवढा जबरदस्त परिणाम घडला का, त्यामुळे पोर्शिया आतताई आहे, तिचें आपणावरील प्रेम नाटकी होते, वगैरे अनेक आरोप त्यानें मनोमन पोर्शियावर केले. पण त्याच वेळीं कोणीं पोशेया व मार्गारेट क्ला दोघी उभ्या होत्या त्या दालनांच्या द्रवाजांवरील पडदे दूर सारून पाहिलें असते, तर त्या पहाणाराळा मार्गरेटेच्या गोरव्ण गुलाबी चर्येवर आसुरी साहसाचा रक्तिमा उजळलेला दिसला असता; त्याप्रमाणेंच पोशिया “असें कसें झाले' असें मनाशी पुटपुटत इंडाला तोच प्रश्न विचारीत असून इडा सफाईनें कानांवर हात ठेवीत आहे असा देखावा आढळून आला असता; मात्र तेव्हां कोणी इंडाच्या अंतःकरणाचा ठाव घेऊं शकले असतें तर 'माँ बड्या मेमपाहेबांना डोमिंगो व पोर्शियाबाईताहेब यांच्या संवादाची बित्तंबातमी दिली हा प्रकार पोशियाबाईसाहेबांना कळल्यास माझी काय अवस्था होईल? ह्या भयानें तिचे अंत:करण धडधड उडत असलेलें आढळले असतें. “ सेनापतिसाहेब ! कोणते विचार आपण म्हणतां ! ” डोमिंगोनें विचारलें. सेनापतीने कर्ज्या आवाजांत विचारलें, “ पोर्शियानें जो उपाय तुला सुचविला, त्याचें अवलंबन करून स्वतःला व स्वतःबरोबरच इतरांनाही यश मिळवून देण्याला तुझी तयारी आहेका! ” यावर डोमिंगोचें काय उत्तर मिळते याची वाट न पाद्तां पेरीरा किंचित उतावीळपणानें उत्तरला, “ सेनापतिसाहेब ! आपण मतें घेत बसूं नका; एकदम आज्ञा करा,” अन्टोनेओ म्हणाला, “ सरदारसाहेब आतां खास शिस्तींत वागतील असें मला वाटतें. आपल्या पक्षाचा अभिमान सरदारसाहबांना नसेल म्हणजे काय गोष आहे!” वस्तुतः पोशिया व डोमिंगो यांचें काय संभाषण झालें याविषयीं अन्टोनिओ- ला गंधवातांही नव्हती; तरीही त्याने लब्धप्रतिष्ठितपणें शिटाई चालविलेली ऐकून डोमिंगोळा राग आळा पण सेनापतींचा उपमर्द होईल ह्या भयानें त्यानें मूग गिळले. “ सेनापतिसाहेबांचा हुकूम होण्यापूर्वी मला नस्रतापूर्वक सूचनेदाखल दोन शब्द बोलावयाचे आहेत.” डोमिंगो म्हणाला, “ आम्हां उभयतांचे संभाषण २२9४ पेशवाईतील धर्मसंप्राम अकळकलम्टधट ४५/*€ "४१- ज्र ५१-४४ जट > ४-४ ५ ४८८ “र २८५८८५८८५८ *“-/५ ५८४८” ५४५४४४ ४2४४४४४४४८ ४४४४४५४५४० ४०४४४४५ ४४४४-४४ - सनापातसाहबांच्या कानांवर इतक्या लॉकर कसे आलें हें जरी मला माहीत नाहीं; तरी ज्याअर्थी तसा प्रकार घडला आहे, त्याअर्थी मलाही त्या बाबतींत माझ्या मनोदेवतेची आज्ञा मला स्पष्टपणे आपणासमोर मांडणें भाग आहे. खेनापतिसाहेब ! ह्या धर्मसंग्रामांत आमच्या पक्षानें प्रारंभापासूनच अधर्भावी कांस धरलेलो आहे, त्याअर्थी आम्हांला ह्यांत यश येगें शक्‍य नाहीं.--” « मला काणाचाही भविष्यवादीपणा नको आहे.” सेनापाते मध्येंच म्हणाला. « मी भविष्य सांगत नाहीं, वस्तुस्याति सांगतों आहें. प्रभूचे धमशासन अदृश्य रूपाने 'चाळ असतें, म्हणून आपण तिकडे घटकाभर कानाडोळा केला तरी वस्तुस्थितीपासून प्राप्त होणारा अनुभव तर आपण डोळ्याआड कह शकणार नाही ना! असें पहा, इतके दिवस ही मोहीम सुरू होऊन झाले इतक्या दिवसांत आपल्या बाजूला विजयश्रीने एकदां तरी आपला कृपाकटाक्ष फेकला का! शत्रुबलाची आपण आपल्या बलाशीं तुलना केढी तर आपणांला असेंच दिसन येईल की, शात्रुबळ दिवसेंदिवस वाढत आहे तर आपले बल दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. रोज रोज नव्या नव्या हिंदुधर्माभिमानी स्वयंसैनिकांची शात्रपक्षांत शेकड्यांना भरतो हात आहे; इतकेच काय, पण' कोणत्याना कोणत्या रीतीनें एकवार बादून ख्रिस्ती झालेळे लोक पुन्हा आपल्या धर्मात जात आहेत, यामुळेंही आपल्या सैन्याला एकसारखी ओहोटी लागलेली आहे. जे एतद्देशीय सैनिक आपल्या बाजूनें लढत आहेत, तेही केवळ निरुपाय, सत्तेपढें शहाणपण नाहीं म्हणून लढत आहेत. आतां. आपणाला एकटी मार्ग मोकळा नाहीं, एकही ठाणें मोकळें नाहीं, बाहेरची मदत नाही, अशा स्थितींत सेनापतिसाहेब ! आपण मराठ्यांच्या सूचनेची पडत्या फळाची आज्ञा घेऊन तहाळा मान्यता दिली असती, तर फार चांगलें झालें असते. आपण रागाच्या सपाट्यांत तो बेत कोणा विध्नसतोषी पिसाटांच्या नादाने फिसकदून टाकला; तें झाले छे होऊन गेलें. पण आतां तरी आपण मराठ्यांशी तह करावा व रक्तपात थांबवावा असें माझ्या अल्पमतीला वाटते,-- डोमिंगोनें विध्नसतोषी माणसांचा मोघम निर्देश केला; तरी तो बाण अन्टोनिओच्या वर्मा बसला. लगेच अन्टोनिओ नाक फेंदारून म्हणाला, « सेनापतिसाहेब ! आपल्यादेखत यांनीं ही आमची नंदा चालविली आहे. अकल्पित अनर्थ २२५ माझी आपल्या ठायीं किती अनन्यसामान्य भक्ति आहे. हॅ आपण जाणतांच.. मी तर माझ्या धर्मासाठी प्राणदेखील देण्याला तयार आहें.” “ यालाच 'वोरांच्या उलट्या बोम्बा' म्हणतात ! ? डोमिंगो संतप्त होऊन सेनापतीकडे वळून म्हणाला, “ आणि सेनापतिसाहेब ! अशा चोरांच्या नादीं लागूनच आपण हे हृत्याकाण्ड आरंभिलें आहे.” तो अंन्टोनिओकडे वळून म्हणाला, “ अन्टोनिओ ! तुम्ही मला धर्मोभिमानाच्या गप्पा सांगतां; पण तुम्हांला कितपत धर्माभिमान व धर्गज्ञान आहे हें मला माहीत आहे. मानमरातबाच्या व धत: वेभवाच्या अथवा एखाद्या गुलजार छेळछबेलीच्या नादाने आपल्या धर्मावर लाथ मारून परधर्माला नाममात्र कंवटाळणाऱ्या स्वार्था किड्यानें मला धर्माची शिकवण द्यावयाला नको आहे. सेनापतिसाहब ! आपण अशा लांड्या कोल्ह्यांच्या कावेबाज उपदेशाला भुळून आजवर फसलां व निष्कारण स्वजनघात आणि स्वधर्मघात होऊं दिला. मी लहान तोंडीं मोठा घांस घेतों आहें असे आपणाला वाटेल, पण सत्य ते सत्य-मला माझा प्रभु जशी प्रेरणा देतो तसें मी बोलतों आहे;-आपण या घटकेला अशा स्वार्था फितुरांच्या तंत्राने न वागण्याचा निर्धार करून आपल्या प्रभूच्या पवित्र धर्माज्ञा ध्यानीं आणा, म्हणजे आपली ताबडतोब खात्री पटेल कॉ, आपण आपल्या पूर्वेजांपासून आपल्या ख्रिस्ती धर्माच्या नांवावर ह्या श्‍मींत जे अमानुष अत्याचार चालविले आहेत, त्यांतच आपल्या अपयशाचेॅ- सर्वेनाशाचे बीज आहे.--” “ बस्स ! डोमिंगो ! मला तुझें पांडित्य नको आहे. मला सर्व कांही कळतें. मला फक्त तुझ्यापासून एवढाच खुलासा पाहिजे आहे को, तूं माझी आज्ञा यापुढें तरी मानण्याला तयार आहेस किंवा नाहीं! ” सेनापतीने आपल्या कतुमकर्तुमन्यथा कतुंम सामर्थ्याची घमेंडखोर जाणीव हृदयाशी बाळगून विचारले. “ आपली आज्ञा क्राय आहवे ती माझ्य़ा सदसद्विवेकबुद्धीला पटण्यासारखी असली तर तीं मी अवऱ्य पाळीन.” डोमिंगो नम्रपणे उत्तरला. “ पण डोमिंगो ! तूं लढवय्या आहेस व त्या नात्यानॅंच तुला माझी आज्ञा पाळणें भाग आहे. मी सेनापाते आहें व तूं सैनिक आहेस. सैनिकाचे कार्य स्वतःच्या सदसद्िवेकबुद्धीवर भर देऊन स्वतंत्रपणें वागण्याचे नाहीं; सेनापात आज्ञा करील तिची निमूटपणे अंमलबजावणी करण्याचें आहे. माझी तुला अशी आज्ञा आहे कॉ, तूं ताबडतोब अर्नाळ्यावर छापा घाळून तो किला हस्तगत केळा पे....१५ ५७.१%./४-/४ “४४७४ ७..५४४..४४.८, २२६ वेशवाईंतीळ धर्मसंम्राम पाहिजे, आणि चिमाजीअप्पा पेशवे व रामाबंदस्वामे यांना पकडून आमच्यासमोर आणलें पाहिजे.” “ पण समजा, सेनापतिसाहेब ! ते दोघे अथवा त्यांतील एखादा कोणी झटापटींत ठार झाला तर ! तेवढी आम्हांला आपण मोकळीक ठेवली पाहिजे.” अन्टोनेओ उद्वारला. “ ते जिवंत हातीं न लागतां समरांगणांत अखेरपावेतों झगडतच राटिले तर अखेर तें प्राप्तच आहे.” सेनापति लगेच डोमिंगोकडे वळून म्हृणाडा, “ बोल, डोमिंगो ! ही आज्ञा तुला मान्य आहे किंवा नाहीं ! ” डोमिंगोळा होय किंवा नाहीं, कांहींच उत्तर देववेना. तो उभ्यानेंच आपली दृष्टि अंतर्मुख करून काय बोलावें व काय न बोलावें याचा विचार करीत होता त्या वेळी बेठकींतील इतर मंडळींच्या चर्योवर चिंतेची विचार-अभ्रँ सांठलेलीं दिसतच होती; पण बेठकखान्यालगतच्या दोन महालांतून उभ्या असलेल्या पोशिया व मार्गारेट ह्या दोर्षीचही डोळे डोमिंगोच्या उत्तराकडे 'छागून राहिलेले दिसत होते. मागीरेट इतकी उत्कंठित कां झाली होती तें तिचें तिला माहीत. पोशियाची उत्कंठा आपणाला माहीत आहेच. जी गोष्ट पोशया- नें डोमिंगोळा थोडया वेळापूर्वी आत्यंतिक हिताची म्हणून सुचविली होती व 'जी डोमिंगोनें बहुतांशी झिडकारली होती, तीच गोष्ट सेनापाते बोलला होता; व॒ आपल्या नाहीतर सेनापतीच्या शब्दाला तरी डोगिंगो मान देतोसें पहावे असें पोशियाला धाटणें अगदीं साहजिक होते. सेनापतीने तरी ती योजना बार्बाराकडून पोर्शियाला आलेल्या गुसत पत्नांवरूनच ठरविली होती व तिच्या इष्टानिष्टतेबद्दळ सेनापति, पेरीरा व अॅन्टोनिओ यांच्यांत खल होऊन ती योजना बार्बारानें पत्नांत दर्शविल्याप्रमार्णेंच मुकर झाली होती. “ क्कां ! डोमिंगो ! तूं बोलत काँ नाहींस ! ”' सेनापतीने विचारलें. आतां डोभमिंगो काय बोलतो ते ऐकण्यासाठी पोशेया आत्यंतिक उत्कंठेने आपल्या गानमंदिराच्या दरवाजावरील पडदा आणखी किंचित्‌ बाजूला सारून बाहेर डोकावून पाहूं ळागली. अन्टोनिओ जरी डोमिंगोकडून मानखंडित झाला हाता, तरी त्याचेद्दी हितसंबंध चिमाजीअप्पा व रामानंद पोतुंगीजांच्या हस्तगत होण्यावर बरेचसे अवलं भन असल्यानें व डोमिंगोशिवाय तितक्‍या बेमालळूमपणानें ती कामगिरी दुसऱ्या कोणाकडून पार पडणें शक्य नसल्याने त्याला देखील अकल्पित अनर्थ २२७ डोभिंगोचा होकारच पाहिजे होता. पेरीराचा तर डोमिंगो पोटजाळच द्वोता; डोसिंगोचें कल्याण किंवा अकल्याण ठरण्याचा हा निर्वाणीचा क्षण आहे हव ओळखुन पेरीरा मनांतून परमेश्वराची प्रार्थना करीत होता की, “ प्रभो ! डोमिगोला सेनापतीचें आज्ञापालन करण्या'ची सुबुद्धि दे! ” तो सेनापतीच्या दुसऱ्या प्रश्नावरद्दी कांहीं बोलत नाहीं अर्से पाहून पेरीरा त्याला म्हणाला, £ डोसिंगो ! स्वतःचे जन्माचे कल्याण किंवा सर्वनाश करून घेण्याची हो संधि परमे*वरानें तुला प्राप्त करून दिली आहे. तुझ्या स्वतःसाठी, तुझ्या ह्या पित्या- साठ, तुझी आई मत्युशसय्येवर पडली आहे तिच्यासाठी, तुझ्या आवडत्या पोर्शयासाठीं तरी तूं या वेळीं ही जबाबदारी अंगाबाहेर टाकतां कामा नये. आम्हां सवार्चे सुख तुझ्या सुखी होण्यावर अवलंजून आहे. विजयश्रीनें तुला माळ घातलेली पाहून आम्हां सर्वांच्या अंगावर मूठभर मांस 'चढणार आहे.” सेनापति पुन्हा म्हणाला, “ डोमिगो ! तुझ्य़ा व आम्हां सर्वांच्या सुखसर्वस्वा- ची मदार क्ला एका विजयावर अवलंबून आहे, इतकेंच काय पण तुझ्या देशाचे व धरमर्चिं भवितव्यद्दी चिमार्जाअप्पा व रामानंद हे शत्रपक्षांतून अस्ताला जाण्या- वर अवलंबून आहे.” डोमिंगो उद्गारला, “ आपली अशी आज्ञाच असेल :तर ती शिरसामान्य करणें मला कर्तव्यप्रासच आहे; पण अजूनही मी आपणाला सुचवितो कॉ, हद्दी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध मला करावी लागेल. ज्या गोष्टींत एखाद्याचे मन नाहीं, ती गोष त्याच्या हातून यशस्वितेनें तडीला जाईलच असें नाही. मी आजवर मोहिमेची जी परिस्थिति पहात आहें, तिच्यावरून आपणांला मराठ्यांवर विनय मिळविण्याची आशा नाही.-- “ निम्रहानें कार्य करण्याचें मनांत आणल्यावर आपणाला कोणतीही गोट अशकय नाहीं. माझा तर असा निर्धार आहे कॉ, माझ्या अंगीं रक्ताचा शेवटचा बिंदु शिल्लक असे पावेतो. मी माझ्य़ा देशाच्या व धर्माच्या इभ्रतीतार्ठी व कल्याणासाठी लढणार; व माझ्या सर्व सेनानींनींही असाच निम्रह्ध केला पाहिजे.” सेनापाते उद्गारला. “ पण सेनापतिसाहेअ ! कोणता आपला देश व कोणता आपला धर्म | ज्या देशानें आपल्या लोकांना प्रथम आश्रय दिला, ज्या देशाच्य़ा अन्नावर झापले सर्वांचे पिंड आजवर पोसले, तो ह्वा हिंदुस्थान देशच आपला देश नव्हे का | २२८ पेशवाईतील धमेसंप्राम एकाचे एकर्वास आपण ह्या भूमींतच झालों ना! वेभवाच्या टोलेजंग हवल्या आपण ह्या देशांतील रयतेच्या जिवावरच उभारल्या ना !' मग आपण देशाचा अभिमान धरावयाचाच तर तो ह्या देशाचा घारिला पाहिजे, आतां धर्माविषयी बोलाल, तर--मला कटु सत्य बोलावे लागत आहे याबद्दल क्षमा करा. धर्म आपल्या लोकांनीं कुठें राखला आहे! आज इतक्या पिढ्या आपले पोठुगोज लोक इथल्या निरुपद्रवी छोकांना हरतऱ्हांनीं गांजीत आले, हाच आपला धर्म काय ! आमच्या लोकांनीं धर्मप्रसाराच्या नांवावर ऐहिक स्वार्थ साधण्यासाठी आजवर जो अमानुष जुलूम केला, त्याला जगाच्या पाठीवर तुलना नाहा. खरा ख्रिस्तानुयायी इतका माणुसकीला पारखा कधींच होणार नाहो. अशा अधमाच्या पायावर उभारलेली आपली सत्ता परमेश्वर अबाधित राखूं म्हगेल तर त्याच्या परमेथ्वरत्वाला काळिमा लागेल. आज आपणांवर जे परमसंकट कोसळले आहे तें आमच्याच अघोर कर्माचे फळ आहे. आपला ख्रिस्ती धर्म आपणांला असे अत्याचार करण्याला सांगतो काय ! ख्रिस्ती धर्म इतर धर्मानुयायांवर जुलूम करा असे आम्हांला शिकवतो काय! ” “ बस्स ! बस्स ! ” सेनापाते एकदम एखाद्या हिंख पशूसारखा खवळून गर्जत म्हणाला, “ डोमिंगो ! मला तुझें धर्मपांडित्य ऐकावयाला नको आहे. मला तुझ्याकडून एकच सत्तर पाहिजे आहे. तूं माझी आज्ञा पाळून ही कामगिरी पार पाडणार, कॉ आपला सर्वनार करून घेणार! ” सेनापतीच्या गर्जनेसरशीं पोर्शिया पडदा बाजूला सारून पुढें आली व एखाद्या कावऱ्याबावऱ्या हारिणीसारखी आपल्या पित्याच्या खुर्चांमागे उभी राहिली. डोमिगोनें सहज तिच्याकडे पाहिलें, तेव्हां तिच्या नेत्रांतून अश्रधारा वह्वात असलेल्या त्याला आढळल्या. पेरीरां आपले सर्वे मनोरथ व सर्व प्रयत्न वायां जाणार म्हणून खिन्न वदनाने खालीं मान घालून बसला. अन्टोनिओं कतूहलपूर्ण नजरेने डोमिंगो व पोर्शिया यांच्या चेहूऱ्यांकडे पाहूं लागला. एकीकडे द्वा प्रकार होतो आहे तों डोमिंगो एकवार ओझरत्या दृष्टीनें पोशियाकडे पाहून सेना- पतीकडे वळून उत्तरला, “ सेनापतिसाहेब ! मी खरा ख्रिस्ती आहें. शाश्वत सत्या- साठीं ज्याला आत्मयज्ञ करावा लागला व स्वतःच्या भात्मयज्ञानें ज्यानें सर्व जगाला सत्यत्रतपालनाचा धडा घालून दिला, त्या प्रभू येशुचा मी विनम्र अनु- यायी आहे.” सेनापतीच्या त्या बेठकखान्यांत कुसावर खिळे ठोकून जखडून अकल्पित अनथे २२९ ठार केलेल्या भगवान्‌ येशू ख्रिस्ताची भव्य तसबीर टांगलेली होती, त्या तस- बिरीकडे नजर देऊन मनोभावानें दोन्ही हात जोडून डोमिंगोनें क्षणभर मनोमय प्रार्थना केली व लगेच तो पुन्हा सेनापतीकडे वळून उद्गारला, *“ सर्वनाश ! सर्वनाश ! झ्या माझ्या प्रभूच्या पुण्यचरणांनीं पावन झालेल्या ह्या जगद्भूमी- वरील एका रजःकणाइतकीही माझी योग्यता नाहीं, त्या प्रभूला देखील जर शाश्वत सत्यासाठी इतक्या हाल-अपेटांत आत्मयज्ञ करावा लागला, तर माझी काय कथा ! सेनापतिसाहेब ! मला आपली अधमाजञा मान्य करतां येत नाही; त्याब्रह्ह आपण जी शिक्षा कराल ती भोगावयाला मी तयार आहें.” आतां “एक घाव दोन तुकडे ह्ोणार' याविषयीं कोणालाही शंका राहिली नाहीं, सेनापतीचा स्वभाव तापट, त्याच्या मुखांतून आतां काय शब्द निघतील याचा कोणाला कांहीं नेम उरला नाहीं. पोशिया तर भीतीनें थरथर कांपूं लागली. सेनापाते संतापाने थरारत म्हणाला, “ मसी सेनापते या नात्यानें तुला हुकूम करतों कीं, तूं अर्नाः्याच्या कामगिरीवर गेळेच पाहिजे. सेनापतीचा हुकूम अमान्य करणाऱ्या सैनिकाला देहदंडाची शिक्षा ह्वोते, हा लष्करी कायदा तुला माह्दीत आहेच.” « होय, तो कायदा मला माहोत आहे व मी जोपयत आपल्या लफकरांत नौकर आहें, तोंवर आपल्या सर्व लष्करी आज्ञा मान्य करण्याला किंवा अमान्यते- बद्दल शासन भोगण्याला मी बांधलेला आहेः पण आपण मला सांगतांही कामागेरी माझ्या लष्करी कर्तव्याबाहेरची आहे. आपण मला सरळ अर्ना.-यावर हृया करावयाला सांगा, मी तयार आहें. पण प्रथम तहाच्या मिषाने अर्ना..यावर जाऊन प्रतिपक्षांतील प्रमुखांना बेतावध राखावयाचे व विश्वासघातानें त्यांना संकटाच्या गर्तेत लोटावयाचें, हं माझें ब्रांददह्दी नाहीं, कर्तव्यह्दी नाहीं व तसें करणें मलाच काय पण आपणालाही उचित नाह. ह्वा, आपण जर तह करा!वया- ला कबूल असाल, तर मला सांगा; तह घडवून आणण्यासाठां मी माझी सारी पुण्याई खर्च करीन. “ पण माझगप्रासाठी ” पोशिया पुढें होऊन काकुळतीच्या खराने डोमिंगोला म्हणाली, “ डोसिंगो | माझ्या प्रेमासाठी तुम्ही एवढें मोल देणार नाही का!” “ काय! पोर्शया | तुझ्या प्रेमासाठी एवढें मोळ! पाहिजे तर माझे प्राण माग तेही मी तुझ्या प्रेमासाठी गमावीन. पण माझ्या माणुतकीवे, माझ्य़ा दानतीचें २३० पेशवाईतील धर्मसंम्राम क "२-० ४१-५४ टा* "२४५४४० ४४-४४.” 0७. मोळ मागू नकोस, प्रेमाच्या धुंदींत मी विश्वासघातकी मारेकरी बनलों, तर त्यांत तुल! तर भूषण नाहींव, पण त्यांत माझा अधःपात आहे, परमेश्वर मला काय म्हणैल! ” १ “ एकूण तूं ह्या आपल्या हृद्वसाठीँ पोशियाच्या प्रेमसंबंधावरद्दी लाथ मारा- वयर तयार आहेस ! ' सेनापतीने विचारले. डोसिंगो निनयपणें उत्तरला, “ सेनापतिसाहब ! मी सत्यासाठी -परमेश्वरानें सत्य समता सर्वांभूती प्रेम हा विश्वधमांचा धडा जो मनुष्यमात्राच्या अंतःकरणांत चजाक्षरांनी लिहिळेला असतो, त्या विश्वधमासाठी आई-बाप बहीण भाऊ-सगे. सोयरे-स्वतःच्या जीवनसवंस्वावरदह्दी पाणी सोडायला तयार आहें.” सेनापति पोर्शियाकडे वळून म्हणाला, “ पोर्शेया ! स्वतःच्या बदकरणीने तुझ्या बापाला लांछन आणणारा, उघड उघड तुझ्या बापाच्या शत्रुंचे मेगळ चिंतिणारा हा उत्शुंखल तरुण तुझ्या प्रेमाला पात्र आहे असें तुला खास वाटते नसेल.” लगेच तो पेरीराकडे वळून म्हणाला, *“ करिठलेदार ! तुम्हांला तुमच्या व तुमच्या देशाच्या धर्माच्या इभ्रतीवर उठणाऱ्या ह्या पुत्राविषयीं जरादेखील अभिमान वाटतां कामा नये. मला निरुपायास्तव आतां ह्या गुन्हेगाराला योग्य शासन होईल अशी तजवीज करणें प्रासच आहे!” तो डोसिंगोकडे वळून म्हणाला, “ डोमिंगो ! शिक्षा ऐकण्यापूर्वी तुझे अपराध एकवार ऐकर. पहिला अपराध-तूं शक्ुपक्षाचा साह्यकारी आहेस अर्थात्‌ राजद्रोह्दी आहेस. दुसरा अपराध-तूं सेना- पतीच्या हुकुमाची अमान्यता केली आहेस. ह्या अपराधांपेकां प्रत्येक अपराधाला देहदैडाची शिक्षा सांगितलेली आहे.--?” इतक्यांत पोशिटानें सेनापतीचे पाय धरून अत्यंत केविलवाण्या स्वराने त्याची विनवणी केली, “ नका, बाबा ! त्यांना इतक्यांत शासन फमावूं नका. कांहीं काळ त्यांना प्रास्परिस्थितीचा विचार करूं द्या; मग ते शांत झाल्यावर मार्गावर येतील अशी मला आशा आहे. बाबा ! तुमच्या ह्या एकुलत्या एक बारीब मुलीला भीक घाला.” सेनापतीच्या तोंडून शिक्षेचा उभ्वार द्दोण्याचाच काय तो अवकाश द्ोता; कॉ लगेच त्याची अंमलबजावणीही झाली असती. सेनापाते शिस्तीच्या कार्मी अत्यंत कर्डी असल्यानें त्याला न्यायाच्या कामीं दुसऱ्याचे मध्यें येणें रुचणें शकय नव्हते; पण सेनापाते तरी मतुष्यच होता व त्यानें समतान्यायाचा धर्मकांटा अकल्पित अनर्थ २३९ हातीं घेऊन सर्व कारभार चालविला शोता असेंही नाही. पो्शियानें डोमिंगोशीं असलेला आपला प्रेमसंबंध सोडावा म्हणून त्याने गेल्या थोड्या दिवसांत शिक्स्तीचे प्रयत्न केले द्वोते; पण ते अग्नशस्वी ठरले होते. अथात्‌ पोरीचा-व तोही एकुलत्या एका लाडक्या पोरीचा-लळा म्हणून त्याला नमतें घेणें भागच होते. शिवाय आणखी असेही असेल!-सत्यासाठीं मरणाला तयार झालेल्या डोमिंगोच्या मस्तकावर परमेश्वराचें कृपाछत्र रुळत असेल, त्या परमेश्वराने सेना- पतीच्या मनांत विवेक उत्पन्न केला असेल ! पोर्शियाने शिक्षेचा उच्चार न करण्याची प्रार्थना त्याला केली नसती, तरीही कदाचित त्या विवेकभावनेनें त्याची जिव्हा खचून धरली असती. नाद्दी कोणीं म्हणावें ! “ पोशिया |! हे काय,! ” पोशियाच्या शब्दावर बोलण्याची सेनापतीला सांधे न देतां डोमिंगो उद्गारला, “ मला वांचविण्याचा वृथा प्रयत्न तूं कशाला करतेस | मी हें आवेशाच्या भरांत बोलत आहें अशी जर तुझी अथव! कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. पोशिया ! तुझें अर माझ्यावर मनापासून प्रेम असेल तर-पूर्वीच्या सर्व गोष्टी आपण विसरून जाऊं--माझें आजचे मरण उद्यांवर लोटण्याची इच्छादेखील तुझ्या मनाला शिवतां कामा नये. सत्यासाठी गृत्यूच्यादेखील गळ्याला मिठी मारण्याचें धैर्य माझ्यासारख्या पामराच्या ठायी सदासर्वदा सारख्याच उत्कटतेने टिकेल याचा भरंवसा काय !_ या क्षणाला प्रास झालेला मनाचा खंबीरपणा दुसऱ्या क्षणाला उणावला व मी जीविताच्या अथवा' कान्तेच्या मोहाने सत्यधर्माच्या असिधाराव्रताला पारखा झालो, तर पोशिया ! त्या पापाची तूं वांटेकरीण होशील, म्हणून म्हणतों,--” “ बाबा ! तुम्ही त्यांचें कांही ऐकूं नका, माझ्याकडे पदरा. मी तुम्हांला हवी असेन, तर त्यांना शिक्षा देऊन आमच्या संलम जीवाची दोन शकले करूं नका. एवढी भीक मला घाला ! ” पोशिंयानें डोमिंगोच्या बोलण्याकडे लक्ष न देता पुन्हा सेनापतीला विनविलें. सेनापतीचे डोळे पाण्यानें भरून आले; पण तो आपल्या मनांचा खंबीरपणा अभंग आहे असें सर्वाना दाखविण्यासाठी डोळ्यांतील आसवे आंतल्या आंत गिळून डोमिंगोळा उद्देशून म्हणाला, “ जा ! डोमिंगो ! मी तुला विचार करण्यासाठी आणखी तीन दिवसांची सवड देतों; एवढ्या मुदतीत तुझें मन पालटले व तुला २३२ पेशवाईतील धमेसंग्राम पश्चात्ताप झाला तर ठीकच; नाहींपेक्षां तुझें कर्म आणि तूं. जा-ताबडतोत्र माझ्या दृष्टीसमोरून निघून जा.” डोमिंगो सेनापतीच्या शब्दाबरोबर जागचा हलेना, तेव्हां पोर्शेयानें त्याला हात जोडून विनाविले, “ डोमिंगो ! तुमचा ज्या प्रभूवर सर्व भरंवसा आहे, त्या प्रभूची--” ती समोरच्या भगवान्‌ येशू ख्रिस्ताच्या तसाबेरीकडे बोट दाखवून म्हणाली, “ ध्या भगवंताची तुम्हांला शपथ आहे; तुम्ही या वेळीं इथून माझ्या- साठीं निघून जा. तुमच्या प्रेमळ मातेवर तुमचें जिवापलीकडे प्रेम आहे, त्या तुमच्या मातेची तुम्हांला शपथ आहे.--तुम्ही अगोदरच इथून निघून जाकसे!? पोर्शियाच्या विनवणीसाठीं असो किंवा कशासाठींही असो, डोभिंगो समोर- च्या ख्रिस्ताच्या तसबिरीला मन!पूवेक प्रणाम करून तिथून निघून गेला. त्याच वेळीं पलीकडच्या दालनांतून मागोरेटह्दी बाहेर पडली; पण ती पडद्याआड असल्यामुळें तें कोणालाद्दी दिसलें नाहीं. मगर ती कोठें व कशासाठी निघून गेली हें कोणाला कसें कळणार ! ळू ती” स डोसिंगो तेथून निघून गेल्यावर पुन्हा अनोी>यावरील मोहिमेविषयीं विचार झाला. वस्तुतः कोणत्याही महत्वाच्या बाबोचा शांतपणे विचार करण्याइतकी त्या बैठकींतील कोणाचीच मनःस्थिति शांत व समतोल नव्हती; पण अन्टोनिओनें आ[पण होऊन तो प्रश्न पुन्हा काढला व कळकळ दाखवून डोमिंगोच्या ऐवजीं स्वतः तें काम पत्करण्याचे कबूल केलें. सेनापतीलाही ती योजना मानवली. याचा अर्थ त्याचा अन्टोनिओच्या चातुयांवर व कर्तबगारीवर विश्वास होता असा नव्हे; पण सेनापतीचा देखील नाइलाज होता. एकदां त्याच्या मनांत आलें कॉ, आपण स्वतः त्या कामागेरीवर जावें; पुन्हा मनांत आलें कीं, पेरीराला 'पाठवावें; पण मराठयांचें वेढ्याचें काम आटोपत आलें असून ते आतां लौकरच किल्ल्यावर तोफांचा भाढमार करणार अद्या बातम्या येऊन थडकल्या होत्या. अका आणीबाणीच्या प्रसंगीं किल्ल्याचे यथावत रक्षण करण्यासाठीं पेरीरा हा किठ्लेदार व किल्ल्याचा माहितगार म्हणून आणि सिल्व्हेरा ह्या सेनापति म्हणून, मिळून दोघांनाही किल्ल्याबाहेर जातां येणें शकय नव्हतें. पोशियाला मात्र डोमिंगोची कामगेरी अन्टोनिआनें पत्करली हे आवडले अकल्पित अन्थ २३३ नाह्वी. ती मनांत म्हणाली, *'“ सिंद्द गुदा सोडून गेला, कॉ कोल्ह्लांनीं मोठ्या दिमाखाने त्या गुहेंत शिरावे, त्यांतलाच हा प्रकार आहे.” याप्रमाणे ती बैठक संपली व पेरौरा, अन्टोनिओ ही मंडळी आपापल्या स्थानीं जावयाला निघाली. त्यांच्यामागोमाग सेनापतीदेखील आपल्या त्रस्त मनाला विश्रांति द्यावी म्हणून मार्गारेटच्या महालाकडे चालला. तोंच मार्गारेटच्या तैनातींतील एक दासी घाबऱ्याघुबऱ्या धांवत आली व सेनापतीला सांगू लागली, “ घनीसाहेब ! बड्या मेमसाहेबांचा कोणा दुष्टानें खन केला.” मार्गारेटच्या खुनाची बातमी ऐकतांच सेनापति त्याच क्षणीं अगदीं खचून गेला. किल्ल्यावर ती बातमी हां हां म्हणतां पसरली व सवाची अंतःकरणे हादरून गेलीं. दासीनें ती दुर्वार्ता आणली तेव्हां पोशिया तेथे जवळच होती. तिचें व मार्गारेटचें जरी फारसें सरळ नव्हते, तरी तिलादेखील ती अनर्थकारक वार्ता ऐकून अत्यंत वाईट वाटले. सेनापाते तांतडीने मार्भोरेटच्या मह्ालाकडे जावयाला निघाला, त्याच्या मागोमाग पोर्शियाही निघाली. “दिवसाढवळ्या चाड्यांत शिरून असले अत्याचार करणारा हा कोण राक्षसी माणूस बरें ! त्याला कठोर शासन झाले पाहिजे. असे विचार पोशियाच्या मनांत घोळूं लागले व त्या इृष्टीनें ती जातां जातां दासीपा्शी चोकशी करूं लागली. पण मार्गारेटच्या मह्वालांत पाऊळ टाकतांच तेथील भयाण व अक्रल्पित दृश्य पाहून सेनापति विजेचा धक्का बसल्याप्रमाणें दरवाजांतच थबकला व पो्शया तर “अरेरे ! डोमिंगो ! तुम्ही हवे काय केठें !' असे विव्हळने उद्गार काढून मूर्च्छा येऊन धाड्कन्‌ खालीं पडली. तिला सांवरण्याचा आजूबाजूच्या दासदासीनीं खप प्रयत्न केळा; पण तो फारसा सफल झाला नाहीं. जिन्यांत पोर्शियाचा तोल जाऊन जिन्याच्या संगमरवरी पाषाणावर तिच मस्तक जोरानें आदळले व ती गडगडत खालीं कोसळून बेशुद्ध पडली. समोरील जो भयाण देखावा पाहून पोर्शियाला प्राणघातक मृच्छो आली, सेनापाते स्तिमित झाला व दास दासींनीं विस्मयातिरेकानें तोंडांत बोटे घातली, तो देखावा असा कॉ, त्या मद्ालांत मार्गारट जखमी होऊन पायांतळच्या ग्रालीच्यावर तळमळत पडली होती; तिच्या वक्षःस्थलावरील जखमेंतून वह्वाणाऱ्या रक्तानें तिचें सर्वांग भिजून ओलेचिंब झालें होते; अंगातळच्या गालीच्यावरद्दी रक्ताची राड झाली होती; तिच्याजवळच डोमिंगो आपले रक्ताने भिजलेले दोन्ही २२३४ पेशवाईतील धर्मसंप्राम हात एकांत एक गुंतवून किंकर्तव्यमूढ बनून निश्चळ उभा होता. त्याच्या पार्यांपाशीं रक्ताने भरलेला एक जंबिया पडडा ह्वोता. “ मार्गारेट ! कोणा दष्टानें तुझी अशी दशा केली बरें ! ” सेनापति एक दोन' तीन वेळां डोमिंगोवर आपल्या प्रखर दृष्टीचा असमनिवर्षांव करीत खालीं बसून मामारटच्या तोंडापाद्मी तोड नेऊन बिचारं लागला. पण मार्गारेटच्या तोडून अक्षर निघेना व सेनापतीलाही तिची जास्त चोकशी करण्याला फुरसत मिळाली नाहीं. दासदासींनीं पोंशियाला जिन्यांतून वर उचलून आणलें तेव्हां तिची अवस्था] अत्यंत बिकट आहे अशी सवाची खात्री झाली. पोर्शिया बेशुद्ध होती, तरी तिच्या मुखांतून रक्ताची धार वहात होती व मस्तकां- तूनह्वी भळांभळां रक्त वहात होते. समार्गारेटपेक्षां पोशियाचीच अवस्था कठीण आहे असें सर्वाना आढळून आले व आषधोपवारांसाठीं धांवपळ सुरू झाली. सेनापति मार्गारेटचें मस्तक आपल्या भांडीवर घेऊत ढसढसा रडूं लागला. डोमिंगोही विव्हळत खालीं बसून पोर्शियाकडे पहात 'पोर्शिया ! पोशिया ! तुझी द्दी काय स्थिति झाली' असें उद्गारत एखाद्या पोरासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागळा; पण सेनापतीने, '“हरामखोरा, खुनी चांडाळा ! दूर हो' असें वाक्ताढण करीत जवळचा जंबिया घेऊन डोमिंगोवर उगारला. डोमिंगोनें मार्गे सरून तो वार चुकविला; पण मार्गोरेटच्या खुनाचा अपवाद त्याला चुकवितां आला नाहॉ. त्याचा तो अवतार-ते रक्ताने माखलेले हात ब ती घाबरलेली समुद्रा पाहून ज्याला त्याला वाटलें कॉ, हाच खुनी ! आणि सेना- पतीची हातांताल जंबियावर सहज दृष्टि गेली, तों त्या जंबियाच्या मुठीबरद्दी डोमिंगोचेंच नांव कोरलेले होतें ! “ ह्वाच-द्ाच खुनी हरामखोर ! हा याचा जंबिया ! अगोदर त्या हरामखोरा- ला पकढा.” असे म्हणून सेनापतीने आपल्या हातांतील 'जंबिया डोमिंगोवर फेकला. “ एकूण आज माझें नशीबच माझ्या हात घुऊन पाठीला लागलें आहे.” डोसिंगो त्याच्या दंडाला चाटून गेलेला जंबिया हाती घेऊन त्यावरील आपलें सांव पहात उद्गारला, “ सेनापतीसाहेब ! काळ माझ्यावर उलटला आहे; या वेळीं माझें निरपराधित्व शाबीत करण्याचें लेशमात्र सामध्ये माझ्या अंगीं उरलेले नाहीं; पण आपण मार्गोरेटबाईंना किंचित्‌ आराम पडल्याषर त्यांच्यापा्शींच अकल्पित अनर्थ २२५ व ियष्यौ चांकशी कराल, तर हा अत्याचार मों केला नसून, दुसऱ्या कोणा दृष्टानें केला आहे असें आपणाला कळून येईल.” “ तर मग तूं या वेळो इथें हजर कसा ! तुझे हात रक्ताने माखलेले आहेत, तुझाच द्वा जंबिया आहे, कृतकर्माच्या जाणिवेने उत्पन झालेल्या भयासुळें तुझें सर्वोग थरथर कापत आहे.--तूंच खुनी ! ” ठर ठर खर डोमिंगोने आपली निर्दोषता सिद्ध करण्याचा शक्य तितक्‍या मोजक्या शब्दांत शकय तेवढ्या उत्कटतेनें प्रयत्न केला; पण फुकट ! सर्वातुमतें तोच गुन्हेगार ठरला व सेनापतीच्या आज्ञेनुसार त्याला तेथल्या तेथें केद॒ करण्यांत आलें, त्याच्या ह्ातांपायांत लोखंडी बेड्या ठोकून त्याला तुरुंगांत पाठविण्यांत आलें पण त्या सर्व दुःखार्चे विस्मरण पाडणारे त्याहून जालीम दुःख त्याच वेळी डोसिंगोंच्या वांठ्याला आलें.-_वेद्यराज येण्यापूर्वीच त्याची जिवलग पोर्शिया इद्दलोक सोडून गेली. सेनापतीच्याह्दी दुःखाला मर्यादा उरली नाहीं. सर्वत्र कमालीचा हाःहाःकार उडाला ! प्रकरण सोळावे शवुकारस्थानाचा स्फोट ही, ळू तरे घ्या 5५ ! कबुतरे ५५५! ” त्याच दिवशीं दोन घटका दिवसाच्या सुमाराला एक पांखरेंविक्या एकेका पिंजऱ्यांत चार चार कबुतरे असे दोन पिंजरे दोन हातांत घेऊन अर्ना- ळ्यावर आला व बार्बाराच्या वह्षतिस्थानासभोंवार घिरट्या घालूं लागला. हा पांखरविक्या वसईच्या किल्ल्यावर वाचकांना परिचित झालेला मुरारी होता, हे सांगावयाला नकोच. बार्बारा तरी त्याच पांखरेंबिक्याची वाट पहात आपल्या वसतिस्थानासमोर- च्या उद्यानांत इकडून तिकडे धिरट्या घालीत होती. ती तो आवाज ऐकून उद्यानांत प्रवेशद्वारापाशी आली. तेथें मुरारीशीं कबुतरांबद्दल सौदा पटविण्याच्या भिषानें ती हळुहळू कांद्दी बोलली. मुरारीनेही तिळा समयोचित उत्तरे दिलीं व आपल्या जवळचें पत्रही दिले. पूर्वयोजनेप्रमाणें सांदा पटून बार्बारानें त्या दोन पिंजऱ्यांपॅकी एक पिंजरा-जो मुरारीने जास्त वाखाणळा तो पांच मोहरांना विकत घेतला व सुरारीला विचारलें, “ आणि तो दुसरा पिंजरा काय करणार! ” “ घेतल्या सोंगाची बतावणी करण्यासाठी ही राहिलेली कबुतरे विकण्याच्या मिषाने एकवार किल्ल्यावर सगळीकडून फेरी मारतो. तोवर कांहीं उत्तर भसल्यास तयार करून ठेवा कारण मला आजच्या आज माघारे जावयाचे आहे.” “ शाबास | तसेच कर.” बार्बारा आनंदानें चर्या फुलवून म्हणाली, “ म्हणजे संशयाला जागा उरणार नाही. आणि हे पहा ” ती एकवार सभोंवार दाष्टि फेंकून आपणाकडे कोणी पहात तर नाहीं ना याविषयीं खात्री करून घेऊन म्हणाली, “ तुला दोन पिंजरे आणतांना कोणीं माहितीच्या माणसाने पाहिलें आहे का! ” “ नाहो, फारसें कोणीं पाहिलें नाहीं.” मुरारी उत्तरला. “ तर मग एक पिंजरा मीं घेतला हे. कोणालाही होतांहोईतों सांगूं नकोस. आपल्याविषयी संशय घेणारे कांहीं लोक एथे किल्ल्यावर आहेत. माझें एक कबु- तर बारा तेरा दिवसांपूर्वी शत्रूच्या हातीं लागलें; तेव्हांपासून कांहीं कांहीं संशय. शात्रकारस्थानाचा स्फोट २९२७ भ्रस्त माणसांनी माझ्यावर करडी नजर ठेविली आहे. त्यांत आणखी धोडशास्त्री व भय्याशास्त्री यांच्या सुटकेची भर पडली आहे.” बार्बारा पत्र उघडून वाचतां वाचतां म्हणाली, “ असें का! मला सांगून ठेवलेंत हें बरें झालें.” असें म्हणून मुरारी दुसरा पिंजरा हातीं घेऊन व एका पिंजऱ्याबद्ददह मिळालेल्या पांच मोहरा कडोसरीला लावून ललकारतच पुढें चालला, “ कबुतरे घ्या55 कबुतरे.” बा्बाराचा सेशय अगदीं साथ होता. तिच्या पदरीं कबुतरे असलेलीं पाहून कांहीं मंडळीने, निर्मळ येथें एका सैनिकाच्या बहिरीससाण्यानें जें कबुतर धरलें होते, त्याचा संबंध बार्बाराशीं जोडण्याचा प्रयत्न केला होता; पण खुद्द अर्नाळ्याचा किल्लेदार बाजीबा हा बार्बाराच्या मोहृपा्शांत सांपडला होता, व नारो शंकराच्या सुटकचें श्रेय बार्बारानें मोठ्या चतुराईने आपल्या एकटीच्या वांग्याला घेतलें होते; त्यामुळें इतर दीर्घसूत्री लोकांच्या शंकेखोरपणाचा परिणाम बार्बाराला प्रत्यक्ष जाचला नाहीं. उलट बार्बारा सेनापतीशीं भांडून आली असून तिनें केवळ सेनापतीवर सूड घेण्यासाठी मराठ्यांचा पक्ष उचलिला आहे, असें मानून बहुतेक सर्व खाशी मंडळी तिला-आणि अर्थात तिचा प्रियकर फ्रॉन्सिस यालाही बर्‍्या'च इतमानानें वागवूं लागली होती, इतकेच काय; पण फ्रॉन्सिसच्या अत्यामग्रहावरून त्याला मँडपेश्वराच्या लढ्यांत आपल्या वतीनें लढण्यालाही चिमाजी अप्पांनी नुक्तेंच वार पांच दिवसांपूर्वी रवाना केळे होते. असें होते, तरी किल्ल्यावरील इतर नोकरचाकर मात्र बार्बाराविषयीं रोज जास्त जास्त संशय घेऊ लागले होते. दोन दिवसांपूर्वी अनीळ्याच्या कैदेंतून अन्टोनिओ रात्रीचा अचानक पळाला, तेव्हां एकदां त्याबाबत वादळ उत्पन्न झालें होते. तुरुंगाच्या किल्ल्या नेहमा किट्लेदारापा्ीं असत; व तुरुंगांतील प्रत्येक कैद्याच्या कोठडीवर किळेदाराच्या शिपायांचा खडा पहारा असे. इतक्या कडेकोट बंदोबस्तांतून केदी पळाला व तुरुगांतील त्या तीनही कोठड्यांचीं कुलुपे उजाडतां उघडी आढळली, तेव्हां बिचाऱ्या त्या पहारेकऱ्याला मात्र कडेलोटाची शिक्षा झाढी व ती अंमलांत- ही आणण्यांत आली; पण अॅन्टोनिओच्या सुटकेचा खरा प्रकार निराळाच होता. तो पोर्तुगीज सरकारचा हस्तक आहे हॅ बार्बाराला पक्कं माद्दीत होते. त्याची मुक्तता करणें तिळा अवश्य वाटून तिने एके दिवशी आपल्या कांदी सेवकांकडून तुरुंगावरीळ पद्ारेकऱ्याशीं बैठक मांडविळी ध त्य २३८ पेशवाईतील धर्मसंग्राम बेठकींत पहारेकऱ्याला मद्यांतून अंमली पदार्थ पाजविला. किलेदार बाजीबा तर बार्बारा किल्ल्यावर आल्यापासून मद्यपानाला चांगलाच चटावलेला होता. त्यांतूनद्दी त्या रात्रीच्या मजल्शींत बार्बारानें त्याला मुद्दाम जास्त मद्य पाजले व तो बेहोष पडला असतां त्याच्या ताब्यांतील तुरुंगाच्या किल्ल्या पाळत ठेवून लांबविल्या. मध्यरात्रीच्या सुमाराला पहारेकरी झिंगून पडले आहेत अशी सांधे साधून बार्बाराने खास आपल्या देखरेखीखाली अन्टोनेओची सुक्तता केली व तो वेषांतर करून तेथून पसार झाला ! त्याबद्दल पहारेकऱ्याला देद्दान्त शासन होऊन जरी तें प्रकरण मिटल्यासारखे झालें होते, तरी बार्बारान्ा ढालगजपणा ज्या अनेक लहानसान नोकरांना माहीत झाला होता ( थोरा मोठ्यां- हया पायांखालीं काय जळतें हें त्यांच्या सभोवारच्या हलक्या नोकरांनाच जास्त माहीत असतें) व त्यांतल्या श्या कितीएकांनीं पहारेकऱ्याबरोबर मजलस झोडली होती, त्यांनीं प्राणभयानें तो संशयंदेखीळल जरी प्रदार्शत केला नाही, तरी द्वी बया आज ना उद्यां आपल्या नाशाला देखील अशीच कारण होईल ह्या भयानें जो तो तिचा गुन्ह्या मुद्देमाल पकडून तिची खोडकी जिरविण्यासाठी डोळ्यांत तेल घालून वाट पहात होता. अशी स्थिति असल्यामुळे आज मुरारी पांखर॑ विकण्याच्या निमित्ताने किल्ल्यांत आला व बार्बाराच्या वसतिस्थानासभोंवार घिरट्या घालूं लागला, तेब्हांपासून एका शंकाम्रस्त माणसाची त्याच्यावर नजर होती; तो मनुष्य म्हणजे मराठ्यांच्या पद्रवा विश्वासू शिलेदार व गंगाजी नाइकांचा एक धाकटा भाऊ नारायणजी द्वा होय. नाइकांचें सारेंच घराणें फिरग्यांच्या जाचानें कक वर्षे पूर्णपणें गांजून गेळेलें असल्यानें व नारायणजीनेंद्दी ती गांजणूक पुष्कळच सहून केली असल्यानें फिरंगी म्हटला, कॉ तो अधम-विश्वासवातकी; मग तो स्त्री-पुरुष कोणीद्दी असो, अशी त्याची ठाम समजूत बनली होती. त्यामुळें तो प्रथमपासून बाबोराचा संशय घेत होता. तशांत निर्मळच्या लढयाच्या वेळीं एक अज्ञात संदेश- वाहक कबुतर ज्याच्या बहिरीससाण्यानें पकडून आणलें तो शिपाई नारायणजी- च्याच पथकांतील असल्यानें त्या रहस्याचा उलगडा लावण्याची नारायणजीच्या मनाला उत्कंठा लागून राहिली होती. तो शोध त्याला आलवर लागला नव्हता; तरीदेखील त्यानें किठ्ठेदार, चिमाजीअप्पा वगेरे खाशा मंडळीला बार्बारावर फार 'वेश्वास न ठेवण्याला सुचविले होते. पण नारायणजी सर्वच फिरग्यांचा एकजात शत्रुकारस्थानाचा स्फोट २२९ देष करणारा श्‍वलजह्वालळ शिपाईंगडी आहे हें ओळखून त्याच्या तक्रारीकडे सर्वानी मुह्हाम कानाडोळा करण्याचें त्रत अंगिकारिलें होतें. असो. मुरारी बार्बाराच्या निवासस्थानापासून 'कबुतरें ध्या55 कबुतरें५५५ !' असें ललकारत निघाला, तो बार्बाराच्या निवासस्थानापासून बराच दूर गेला असें पाहून नारायणजी त्याला संशयावरून पक्रडण्याचें ठरवून तावडतोब आपले दोन हत्यारबंद शिपायी बरोबर घेऊन त्याच्यामागोम|ग गेला व त्याला गांठून दुरूनच दरडावून विचारलें, “ अरे ए पांखरेविक्या ! तू कोणाच्या परवानगीने किल्ल्यांत आलास! मुरारी जागच्याजागी थबकून नारायणजीकडे पद्दात उद्गारला, “ शिपाईदादा ! पोटार्थी धंदेवाला मौ, इतर इतके धंदेवाईक लोक किल्ल्यांत येतात तसाच मोही आलो.-” बोलतां बोलतां मुरारीची जीभ अडखळली. तो नारायणजीच्या दीला दृष्टि भिडवून त्याच्याकडे पाहूं लागला. मुरारीच्या उत्तराने नारायणजीचें समाधान झालें नाही; उलट मुरारी अड. खळलेला पाहून त्याहा जास्तच संशय आला. त्यानें जास्त दरडावणीच्या भाषेंत मुरारीळा पुन्हा विचारलें, “ पोटार्थी धंदेवाला जर तूं आढेस; तर आतां बार्बारा- बाईशी हळुहळू कानगोष्टी कसल्या करीत होतास ! तूं मला वाटते, आमच्या शत्रूंचा हेर आहेस.--” एवढे शब्द नारायणजीच्या तोंडून निघण्याला व मुरारींच्या अस्तनींतील एक लिफाफा अचानक खालीं पडावयाला एक गांठ पडली. सुरारीनें ती लिफाफा उचलून घेण्याची शक्‍य तितकी चपळाई केली; पण तो नारायणजी व त्याचे शिपायी यांच्या दृष्टीआड राहूं शकला नाहीं. नारा- यणजीनें लगेच आपल्या लोकांना आज्ञा केली, “ पकडा त्या बदमाषाला ! ” शिपायांनी नारायगजीच्या आज्ञञरमाणें मुरारीला ताबडतोब पकडले. पण आश्चर्याची गोष्ट ही कीं, मुरारी जरादेखीलळ डगमगला नाहीं. त्यानें निर्भयपणे नारायणजीला विचारले, “ नारायण ! मीं तुला ओळखले; पण तूं मात्र मला ओळखले नाहींस.” नारायणजीनें विस्मयपूर्वक मुरारीच्य़ा चेहऱ्याकडे न्याहाळून पदह्वात विचारलें, 1) तूं कोण 1 १2 मुरारीनें लगेच भापल्या उजव्या हद्वाताचे मनगट अस्तनी वर सारून २४० पेशवाईतील धमेसंग्राम अहा“ “1-2 >-“*५/५ 4८“ “- €४४ $” “४४0 ४४ ४४४० ४४१४१४४४४४ ४ नारायणजीपुढें केळें व त्या मनगटावरील एक वण नारायणजीला दाखवून विचारलें ; “ लह्वानपणीं तूं एकदां मुरारजीच्या हाताला चावल्याचें तुला आठवतें का!” “ कोण तूं ! मुरारीदादा ! ” नारायणजीनें लगेच मुरारीला कडकडून मिठी मारून उद्गार काढले, “ मरारीदादा ! मां तुला प्रथम ओळखले नाहीं.” नारायणजीबरोबरचे शिपाई हा प्रकार पाहून आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाह लागले, हे दोघेही भाऊ भाऊ तर नसतील ना, अशी त्या शिपायांना शंका आली. ती अक्षरशः खरी होती. मुरारी ऊफ मुरारजी हा नारायणजीचा वडील भाऊच होता. “ बरे; आतां इथें फार वेळ मोडण्यांत अर्थ नाही. मला प्रथम श्रीमंतांची गाठ घ्यावयाची आहे. श्रीमंत येथें आहेत ना!” ८ होय, आहेत; पण तुम्ही आतां कोठून आलां ! ” नारायणजीनें विचारले. “ ज्वला, श्रीमतांकडे जातां जातां सर्वे कांहीं सांगतो.” असें म्हणून मुरारी चिमाजीअप्पांकडे जाण्यासाठी निघाला. त्या जाग्यापासून चिमाजीअप्पांचा वाडा कांहीं फार दूर नव्हता. ते दोघेही बघु सुमारे पन्नास पावले चाळून गेल्या- वर त्यांना दुरून चिमाजीअप्पा समोरील बुरुजाच्या गश्चीवर मोकळ्या इवेंत बाजीबा किलेदारासमवेत रामानंदांशीं बोलत असलेळे आढळले. त्या मंडळीचे कांहीं खासगी संभाषण चाललें असेल, म्हणून नारायणजीनें द्रवाजापा्शीं जातांच पहारेकऱ्याला चिमाजीअप्पांकडे पाठवून त्यांची परवानगी घेतली व मग दोघेही वर गेले, मुरारी वर जातांच चिमाजीअप्पा व रामानंद यांना नमस्कार करतो, तोंच रामानेदांनी त्याच्या चर्येकडे क्षणभर निरखुन पाहिलें. त्यांना पहिल्याच क्षणाला मुरारीची ओळख पटूं लागली; पण मुरारीच्या बदललेल्या वेषाने क्षणभर त्यांची फसवणूक केली. त्यांनी विचारले, “ कोण! मुरारी का तूं!” “ होय स्वामे ! ” सुरारीनें नम्रतापूर्वक मान नमवून हात जोडून उत्तर दिले. “ बा: | ” रामानंदांनीं मनापासून हंसत मुरारीला विचारलें, आज बहुरूप्यानें कोणतें सोग आणले आहे! ” “ आज बहुरूपी सेनापति , सिल्व्हेराचा खास विश्वासू संदेशवाद्दक बनून बाबाराच्या साह्याने मराठयांविरद्ध फिरेग्यांनीं राचेलेल्या कारस्थानाच्या सांखळी- ब्वा महत्त्वाचा दुवा सांधप्यासाठीं किल्ल्यावर आला आहे.” मुरारी उत्तरला, शात्रुकारस्थानाचा स्फोट २४१९ ४४४४७४४ ४५४४७०४” उटधशीध्ट ४४५० एफ पट न ०/४-५८/१-८४/५ ४८४४० ८४४५१४४४११ ४८४८ ५९०४४ मुरारीचे बोल ऐकून बाजीबाचें तोंड खर्रकन्‌ उतरलें. त्यानें मुकाटयाने खालीं मान घातली. चिमाजीअप्पांना मुरारीच्या सांक्रेतिक बोलण्यावरून कांहींच अर्थबोध होईना. त्यांनीं रामानंदांना विचारलें, “ स्वामी ! हा कोण १” “ ह्या पाँच पांडवांतील नकुळ,” सुरारीकडे वळूत रामानंदांनीं विचारलें, “मुरारी !होयना रे!” “ होय. स्वामींच्या मुखांतून परमगोरवाचे शब्द निघाले, ते मान्य करून फुकाचें मोठेपण अंगी चिकटवुन घ्यावयाला काय हरकत आहे! ” मुरारी चिमाजीअप्पांकडे वळून म्हणाला, “ श्रीमंत ! आपले उजवे हात गंगाजी हे आमचे वडील बंधु व नारायणजी द्दा माझा धाकटा बंधु. “ एकाटून एक पराक्रमी असे आधुनिक पांच पांडव हे नाईक; आज केक वर्षे त्यांच्या वांठ्याला वनवास आला आहे.” नारायणजी व मुरारी यांच्याकडे वळून रामानंद म्हणाले, “ पण कांहीं चिंता नादी. तुमचा वनवास फिटून ही अष्टागरची पुण्यभूमि फिरंग्यांच्या दास्यांतून मुक्त होण्याची सुवेळ आतां अगदी सन्निध आली आहे.” “ मुरारी ! तूं इतके दिवस कठे होतास ! ” चिमाजीअप्पांनीं विचारलें. “ श्रीमंत ! आम्ही पांचही भाऊ वनवासी आहा. सध्यां आमचा अज्ञातवास सुरू आहे. आमच्यावर फिरंग्यांचा केवढा दांत आहे हें आपण आतां जाणताच. आज सात आठ वर्षे झालीं, मी रात्रंदिवस डॉगरकड्यांवरून व दऱ्याखोऱ्यांतून वारा-प[ऊस-ऊन्ह-थंडी न म्हणतां गुप्तपणे वणवण हिंडत आई. हिंडतां हिंडता स्वामांच्या पुण्यवरणांचें दशन मला घडलें व मी त्यांच्या शिष्यवर्गात समा- विष्ट झालो.--” “« पण गेले दोन तीन आठवडे तूं कुठें होतास १ ” रामानंदांनीं विचारलें. “ सेनापतीच्या हालचालींवर नजर ठेवण्याची कामगिरी तुला मीं सांगितली, तेव्हांपासून आजवर तुझा पत्ताच नाहीं. मनांत म्हटले, तू एखाद्या चक्रव्यूहांत सांपडलास कॉ काय! ” “ चक्तव्यूद्वांतच सांपडलो होतो; नव्हे, शत्रूने उभारलेल्या कुटिल कारस्थाना- च्या चक्रव्यूहांत शिरून तेथील भेद आणण्यासाठी माझी सारी खटपट सुरू होती. त्यासाठीं पूर्व तयारी म्हणून विशिष्ट ठिकाणीं मळा मुरारजी नाईक माझा शत्रु को हुळ उठवावी लागली, अनेकजण मला स्वामींचा शिष्य मुरारी «१६ 2८५४०४१" श४४४४५५५५ ४५४४७४४१४0 ४७४१४४४४४८ २४२ पेशवाडवेतीळ धर्मसंप्राम म्हणून ओळखीत होते, त्या ओळखीचा फायदा घेऊन स्वार्माशी भांडून फुटून आहेर पडलो आहें असा बोभाटा करावा लागला, इतके सारे प्रयत्न करून मी श्या संधीची वाट पहात होतों, ती संधि मला लौकरच मिळाली. सेनापति सिल्व्हेरा सुंबईहून दुसऱ्या वेळीं परवां इकडे येतांना फजीत पावला, त्याच्या पदरीं मीं इरयुक्तीनें आश्रय मिळविला.” “ पण तुला आश्रय कसा मिळाला! ” चिमाजीअप्पांनीं मध्ग्रेंच विचारलें. “ आश्रय कसा मिळाला तें फार मोठें रामायण होईल. तो आश्रय मिळ- विण्यासाठीं मळा माझी वाणी मात्र फारच शिणवावी लागली, कुशब्दांचें अमंगल स्नान तिला अनेकदां घडलें.” मुरारी चिमाजीअप्पा व रामानंद यांच्यापुढे मस्तक नमवून उद्गारला, “ मी मराठमंडळाचा हाडवेरी आहें अशी सेनापर्तीची खात्री पटवून देण्यासाठी ह्या जिभेला ह्या दोन परमपूज्य व्यक्तींविरुद्ध काय काय असत्य वदावे लागलें तें मळा, त्या ऐकणाऱ्या सेनापतीला व परमेश्वराला माहीत; 'पण ज्याचा शेवट गोड, तें सवच गोड.---” “ तेंच मीदेखील म्हणणार होतों, ह्या सग>याचा शेवट गोड झाला ना! ” रामानंदांनीं विचारलें. “८ आपणा सवांच्या कृपेनें माझा हेतु सफल झाला असें मला वाटतें. मुरारी चिमाजीअप्पांकडे वळून म्हणाला, “ श्रीमत ! भआापणा सर्वांना इतके दिवस अनेक गुढे पडलेलो आहेत. अन्टोनिओची मुक्तता कशी झाली याचा शोध लागला का! ” “नादीं!” “ आणि निर्मळला शतचे एक संदेशवाहक कबुतर अचानकपणें आपल्या सेनिक्राच्या हाती लागलें, तें कोणाचें होते! " “ त्याचादेखील कोध लागला नाही.” “ ह्या सर्व कारस्थानांच्या मुळाशी बाबारा आहे. तें कबुतर ह्या कबुतरांचें भावंड होतें. ह्वा कबुतरांच्या साह्याने वसईच्या किल्ल्यावर बातम्या पोचविण्याचा बार्बाराचा उद्योग आज बारा तेरा दिवस अव्याहत चालला आहे. धोंडशाछ््ीरी व भय्याशास्त्री यांना बंदीवासांतून सुक्त करणारी ढालगज भवानी तीच; इतकेंच काय, पण आपल्या खलबतखान्यांत होणारी खलबते ठिकाठेकाणच्या अनुयायांना अंमलबजावणीसाठी कळण्यापूर्वी लीं वसईच्या किल्ल्यावर सेनापतीला कळतात.” सुरारी बाजीबाकडे वळून म्हणाला, “ कदाचित्‌ किछेदारांना क्षा गोष्टीचा कांही शत्रुकारस्थानाचा स्फोट २४३ -, नाना शीण फटीकशीालन्ो री सुगावा असेल; कारण ते फार चतुर व चौकत असून त्यांच्याच पराक्रमाने द्दा किल्ला आपणां मराठयांना प्रास झालेला आहे. ध्या किल्ल्याची व त्याबरोबरच साऱ्या मराठमँंडळाची व स्वतःचीही इभ्रत राखण्यासाठी ते डोळ्यांत तेल घालून जपत असले पाहिजेत ! त्यांनीं ह्या फितुरांचा शोध करून त्याविषयी योग्य तो बेदोबस्त केला पाहिजे.” मुरारीचे हे शब्द तर बाजीबाच्या वर्मी जाऊन झोंबले. त्यानें कलें तें वर मान करून पाहिलेंदेखील नाहीं. “ एकूण शेवटीं एका यःकथ्चित्‌ बायकोमाणसानॅच आम्हांला चकाविलें म्हणा- बयाचें ! आम्हां सर्वाचीच अक्कल बाबौराच्या कारस्थानांपुढें गुंगून गेली ! ” चिमाजीअप्पा रागाच्या ओघांत किंचित ऑठ चावीत उद्गारले, “ केवळ नारो शेकरांची सुटका बार्बाराच्या मध्यस्थीवरून झाली, ह्या तिच्या चांगुलपणावर भाळून आपण सर्वे फसलो.” “ होय ! ? बाजीबा इतक्या वेळांत पहिल्यानेंच बोलता झाला, “ श्रीमत ! मीं तरी बाबाराळा पहिल्या दिवशीं किल्ल्यावर आश्रय दिला, तो तिचा भलेपणा पाहूनच.) “ स्त्रियांचे मोहूक सतरीपण हाच तिचा भलेपणा आहे असें प्रत्येकाला-निदान प्रत्येक सत्रेण पुरुषाला वाटतं.'' बोलतां बोलतां मुरारीनें बाजीबाच्य़ा चर्येकडे एकसारखी टक लावली होती. तो स्त्रेगपणाचा आरोप जरी सार्वत्रिक ऊर्फ अनामेक होता, तरी तो मुख्यतः बाजीबाच्या वर्मी चांगलाच झोंबला, तें पाहून मुरारीने त्या कडू भाषणावर थोडी साखरपेर केली, “ पण बाजीबांसारखे कर्तव्य- निष्ठ तरुण मराठे गडी जे आपल्या बायका मुलांच्या व आपल्याही प्राणांची पर्वा न करतां मायदेशाच्या मंगलासाठी झटणारे, त्यांच्यासारख्यांच्या डो..यांतदेखील बाबारासारखी एक यःकश्वित्‌ बायकोमाणूस वूळ फेंकू शकली, ही एथल्या रणमर्दाची नामुष्की म्हणावयाची कीं बार्बाराची शह्ामत म्हणावयाची ! ” रामानंद म्हणाले, “ तर मग मला वाटते, फ्रॅन्तिस जो आपल्या वतीनें फिरंग्यांशीं लढण्यासाठी म्हृणून मंडपेश्वराकडे गेला, तोदेखील पोटांत असाच कांह्दी दुष्ट कावा धरून गेला असला पाहिजे.” “ अत्‌ ! नादीपेक्षां त्याच्या तांडेळगिरीखालीं मंडपेश्वराचा पाडाव करण्या- ३-4 साठी गेलेळें आरमारी जढहाज वाटेतच फिरंग्यांच्या स्वाधीन दोऊत तेंच भापणां- २४४ पेशवाइतीळ धमंसंप्राम २४ “४८०८९ ४४ “शश “* -“ *-धााशाशाधा- “7-५ र > ८“ ५९-८० ४--८८५५१/५४५/१४४४४४/000/ विरुद्ध लढण्याच्या कामीं शत्रूला कसे उपयोगांत आणतां आलें असतें ! '” नारायणजी म्हणाला. “ नारो शेकरांची मोकळीक झाली, ती बार्बाराच्या शब्दावर झालो, ह्यो आपल्या मेडळीची समजतदेखील बावनकशी असत्य आहे.” मुरारी म्हणाला. “ खरं ! ” चिमाजीअप्पांनीं विचारले. “ खरे.” मुरारी उत्तरला. चिमाजीअप्पा चित्राप्रमाणें तटस्थ वृत्तीने बाजोबाच्या तोंडाकडे पाहूं लागले. त्या पहाण्याचा अर्थ असा की, त्या एका गोष्टींवर भोळेपणानें विश्वासून बाजीब्रानेंच चिमाजीअप्पांपाशी बांबाराची प्रशंसा केली होती; व फ्रेन्सिसला मंडपेथ्वरावरील मोहिमेवर मराठ्यांच्या बाजूनें लढण्याला जातां आलें तेदेखील त्याच प्रशंसेच्या जोरावर एकूण बार्बाराच्या ढालगजपणाचा सर्व दोष आपल्या माथी येत आहे असें पाहून बाजीबाचे मस्तक भणाणून गेलें. त्याला मनस्वी मनस्ताप झाला. त्या मनस्तापाचे बार्बारा हें एक ज्ञात कारण झालें; पण त्या- शिवाय आणखी एक अज्ञात कारणद्दी होते; तें असें को, बाजीबाची तरुण व सुष्तील पत्नी बगूबाई द्वो बार्बाराच्या थेरांना कंटाळून आपल्या माहेरीं निघून गेली हाती. बाजीबानें बार्बाराशी जोडलेली दोस्ती तिला संशयास्पद वाटल्यामुळें ती बाजीबाला रागाच्या भरांत कांहीं तोडून बोलली; त्यामुळें बाजीबाने चिडून तिला मारझोड करून माहेरी हांकळून दिलें होते. बगुबाईची ही अशी वाट लागली, फ्रन्सिसद्दी मंडपेश्वरच्या लढाईवर गेला व त्यामुळें बाजीबाच्या संसारांत बाबोराचा अनिर्बंध धांगडधिंगा सुरू झाला होता. बार्बारानें बाजीबाला इतकें वर करून घेतलें होतें कीं, मराठमंडळांत कोणतीही महत्त्वाची वाटाघाट झाली, कीं ती बाजीबाच्या संमतीनेंच व्हावयाची; बाजीबानें ती बार्बारापाशीं बोला वयाची, बाबारानें ती कबुतरांच्या अथवा अन्यद्वारां वसईला पोर्शियाला कळवावयाचची, पोशियाने' ती खबर सेनापतीला द्यावयाची व सेनापतीनें मराठयांची मसलत हाणून पाडावयाची; अशी बाजीबापासून थेट पोतुगीज सेनापतीपर्यंत फितुरीची लांबण लागली होती व बाजीबाला त्याची दादही नव्हती. पण आतां मुरारीनें जो प्रकार उजेडांत भाणला त्यावरून बाजीबाचें मन त्याला खाऊं. लागलें को, ह्या सर्व अनर्थालहा कारण आपण ! शात्रुकारस्थानाचा स्फोट २४५ 7-2: ८५८/-८८-०-८५-/५४५८- « -*-“- “->--.५---८८---५-८-५८०--८८-८--.-८.८ “८६-१५ ८गार2--ाआ---- बार्बारा ढालगज आहे याविषर्यी बाजीवाला आतां यत्किंचित शंका उरली नाहीं. तरीही त्यांतल्यात्यांत बाजीबाला समाधान मानावयाला एकच जाया होती; त्याच्या मताप्रमाणे बाबाराच्या खटपटीमुळेंच नारो शंकरांची सुटका झाली होती; पण मुरारी ती गोष्टदेखील अतत्य आहे असं ठांसून सांगूं लागला. तो धक्का बाजीबाच्या मनाला असह्य झाला. त्यानें मुरारीला विचारलें, “ नारो शेकरांची सुटका बार्बाराच्या मध्यस्थीने झाली नाही असें तूं कक्षावरून म्हणतोस! ” “ ह्या पह्या पुरावा. ह्या पुराव्याच्या जोरावर मी तसें म्हणतों.” असें म्हणून मुरारींनें आपल्या अस्तनींतून एक पत्र काढून तें बाजीबाच्या हातीं दिले व म्हटलें, “ पो्शियानें बार्बाराला लिहिलेल्या पत्राचा ह्या मराठी तर्जुमा आहे. मीं तो मुद्दाम पुराव्यासाठी करून घेतला आहे.” बाजीबानें तें पत्न वाचून पाहिलें मात्र व तें तर्सेच मुरारीच्या हाती देऊन तो म्हणाला, “ तूं म्हणतोस तेंच खरें. त्या चांडाळणीनें मला चक्रविळे, माझ्या डोळयांत धूळ फेकून माझ्या नांवाला डाग लावला.” तो नेत्रांत उभे राहिलेले संतापाश्रु आपल्या अंगरख्याच्या अस्तनीनें पुशीत उद्गारला, “ माझा अध:पात झाला; मी फसलो. ह्या पापाचें प्रायश्चित मला घेतलेंच पाहिजे. बत्स !--” असें अर्धवट बोलून बाजीबा त्याच क्षणाला बेठकींतून उठून बाहेर निघाला. “ थांबा किल्लेदार ! जरा थांबा.” मुरारी म्हणाला. “ आतां मला श्रीमंतांसमोर उभे राह्वाण्याला तोंड नाही. मला प्रथम ह्या अनथार्चि मूळच उपटून टाकलें पाहिजे.” असें म्हणून बाजीबा तेथून बाणासारखा निघून गेला. मुरारी बाजीबाला उद्देशून म्हणाला, “ स्वतःची नामुष्की स्वतःच्या कानांनी ऐकायला नको, म्हणून किल्लेदार घाईघाईने निघून गेले. ९ नारायणजीने हळूच विचारलें, “ की ते बार्बाराला वेळींच सावध करून वांच- विण्यासाठीं निघून गेळे! '' पण नारायणजीच्या बोलण्याक्रडे कोणीं फारसें लक्ष्य दिलें नाहीं. चिमाजीअप्पांनीं सुरारीपासून ते पन्न मागून घेऊन वाचून पाहिलें. त्यांत पुढीलप्रमाणे मजकूर होता. “ अर्नाळा आपल्या स्वाधीन होण्यासाठीं किल्लेदाराला भरपूर लांच देण्याचेंही जरूर तर कबूल कर. त्याचें ज्या अर्थी तुझ्यावर प्रेम आहे, २४६ पेशवाईतील धर्मसंप्राम ८०-2१ 0. टफ > २८४८४१० ४४-५९ ४४४५४४” ५५०५४४०४१४” त्या अथी तो लांच घेऊन वश होईल असें वाटते. एक किल्लेदार तेवढा वद झाला, कॉ मग आपले बेत तडीला जावयाला फारसा प्रत्यवाय नाहीं, नारो शकर तुझ्या खटपटीनें सुटला अशी जी तेथल्या सर्व मंडळीची सम: जूत आहे ती आपल्या फारच हिताची आहे. त्या समजुतीच्या जोरावर तूं प्रस्तुत साऱ्या सु्टींची उलथापालथ करूं शकशील. तूं आपलें सर्व सामर्थ्य पेशवे व रामानंद ह्या दोघांना कॉडण्यांत खर्च कर. आणि मराठ्यांशी शिष्टाई करण्यासाठीं जेव्हां लोक येतील, तेव्हां त्यांच्याशी वैमनस्य दाखविण्याला चकूं नकोस. आपला ह्या डाव साधला, चिमाजीअप्पा पेशवा व स्वामे रामानंद हे आपल्या हातीं येऊन अनोळाही हाती आला, कीं विजय आपल्या बाजूला ठेविलेला आहे. क्र ज्र 3 ( यापुढें पोशैयाचा स्वतःच्या प्रेमसंबंधाविषयीं मजकूर हाता. तिनें डोमिंगोला दोष देऊन, असच त्याचें वतन सुरू राहिल्यास आपण त्याच्यावर अखेरपावेतों प्रेम करूं शकू किंवा कसें याविषयीं संशय प्रदार्शत केला केता; पण पोशियाच्या निधनामुळे तिचा प्रेमावेषय आपोआप संपला असल्यामुळें एथें त्याची वाच्यता! कशाला !) पत्र वाचतां वाचतां चिमाजीअप्पांच्या गोरवर्ण चर्येवर संतापाची रक्तिमा कलेकलेने उमटत होती. पत्र वाचून होतांच तें त्यांनीं रामानंदांच्या अंगावर टाकून नारायणजीला म्हटले, “' नारायणजी ! आत्तांच्या आतां जाव ती ढाळलगज भवानी आणि तो हरामखोर ह्या दोघांना केद करून इकडे घेऊन याः त्यांच्या अपराधांना साजेशी शिक्षा त्यांना झाली पाहिजे.” रामानंद तें पत्र वाचीत असतां मुरारी चिमाजीअप्पांना म्हणाला, “ श्रीमंत ! माझा एक विनंतिअर्ज आई.” “ काय! ” इतक्यांत लोकर तडकाफडको आपण ह्या अपराध्यांना शासन करूं नये.” “ त्र काय! अका दृंगलबाजाला आणखी फितुरी करण्यासाठी जिवंत ठेवूं! ” “ तसें मी म्हणत नाहीं. फितूर जो असेल, त्याला शासन हें झालेंच पाहिजे, पण किल्लेदार तसा फितूर नाही. अशी एथवरच्या एकंदर प्रकारावरून माझी २४५५६५ ५५५८ ००४०५००७०५ -2५८-५/- “2 ८21- -५८/०८८-2 “ ५2५८५८८५८६ > “५४५५५४५५८५ ४0९४ ४४४४४ ४४0४ शोनजाक शत्रुकारस्थानाचा स्फोट २४७ ८2-५४ ८-८ “८०५०-०५-८५ ४४५०४८५ ५४५५८५८५५५ ५८८५८०५८५८ ५८-०८५॥५५/५/५-/५८५-०८५/५५ 7 ८ १५ ४ /५-८५-८/५८/५८५५ ८“५//४१%/४0५/-- “४५८५ ४५/८५९ य9/-५-”४”७/५८८५/-१५५-/*००- क्य खात्री झाली भाहे. तो स्रोण असेल-नव्हे, आहे; एरव्ही तो बार्बाराच्या आहारी गेला नसता. तो जितका शर तितकाच भाबडा आहे. आपणासारख्या चतुर मुत्सद्यांनादेखील त्या बाईच्या पोटांतीलळ कावा या घटकेपावेतो कळला नादी, मग किल्ठेदाराला तिनें हवां द्वा म्हणतां चकविलें यांत आश्चर्य ते काय ! पण आपण त्याच्या आजवरच्या पराक्रमांकडे पाहिलें पाहिजे. सारीच माणसें सर्वस्वी निर्दोष आपणाला कोठून सांपडणार !' किढेदाराचा पराक्रम ह्या अर्नाळ्याच्या रूपाने आपणासमोर मूर्तिमेत नांदतो आहे; अश्या रणगाजींला आपण एवढ्याशा अपराधाबद्दल हातचा गमावणार काय ! ” इतक्यांत रामानंदांचें पत्न वाचून झालें. मुरारी रामानंदांकडे वळून म्हणाला, “ आपणाला भाझे विचार कितपत पटतात ! आपले माझ्या बोलण्याकडे लक्ष होते का! ” “ हे ! माझें लक्ष होतें. मलादेखील वाटतें की, ह्षा प्रकरणांत बाजीबाचा अपराध म्हणण्यासारखा भयंकर नाहीं; मात्र एकद्रींत अर्से वाटतें कॉ, बार्बाराच्या मोहपाशांत गुरफटल्यामुळें बाजीबा बिघडला आहे. तेव्हां तिला मात्र अवश्य शासन झालं पाहिजे.” रामानंद म्हणाले. र; नाहीं.---” मुरारीला पूर्णपणें बोळूं न देतां चिमाजीअप्पांनीं एकदम त्याच्यावर ओरडून त्याल) विचारलें, '* काय नाहीं ! मुरारी ! बाबारा ही सरी भाहे, म्हणून तुला तिचा कळवळा येतो काय! ” “ नाहीं,” मुरारी म्हणाला, “ श्रीमंत ! मी काय म्हणतो ते आपण पूर्ण- पर्णे ऐकून तरी घ्याल ! माझें उलट असें म्हणणें आहे कीं, बार्बाराला तिच्या अपराधाबद्दल देहान्त शासन तर मिळणें अवरय आहेच; पण तें शासनदेखील तिच्या अपराधाला अपुरे होईल; यास्तव तिच्या जातभाईचा पाडाव करण्याच्या कामी तिच्या अस्तित्वाचा उपयोंग करून घेऊन मग तिला देहान्त प्रायाश्चत मिळावे र १9 एवढें मुरारी बोलतो, ताच बाजीबा एक रक्ताने थबथबत असलेळें मुंडकॅ डाव्या हाती व रक्ताने भरलेली तरवार उजव्या हाती. असा तेथें प्रविष्ट झाला व तें मुंडळें चिमाजीअप्पांसमोर ठेवून म्हणाला, “ देह्वान्त प्रायचित ! श्रीमत ! जिला आपण देहान्त प्रायश्चित देण्याचा विचार करीत झ्ेतां, त्या कुलटेचें हें सुंडकें पहा ! गोष्ट खरी की, माझ्या गाढवपणामुळें हो चांडाळीणं २9४८ पेशवाईतील धर्मसंप्राम *५-५--५६-/८८५८-६/४८५-५” ८५ ५८४५५५५५५१ ४५/४८५/*-५४/ ४८४५४४१ ॥॥४ ४४४७७४७४४४ ४४४ की फच ाचकनया क ./य क ७ न्याल शॅफारली व सवोना डोईजड होऊन वसली. तिनें माझ्यावर मोहिनी घालून मला आपल्या दारा कुत्रा बनवून सोडलें होते. त्या संमोहावस्थेंत माझ्या ह्वातून अनेक अपराध-अक्षम्य अपराध घडले; त्यांचा पाढा मी माझ्या तोंडानें कशाला वाच ! त्या सगऱ्याचें सार एवढेंच की, मी महानीच व पातकी आहे. माझीं पापें माझ्या एथल्या बांधवांवर नाना प्रकारचीं पापें ओढवून आणण्याला कारण झालीं आहेत. ह्या सर्व अपराधांबद्दद मलादेखील देहान्त शासन मिळणंच उचित आहे. तें शासन भोगण्याची माझी तयारी आहवे; पण ते माझें मीं भोगण्यांत अर्थ नाहीं. मीं आत्महत्या केळी तर “भावी संकटांना भिऊन हा भ्याड मरून गेळा' असें दुनियेमर माझें दंसें होईल; पण श्रीमत ! तेंच शासन आपण मला दिलें तर आपल्या पद्रच्या सर्व लोकांना दहशत बसेल क्री, कनक किंवा कान्ता यांच्या मोहाला बळी पडून कर्तेन्यपराड्मुख होणाऱ्या नादान देशकंटकाला पेशवेसरकार देह.न्त शासन देतात ! ” बोलतां बोलतां बाजीबाने आपली तरवार चिमाजीअप्पांच्या पुढयांत ठेवली. चिमाजीअप्पांना कांहीं क्षणांपूर्वी बाजीबाचा मनस्वी संताप आला होता व संशयाच्या जाळ्यांत सांपडून ते बाजीबाला देहान्त शासन देण्यासाठीं अधीर झाले होते; पण बाजीबाची ती पूर्ण उपराते पाहून त्यांचा पूर्वीचा विशवार पालटला. त्यांच्या संतापाचे अनुकंपेंत रूपांतर झालें. बार्बाराचा बाजीबानें वध केला हॅ जरी त्यांना रुचलें नाही, तरी आजवर बार्बाराच्या, बाबतींत बाजीबा- कडून कोणतेह्दी अन्याय कळून वा नकळून घडले असले तरीदेखील ते बाजीबानें हेतुपुरस्सर केलेले नाहींत अशी त्यांची खात्री झाली. ते त्यास म्हगाले, “ बाजीबा ! तुझी कळकळ व आजवरची सेवा पाहून आम्ही तुल तुझ्या अपराधांची क्षमा करण्याचें ठरविले आह.” « पण श्रीमंत ! आपल्या क्षमेनें माझ्या पापांचे क्षालन थोडेच होणार आहे! ” बाजीबा म्हणाला, ८ क्षम्ेनें पापांचें क्षालन होणार नाही; प्रायश्चित्तानें होणार आहे.” रामानंद म्हणाले. “ मीदेखील तेंव्व म्हणत होतों. बाजीबासारख्या कसलेल्या वीराचें साह्य या वेळीं आम्हांला अवऱय उपयोगी पडेल, आम्हांला वास्तविक बार्बाराचाददी फ़ार उपयोग होणार होता; पण किल्लेदार! तुमच्या आतताइपणाच्या ह्या शत्रकारस्थानाचा स्फोट २४९ क्ट आ००७००५००००५००७ ४००५-४४ ४८५४४५॥४टन्टधश-2 7४४0” “४५४५ >“ २५८८ १ - 2५ >या टा -१-४£* 9/४-५४४४/५८”' भर्यकर कृत्यामुळे आम्ही त्या उपयोगाला मुकलो आहों. तोही वचपा आतां तुम्ही भरून काढला पाहिजे व तें तुम्हांला शक्यही आहे.” मुरारी म्हणाला. “ त कर्से काय ! ” चिमाजीअप्पांनी विचारलें “ ते. आपण आतां बोळूंच. प्रथम मळा किल्लेदारांची कबुली पाहिजे आहे मुरारी म्हणाला “ किठ्लृदारांविषयीं आतां तुम्हांहा काळजी नको. ते आजवर आमच्या शब्दाबाद्देर गेळे नाहींत व पुढेंही जाणार नाहींत.” चिमाजीअप्पा बाजीबाकडे वळून म्हणाले, “ बाजीबा ! आपल्या हातून पाप झालें असें जर तुला वाटत असेल, तर त्या पापाचें प्रायश्चित घेऊन पावन होण्याला तुझी तयारी असेल'च. मरावयाचेच झालें तरी एखाद्या भागूबाईप्रमाणे मरणें बरें नाही. रणमरदाना रणांगणावरील मरण शोभते. “ ठोक आहे. रणांगणावर मरण्याची माझी तयारी आहे. मरणाला मी आजवर कधीं भ्यालो नाहीं व पुढेंही भिणार नाहो.” “ ठोक आहे. घ्या तर ती तरवार इकडे.” असें म्हणून चिमाजीअप्पांनी बाजीबाची तरवार मागून घेतली व ती बाजींबालाच अपेण करून म्हटले, “ शत्रूचे रक्त पिण्याला ह्या तरवारीनें आजपासून प्रारंभ केला आहे. हिची तह्वान शत्रूंचा समूळ संहार होईतो. शमावयाची नाद्दी; ती तिची तहान शमविण्याची जबाबदारी बाजीबा आतां तुमच्यावर आहे. बाजीबाने चिमाजीअप्पा व रामानंद यांना नम्रतापूर्वक वंदन करून त्या तरवारीचा स्वीकार केला. र. ळू ळू ती सबंध रात्र त्या सवे मंडळीचे पुढील योजनेविषयी गुसत खलबत झालें. त्या खलबतांतून काय निष्पन्न झालें हें जरी इतर कोणालाही कळलें नाहीं, तरी त्याच दिवशीं सायंकाळीं सूर्यास्ताच्या सुमाराला मंडपेश्वर मराठय़ांनी पाडाव केल्याची शुभवार्ता किल्ल्यावर येऊन थडकली. ती हवां द्वां म्हणतां सर्वत्र पसरली. चार्बाराच्या वधाची बातमी मात्र बाहेर फुटली नाहीं, तिच्या इतर परिवाराला ताबडतोब गिरफदार करून तुरुंगांत डांबण्यांत आलें, तें देखील या कानाचें त्या कानाला कळलें नाहीं. तरीपण एकंदरीत त्या दिवशीं किल्ल्यावर भयंकर घडामोडी सुरू झाल्या, इतकी उलथापालथ होण्याची कारणें काय हॅ जाणण्यासाठी जो तो १» २५० पेडवाईतील धर्मसंम्राम परमोत्सुक झाला होता व जो तो दुसऱ्यापार्शी कुतूहूलपूर्वक चौकशी करीत होता. त्या चौकशींतून जरी फार कांहीं निष्पन्न झालें नाही, तरी जे काय थोडे बहुत निष्पन्न झाले, त्यावरून ज्याच्या त्याच्या तोंडीं शुभवार्ता घोळूं लागल्या; त्यांचा निष्कर्ष असा को, 'मराठ्यांतील खंडोजी माणकर, गंगाजी नाईक अणजूरकर, शिवाजी नाईक वगैरे अनेक खाशी मंडळी कोणी सुतार, तर कोणी लोहार, तर कोणी कासार बनून वसईच्या किल्ल्यांत ठाणें देऊन बसले असून त्यांनीं गुसपणें किल्ठयावरील बरींच सूत्रे आपल्या सुठींत आणलीं आहेत. मुरारी ह्या त्यांच्यापेकींच एक आहे. आतां लोकरच मराठे त्या आपल्या मंडळी- कडून मिळालेल्या अंदाजानें बाहेरून वेढ्याची उभारणी करून हृल्ला चढविणार व किला जिंकून त्यावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकविणार !'' ह्या बातम्या अथोत खाशा मंडळीची खलबते चोरून ऐकणाऱ्या एकनिष्ठ व विजयोत्सुक सेवक्रांकडून बाहेर फुटल्या होत्या, अर्थात्‌ त्यांच्या विश्वसनीयतेबद्दल मुळींच शेकरा नव्हती. दुसऱ्या दिवशीं उजाडतांच बाजीबा आणि मुरारी हे दोघे वसईला जाण्यासाठी रवाना झाले असेंही सवांना माहीत झाले. मुरारीच्या जाण्याविषयीं कोणाला आश्चर्य वाटले नाही; पण बाजीबा त्याच्याबरोबर कशाळा गेला हं मात्र कोणालाही कळलें नाहीं. तरीपण चिमाजीअप्पा, रामानंद वगेरे खाशी मंडळी त्या दोघांनाद्दी पोःचाविण्यासाठीं मुद्दाम किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गेली. ते दोघे नावेंत बसतांना त्यांना रामानंदांनीं शुभाशीर्वाद देऊन श्रीफळ त्यांच्या पदरी घातलें व “वसईच्या किल्यावर मराठयांचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही माधारे येणार नाही'.. अशी प्रतिज्ञा करून बाजीबा व मुरारी नावेंत बसले. तें पाहून सर्व मंडळीने. कयास बांधला का, 'ह्या धर्मसंप्रामाचा शेवट ढोकरच लागून मराठे विजयी होणार'. प्रकरण सतरावे मेरी आणि जोसेफ धांत साखर पडावी या न्यायाने मंडपेश्वराकडील विजयी वीर त्याच दिवर्शी सृयांदयाच्या सुमाराला अर्ना>्यावर येऊन पोचले. त्या युद्धप्रसगाच्या सुरम्य विजयवार्ता ऐकण्यांत मंडळींचा बराचसा वेळ गेला. मात्र एखाद्या परम- रूपवती युवतीला टक्कल पडल्यामुळें तिच्या सोदयीत वेगुण्य उत्पन्न व्हावे, त्या- प्रमाणे त्या विजयांतद्दी कांही वेगुण्यें होतींच. त्यांतले मुख्य वगुण्य हॅ को, मराठ्यांकडील एक मुख्य वौर भेरव द्वा ऐन युद्धाच्या खणाखणोंत कोठे नापता झाला शोता; मराठ्यांकडील पट्टीचा गोळेंदाज रॉबर्टसन हाही सोफियाच्या नादाने फिरंग्यांना वहा झाला होता व सर्वोत विशेष विस्मयकारक गोष्ट हवी का; मराठयांनीं ज्या दोन जीवांच्या आधारावर मुख्यतः ही मोहोम जिंकला हाती, ती सोफियाची दासी मेरी आणि तिचा भाऊ जोसेफ हो दोघह्दो कोठे नापता झालीं होतीं. रॉबर्टसन फिरंग्यांच्या बाजूला वळला, याचें कोणाला फारसें आश्वय वाटले नाहीं; प्रारंभापासूनच भैरव, विठ्ठल शिवदेव, बुबाजी नाईक, दुऴभजी मोरे, नारो शकर वगेरे मंडपेश्वरच्या प्रल्यांत मराठयांच्या बाजूनें प्रामुख्याने मृत्यूच्या जबड्यांत उभे ठाकून झगडणाऱ्या वौराम्रणींना त्याचा फारसा भरंवसा वाटत नव्हता; पण मेरी व जोसेफ ह्या दोन भावंडांनी मराठयांना फिरग्यांच्या गोटांतील भेद वेळोवेळीं अचूक देऊन विजयमांदेराचें एकेक दालन खुले करून देले हातें. अ गदीं प्रथम मेरीनेंच मंडपे*वरच्या फिरग्यांच्या तयारीची खबर भेरवाला दिल्या- सुळे मराठ्यांना आपली जय्यत तयारी करण्याला भरपूर अवसर मिळाला होता. मेडपेश्वरचें ठाणें म्हृणजे फिरंग्यांचा बालेकिळाच होय. तें त्यांचें साष्टी प्रांतांतील एक मुख्य धर्मपीठ व विद्यालय या नात्यानें तर त्याला मद्दत्त्व होतेच; पण शिवाय तें ठिकाण सुराक्षितपणाच्या इटीनेंद्दी अत्यत महत्त्वाचे असे ह्वाते. हव त्या स्थलाचें महत्त्व प्राचीन काळापासूनचे हेते. प्राचीन काळ म्हणजे अत्यत थामघुमीचा; त्या काळांत बोद्ध भिक्षनीं कान्हेरी-मेडपेश्वरचा ह डोंगरी व वन' वैभवसंपन्न असा प्रदेश हुडकून काढून तेथें अनेक सुदर गुहा खोदून तेथे वास्तव्य केलें. पुढें आद्य शंकराचार्यांनी बोद्ध धर्मांचा उच्छेद करून अखंड भारतवर्षात २५२ वेशवाईतीळ धर्मसंप्राम ७.२०५५४५-००/७४/४/ ४ ४” €४श४्टध ४७ ४७४४४४४४१- ७९४४४४४५५४ ४४४0 97 ४ न्न (व 1 सनातन हिंडधर्माचा ध्वज फडकविला. तेव्हांदेखील कांद्दीं बोद्ध भिक्षूंना ह्या गुद्दांत निर्वेध आश्रय मिळाला. कालांतराने बोद्धथमांचा र्‍हास होऊन सनातन हिंदुधर्म प्रभावशाली झाला, बोद्ध भिक्षु एकामागून एक कालवश झाले व त्यांची ता निवासस्थान [ददू साघु-संन्याऱ्यांच्या वास्तव्याने मंडित झाली. श्या हिदुधमांच्या भरभराटीच्या काळांतच मेडपेश्वरचे देवालय वेभवशिखराला पोचले. तोंच फिरंग्यांची वक्कद्दटे अष्टागराक्डे वळली ब हया निसर्गरमणीय भूमिभाग त्यांच्या काकडृटींतून बचावूं शक्रला नाहीं. फिरंग्यांनीं तो भाग आपल्या अंमलाखाली आणून तेथऱ्या साघु-बेराग्यांची कत्तळ केली व तेथे आपलें ठाणें दिळें त्यांनीं मंडपेश्वराच्या ,देवमंदिराचें ख्रिस्ती प्रार्थनामंदिर बनविले, आजबाजूच्या इतर पवित्र हिर देवालयांचीही तशीच विटंबना केली व मेडपे- श्वरच्या देवाला जे अफाट उत्पन्न ह्वोते, त्या उत्पन्नावर ख्रिस्ती धर्मगुरु मनमुराद व्वरू ळागले. पुढे मराठ्यांनी वसईचा धर्मसंग्राम आरंभून फिरंग्यांचा उच्छेद मांडला; तेव्हां फिरंग्यांनीं मेडपे>वर येथें लढाईची उत्कृ तयारी करून मराठयां- शीं तोंड देण्याचा निधार केला होता कान्हेरी भेडपेश्वरचा डोंगराळ भाग फिरंग्यांना वस्ती करण्याला जितका सोई वा, तितक्राच तो जिंकून घेप्याला मराठ्यांना गरसोईचा होता. शिवाय तेथली फिरंग्यांची तयारी मराठ्यांच्या डोयांवर येण्याइतकी उघडी नव्हती. त्यामुळें मराठयांनी वसई साषट्टीमधीळ इतकां ठाणी जिंकून घेतली तरी मंडपेश्वर त्यांच्या दृष्टिपथाबाहेरच राहिला होता. मराठ्यांचा विचार असा काँ, मुख्य वसईचा किल्ला काबीज झाला, की फिरग्यांची त्या प्रांतांतत उचलबांगडी झाली. मंग मंडपेश्वर तान्यांत आल्यांतच जमा. आणि फिरग्यांनीही ऐन खडाजंगीच्या वेळीं मराठ्यांवर मागाहून छापा घालण्याला सोईचे पडावे, म्हणून मंडपेश्वरची तयारी राखली होती. ती त्यांची तयारी जर उजेडांत आली नसती, तर ऐन- वेळीं मराठ्यांवर तें एक परम संकट कोसळले असतें; पण भगवंताची इच्छा त्या धर्मसंग्रामांत मराठ्यांना विजयी करण्याची होती, म्हणून केवळ त्याच्या इच्छा- मात्रेकरून चुळणें एथील प्रळय अकरटिपतपणें उत्पन्न झाला व त्यासुळें मराठयांचा मोर्चा मंडपेश्वराकडे वळला त्या वेळींदेखील मेरीने जर मराठ्यांना मंडपेश्वरचा भेद दिळा नसता, तर पेटत्या दिव्यावर पर्तंगानें झडप घालावी त्याप्रमाणें मैरव, विठ्ठल शिवदेव व मरी आणि जोसेफ २५३ दुद्मजी यांची अवत्या झाली असती. मेरीनें नुसती फिरंंग्यांच्या तयारीची बातमीच दिली असें नाहीं, तर कान्हेरी-मंडपेश्वराच्या आजुबाजूला फिरेग्यांची कोठें काय तयारी आहे हेदेखील तिनें मराठयांना अचूक रोजच्या रोज येऊन सांगावे व मराठ्यांनी नेमका त्या त्या ठिकाणांवर घाला घाळूत फिरंग्यांची वाताहात उडवावी. मेरी हा सोफियाची विश्वासू दासी, सोफिया हो फादर पार्टोची प्रियतमा व फादर पोर्टो हा मंडपेश्वर्वा प्रमुख फिरंगी पुढारी, अशी सांखळी जुळल्यामुळें व मेरीचा प्रारंभापासूनच सारा ओढा मराठ्यांकडे असल्यामुळे तिनं फादर पोटोंच्या अतरगांतील बातम्या ऐकून गुपचुपपणे मराठय़ांना येऊन सांगाव्या व मराठ्यांनी त्या रोखाने आपलें पुढील धोरण ठरवावे, असा प्रकार एकसारखा सात आठ दिवस सुरू होता. मराठयांना मेरी इतकी जबाबदारीची कामगिरी कशी पार पाडते हे एक गूढच होतें. पण ते. गूढ एके दिवशीं स्वतः मेरीनेंच भेरवापाशीं उकळून दाखविले होते; ते असे कौ, मेरी सोफियाची विश्वासू हर म्हणून मराठ्यांच्या गोटांत मराठथांकडील बातम्या काढण्यासाठी साकसुरतणपणें येई व बातम्या काढून माघारी जाई. सोफियाने आपल्या ददलक्या शीलाला अनुसरून मेरोला आणखी अशीही राजरोस मोकळीक दिलो हाती कॉ, मराठ्यांचा म्होरक्या जो भैरव, त्याच्यावर मायावी प्रेम दाखवून त्याला मोहूजालांत अडकवून गोता देतां आला तरी फार चांगले. इतकी मोकळीक मेरीला मिळाल्यावर फिरंग्यांच्या गोटांतून मराठ्यांच्या गोटांत राजरोसपणे दिवसा-रात्री केव्हांही येण्याला मेरीला कोण प्रतिबंध करणार ! बरे; मराठ्यांच्या गोटांत संचार करण्याला तर तिला सद्र परवानगीच होती. मराठ्यांच्या गोटांतील लोकांचा तर असाही समज झाला होता कौ, मेरीचें भैरवावर खरेखुरें प्रेम आहे, व त्या प्रेमापायींच तो आपला जीव धोक्यांत घालून इतकी कामगिरी करीत आहे. मेरीच्या मनांत काय असेल तें असो; पण हा प्रेमाचा विषय भरवाच्या मात्र प्रथम तरी गांवींद्दी नव्हता व मेरीनेंही आपल्या शालीनतेला अनुसरून ह्या बाबतींत भैरवापाशी अथवा दुसऱ्या कोणापाशींद्दी याबद्दल कधीं अवाक्षरही उच्चारले नव्हतें. पण वीज चमकावी व लगेच अदृश्य व्हावी, असाच मेरीचा हा स्वरसंचार क्षणिक-नव्हे, केवळ आठ दिवसांपुरताच ठरला व आठव्या दिवशीं मेरी जी दिसेनाशी झाली, तिचा पुढें केव्हांही पत्ता लागला नाद्वदी. पण मेरीची ही जागा “शट 7. ४५८५८/५/४५/४४८४५ 2५८५५८५ “><><<“५८५€४४४५ ४-0 शा -">-५ “ ८ --““८/५८४५" शा मी कक नटला ज्याचे नच यकत केने म आंच २५४ पेशवाईतील धर्मसंप्राम तडतड आया यि अेखआआञाआाबबाुोअअाबाबाबजुशशाकाशाााााशाााधााशाााााााकााााााााअााााधावशाााबनबब॒॒॒आ॒ाजाज॒ाजययय् तिचा धाकटा भाऊ जोसेफ यानें भरून काढली. मेरीने आठव्या दिवशींच भेरवा- ला सांगितले होते की, आपल्या कामगिरीचा दिवसेंदिवस जास्त बोभाटा दोत आहे व आपलें यौवन आणि सोंदर्य आपल्या मागीत आड येऊं पद्ात आहे, यास्तव यापुढें आपण ही कामगिरी जोसेफवर सोंपाविली आहे. जोसेफ ह्या आपला- च मतुष्य आहे याविषयीं भेरव व मराठ्यांच्या गोटांतील इतर सेनानी यांची खातरजमा होण्यासाठी मेरीनें भेरवापासून त्याच्या हातांतील आंगठी रण म्हणून मागून घेतली होती व ती आंगठी दाखवील तो आपला भाऊ जोसेफ अशी खुणेची गोष्ट सांगितली होती. त्याप्रमाणें दुसऱ्या दिवसापासून जोसेफ मराठयांच्या गोटांत येऊन मेरीची कामगिरी करूं लागला.जोसेफपाशी जरी ती खुणेची आंगठी नसती तरी त्याच्या तोडवळ्यावरून तो भेरीचा सख्खा भाऊ आहे दव कोणीांददी ओळखले असतें. मेरीला ज्या प्रकारचे प्रेम गैरवावर करण्याची मोकळीक तिच्या धनिणीकडून मिळाली होती त्या प्रकारचे प्रेम जरी भेरवाचें मेरीवर नव्हते. व भेरव आपल्या प्रिय पत्नीच्या, पित्याच्या आणि एकलत्या एका पुत्राच्या निधनदुःखांत बुडून गेल्यामुळे त्याला पूर्णपणे स्मशानवेराग्यानें घेरल्याकारणानें तश्या प्रकारच्या वैवाहिक प्रेमाचा उगम त्याच्या अंत;करणांत हवोणे शक्य नव्हते. तरी मेरी द्दी आपली जिवलग मैत्रीण आहे असे मात्र भेरवाला वाटूं लागळे होते व मेरीची रोज घटकाभर भेट होई तेवढ्या तुटपुज्या काळांत त्याला आपल्या सर्व दु:खांचा विरंगुळा हाई. सहवासाने प्रम वाढतें हया निसर्गाचा नियमच आहे. त्या नियमानुसार भरवाला मेरी द्दी आपली जिवलग मेत्रीणशी वाटूं लागावयाला व मेरीच्या मागात संकटे येऊं लागल्याझुळे ती मराठयांच्या गोटांत याषयाचें बेद होऊन तिची. जागा जोलषेफनें भरून काढावयाला एक गांठ पढली. जोसेफद्दा मेरीचाच भाऊ, भेरीइतकाच आपल्या देशाचा व धमाचा अभिमानी आणि मराठयाचा निःसीम केवारी असल्यानें त्याने मेरीची उणीव सर्वस्वी भरून काढली व भेरवाची मेत्री संपादन केळी. तरी आपण एका जिवलग मेत्रिणीका मुकलो ही जाणीव भेरवाच्या मनाला रोज खिन्नता आणीत होती. त्या खिन्नतत जोसेफच्या मनमोकया निवेदनाची आणखी भर पडली. रोज भरवानें जोसफपाशी मेरीविषयीं चोकशी करावी व जोसेफनें त्याला मेराचें कुशल कळवावे, असा प्रकार पहिले दोन तीन दिवस घडून आला व जसजसा त्या दोघांचा पारचय दढ द्योत गेला, तसतसा भेरव अधिकाधिक आसल्येवाईरूपणें मेररासंबंधी मेरी आणि जोसेफ २५५ ४५८०५४४०५५ 0५९/*९--८४/५१४/४ “४ शशश शशश 0५१ शश ९ ४थशशीश शशी एटीही शैटीटी र४४१/१%८/४६ 4 २४४४४५४४४0 ४शटीशी४/ ४५/१५५/५-५०५-९५/५- “>* “८८-८५ ५८४५८५/५५५/४%५/५-५/५८०५०४---७ म्चोकशी करूं लागला. निमेळ भावाने भरवानें चोकशी करावी व निर्मळ भावाने जोसेफनें त्याला मेरीचें कुशलवृत्त कळवावे, मेरीला आपली आठवण ह्योते किंवा नाही असेंही भेरवानें विचारावे व जोसेफनें होकार द्यावा. तात्पर्य, मेरी जरी भैरवाच्या दृष्टीआड झाली, तरी तिच्याविषयींची कळकळ व आद्रभावना भैरवा- च्या अंत:करणांत एकसारखी वाढतच होती. अखेर एके दिवशीं मेरीला भेटावयाला बोलावण्याइतका भैरव अधीर झाला व दुसऱ्या दिवशीं मेरीच्या भेटींची वाट पहातां पहातां त्याच्या हातून रणसंम्रामांतील कामगिरीलाद्दी थोडें वेगुण्य प्रात्त झालें. मेरीविषयींची भेरवाची ही आतुरता पुढें कोणत्या थराला गेली असती व त्या आतुरतेच्या भरांत त्याच्या ह्वातून स्वीकृत कार्यात किती वेगुण्य प्राप्त झालें असतें भगवान जाणे ! पण दुसऱ्या दिवशीं सकाळींच मराठे आणि फिरंगी यांच्यांत निकराची लढाई जुंपून त्या लढाईंत उभय पक्षांचा भयंकर संहार झाला, त्या रणकंदनांत अखेर जरी मराठ्यांनाच विजय प्राप्त झाला, तरी मराठ्यांचे केक सेनानी जखमी झाले व भैरव त्या समरांगणांत जो घुसला, तो पुन्ह्या कोणालाच आढळला नाहीं. त्यानें रणांगणांत निकराने उडी घातडी व तोफांतून निघणाऱ्या तस्त लोहगोलांचा पर्जन्यासारखा अम्तिवर्षांव सुरू असतांही त्या वर्षांवांतून तो शत्रूची फळी फोडून थेट आंत घुसला, एवढें मात्र मराठे सैनिकांनी पाहिलें, व त्यांतल्या एका सैनिकानें तर असेंही सांगितलें कीं, त्या रणकंदनांतून जोसेफ बाहेर येतांना पाहून त्याला वांचविण्यासाठी भेरवानें तें साहस केले. तें खरे असो किंवा खोटें अस्रो, त्या घटकेपासून भैरव, जोसेफ व मेरी यांपैकी कोणीही मराठ्यां- ना भेटलें नाही. त्या दिवशींचा रणसंग्राम आटोपून मराठयांनी मेडपेश्वराच्या मंदिरावर आपला भगवा झेंडा फडकविला आणि नंतर सर्वत्र त्थिरस्थावर झाल्यावर आपल्या चुकलेल्या मंडळींचा प्रेते तरी सांपडतात कीं काय तें शोधून पाहिलें; पण व्यर्थ ! त्या चुकलेल्या मेडळीपकी रावर्टसनचा तेवढा तपास पूर्वी सांगितल्याप्रमाणें लागळा, अथात्‌ तो तपास लागून न लागल्यांतच जमा; ब भैरव सांपडला नाहीं तो नाहींच. मेरी व जोसेफ यांचा खरें सांगावयाचें तर मराठय़ांनी फारसा कसून तपास केलाच नाहीं. त्यांची गरज संपली, मंडपेश्वर पाडाव झाला, मग त्या दुग्यम माणसांसाठी फारशी यातायात कोण करणार | त्यांतूनद्दी प्रत्यक्ष मेडपेश्वरच्या रणांगणावर ज्यांनीं त्या दोन भावंडांची अमोळ कामगिरी प्रत्यक्ष पाहिली होती, त्यांना मात्र त्या दोघांची विस्याते पडणे शक्‍य २५६ पेशवाईतील धर्मसंप्राम >>: ८:५४ “५५५८४६ “५-८५५०८५४-४का शाली शाली धशाशा ५५८८४८ 0-५ 7 >>“ >८/- टा अल आ, वम महा नव्हते; पण तीच मंडळी अर्ना>यावर येऊन पोचल्यावर त्या मेडळीला लाभलेला विजय व अखेर तेथें ह्वातीं लागलेला अमूप दाणागोटा आणि संपात पाहून त्या लढाईत एकंदरींत मराठयांचे जे नुकसान झालें त्याविषयी कोणाला फारशी हळहळ वाटण्याचे कारण उरलें नाही. अतएव मंडपेश्वरच्या विजयाला यदच्छेने चिकटलेली द्वा वेगुण्ये विशेष जमेंत धरण्याजोगी नव्हतीं. असो. याप्रमाणें विठ्ठल शिवदेव, दुलृभजी मोरे, बुबाजी नाईक वगेरे मेडळी अनोळ्यावर येऊन पोचतांच चिमाजी अप्पांनी त्यांचें अपूर्व स्वागत केलें ब रामानंदांनींही त्यांना शुभाशीर्वाद देऊन त्यांचा गॉरव केला. त्या मंडळीने मंडपेश्वरच्या देवालयांतील चांदी-सोन्याचीं अनेक भांडीं, घंटा, मूर्त, बहुमोल अलंकार वगैरे लक्षावधी रुपयांचा ऐवज लुटून आणला होता, त्याच्या राशी चिमाजीअप्पांसमोर रचण्यांत आल्या. तेव्हां चिमाजीअप्पांनीं ती दौलत पाहून उद्गार काढळे, “ ही आमच्या रणशूर लोकांची कमाई त्यांनाच वांटून देण्याचा आमचा विचार आहे.--” इतक्यांत नारो शंकर पुढें होऊन म्हणाला, “ सरकार ! जरा सबूर करा. मेडपेश्वररचा विजय हा आमचा खरा विजय नव्हे. अन्टोनिओ व फादर पेर्टो ह्या दोन सेतानांनीं हा एवढा प्रसंग आमच्यावर ओढवून आणला आहे; ते ह्या अनार्थांबद्दल खरे जबाबदार असून फरारी आहेत. त्यांच्या रक्ताचें सिचन ह्या दौळतीवर केल्याशिवाय ती पावन व्हावयाची नाहीं.” “ आणि फ्रॅन्सिसचें काय ! ” दुळभजी मारे पुढें होऊन म्हणाला, “ सरकार ! आपण जें खणखणीत नाणें म्हणून आमच्या हातीं दिलें, ते ऐन उलाढालींत अगदीं बह वाजले. फ्रॅन्सिस ऐन वेळीं आमचा पक्ष सोडून आपल्या जातभाईंना जाऊन मिळाला. त्याचें शासन करण्याची आपण अगोदर कांहीं तजवीज करा- वयाला हृवी. आम्हीं तिकडे असें ऐकले आहे कीं, बार्बारा नांवाच्या ढालगज स्ग्रौचा तो प्रियकर असून त्या स्त्रीला आपण भोळ्या नावाने किल्ल्यावर आश्रय दिला आहे.--- “ तो प्रश्न पूर्वीच निकालांत निघाला आहे; त्या बाबतींत अपराध्यांना योग्य शासन झालें आहे.” चिमार्जाअप्पा म्हणाले. तोंच एक उमदा सैनिक पुढें होऊन चिमाजीअप्पांसमोर आला व हात जोडून म्हणाला, “ सरकार ! आपण अपराध्यांना शासन झालें असें म्हणतां खरे; पण खरे अपराधी अजून जिवंतच आहेत. मेरी आणि जोसेफ २९७ विषवक्षाचें मूळ कायम राखून त्याच्या वरवरच्या फांद्या आपण तोडल्या व तेवढ्यावरून विषवृक्षाचा नायनाट झाला असा आपण आपला वृया गैरसमज करून घेतला आहे. त्या अपराध्यांच्या शासनाची आ[पण तांतडीने तजवीज केली पाहिजे. शत्रूने आपलें एक अव्वलींचें मोहरेंदरी इरेला धरलें आहे.” त्या उमद्या तरुणाचा एकंदर रुबाब, त्याचें सोंदर्य, त्याच्या चर्येवरील तेज, त्याच्या वाणींतील माधुर्य, ह्रिणाच्या डो. यांभ्रमाणें त्याच्या डो/यांत खेळणारे पाणी वगैरे पाहून जो तो त्याच्या चर्येकडे टकमकां पाहू. लागला. त्याच्या ओठांवर मिसरूडदेखील उगवली नव्हती, इतकें त्याचें वय कोंवळें होते. १ त्याचें शरीरद्दी फार गोंडस असल्याने त्याला रणांगणावरील काबाडकष्ट सहन करण्याचा सराव नसावा अस स्पष्ट दिसत होतें. त्याच्या अंगावरील कपडे घुळीनें माखलेले असून श्रमातिरेकानें त्याच्य़ा गौरवर्ण गोंडस चर्येवर लालीच लाली पसरली होती; पण त्या स्थितीतही विरळ अभ्राच्छादनाखाली शोभणाऱ्या चैद्रबिंबाप्रमाणें त्या तरुणाचें सोंदर्य खुलून दिसत होते. असा हा नवीन तरुण कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्या तरुणाने तेथें येतांच सवर्चि चित्त आपणा- कडे वेधून घेतलें द्वोते. जो तो त्याचें सोंदर्य, लहान वय, धाडस, धीटपणा व चपलता यांचें मनांतल्या मनांत कोतुक करीत होता. नारो हकर, दुल्भजी मोरे, बुबाजी नाईक वगेरे मंडळी त्या तरुणाकडे पाहून आपसांत कुजबुजत होती, “ हा जोसेफ तर नसेल ! ” तोंच चिमाजीअप्पांनीं त्या तरुणाला त्याचें नांव विचारले. तेव्हां त्यानें किंचित गोंधळून उत्तर दिले, “ आपणाला मी अपरिचित आहें खरा; पण---” तो नारो शंकर, दुछभजी वगैरे मंडळीकडे वळून पद्दात म्हणाला, “ ही आपली रथी-मह्वारथी मंडळी त्यांना मंडपेथ्रच्या लढाईत स्वतःच्या जीवाचीद्दी पर्वा न करतां साह्य करणाऱ्या जोसेफला ओळखीत असली पाहिजे.” “जोसेफ' हें नांव ऐकतांच त्या मंडळीला मुळींच शंका उरली नाहीं. सर्वाना जोसेफ भेटतांच परमानंद झाला. चिमाजीअप्पांनीं मंडपेश्वरच्या वृत्तान्तांत जोपेफचें नांव प्रामुख्यानें ऐकलें होतें. त्यांना त्याचा परिवय होण्याला वेळ. लागला नाहीं. शिवाय दुळभजी मोरे वगैरे मंडळीनेंडी जोसेफची फार प्रशंसा केली. चिमाजीअप्पांना मराठ्यांच्या साह्यकत्या मेरीचे नांव आठवले. त्यांनीं जोस्लेफला विचारलें, “ जोसेफ ! मेरी तुझी बद्दीण ना! ” पे....१७ २५८ पेशवाइतीळ धमसंप्राम ह्या प्रश्नाचे जोसेफकडून उत्तर मिळण्यापूर्वीच दुद्ठभजी आगंतुकपणें उत्तरला, “ होय.” लगेच त्यानें जोसेफकडे वळून विचारले, “ जोसेफ ! मेरीचा शोध लागला का!” “ नाहीं. कां बरें ” जोसेफनें दुलूभजीकडे नापसंतीच्या नजरेने पहात विचारलें. दुळभजी त्या प्रश्नाने मनांतल्या मनांत शरसिंदा होऊन म्हणाला, “६ नाहीं; उगाच विचारले.” ती अगदीं क्षुक गोष्ट; पण ती पुष्कळांच्या बहुतेकांच्या ध्यानी आली व जो तो दुलभजी आणि जोसेफ यांच्या तोंडांकडे मधून मधून टकमक पाहूं लागला, बहुधा दुळभजीच्या द्वातून मेरीच्या बाबतींत कांढी प्रमाद घडला असेल असा सवाचा तर्क झाला. तो विषय सवानी तेवढ्यावरच सोडला व चिमाजी- अप्पांनी जोसेफला विचारले, “ जोसेफ ! आमचें कोणतें मोहरे शत्रूने इरेल 1 धरलें आहे!” जोसेफ उत्तरला, “ आपल्याला भैरवांचा शोध लागला का? ” “« नाहीं.” विठ्ठल शिवदेव उत्तरले, ९ काल मंडपेश्वर येथील निकराच्या सामन्यांत भेरवांनीं घालून घेतले, त्यानंतर ते बहुधा आपणांपैक्री कोणालाच भेटले नसतील ! ” “ नाह्वी. म्हणूनच आम्हां सवाना त्याच्याविषयी काळजी वाटते आहे. दुदूभजी म्हणाला. “ काल सकाळच्या खडाजंगींत भेरवांनीं एकदम मंदिरावर चाल केली वते मंदिरांत घुसले, तेव्हां मी त्यांच्याबरोबर होतो. आपणांमधून सोफियाच्या नादानें फुटून निघालेला रोबर्टसन तेव्हां सोफियाच्या मदह्ालांत फादर पोर्टोशीं सोफिया- च्या बाबतीत झगडत होता व फ्रान्सिस तेव्हां आंतील फिरग्यांना धीर देऊन लढण्याला प्रवृत्त करीत होता. फ्रॅन्सिस मीं भेरवांना दाखवून दिला. त्यांनीं त्याला जागच्या जागींच ठार मारले. नंतर सोफियाच्या महालाकडे मी त्यांना घेऊन गेलो. तेथें सोफियाच्या नादाने बेभान बनलेला रोबर्टसन भेरवांवर सर्पासारखा फूत्कारत उलटला. बराच वेळपर्यंत त्यांची दंगल चालली होती. आंतील कांहीं फिरेंगी सैतिकद्ी सोफियाची बाजू घेऊन भेरवांवर तुटून पडले. तेव्हां मीं त्यांना तेथल्या एका गुस भुयाराचा मार्ग दाखवून दिला, भैेरवांनीं जातां जातां रोबर्ट: सनला तर लोळविलच व ते निघाले तेव्हां मीं त्यांना पोयसरच्या प्रार्थनामादेरा- मेरी आणि जोसेफ २५९ 1 कथय पाशी थांबावयाला सांगितले. पोयसर एथे आपणां मराठयांचा पूर्वीच जय झाला असून तेथें फिरंग्यांपॅको चिटपांखरू देखील उरळें नव्हते; व मंडपेश्वराहून निघालेळें भुयार पोयसरपावेत पोचले होतें. मीं भेरवांना त्या भुयारांतून जाऊन पोयसरळा थांबाबयाला सांगितले याचें कारण, तें भुयार फाद्र पोटो, सोफिया, मी व अनी आणि ह्या त्यांच्या दोन दासी यांनाच काय तें माहीत होते. पैका एक दासी पूर्वीच आणभयानें कोठे पळाली होती. स्रोफिया व फादर पेोर्टो यांनीं मंडपेश्वर आतां पाडाव होणार असें नक्की पाहून प्राणरक्षणासाठीं भुयारांतून प्रथम पोयसर एथें व तेथून वसईला पळून जाण्याचें ठराविलें होते. तेथें त्यांना बिनबोभाट अटक करतां येईल क्ला भरंवशानें मीं भेरवांना आगाऊ तिकडे जावयाला सांगितलें. त्याप्रमाणे ते भुयारांतून निसटले. राबर्टसन व फादर पोटो यांच्या झटापटीत आपली आतां धडगत नाहीं असं पाहून सोफिया मला बरोबर घेऊन भुयारांतून निसटली. आमच्या मागोमाग फादर पोटोही रोबर्टसनच्या हातचा बराचसा मार खाऊन पळत आला. आंतील फिरंगी सैनिकांनी ऐन वेळी फादर पोटोंच्या बाजूनें भांडणांत पडून रौबटसनला लोळविले, म्हणूनच केवळ फादर पोटो जिवंत सुटला. पुढें आम्ही पोयसरला जाऊन पोचतो, तों भेरव तेथें टपून बसलेले होतेच. त्यांनीं तथल्या तेथेंच फादर पोटो व सोफिया यांना मुक्ति देण्यासाठीं त्यांच्यावर हृत्यार उचलिले. तोंच आमच्या मागोमाग दहा बरा सशस्त्र फिरंगी शिपाई 'चाळून आले. त्यांनीं *रवांवर निकराचा हृळ्या केला. तरी- ह्वी भरवांनीं त्यांच्याशीं दोन हात करून त्यांना कापून काढलें व अखेर ते जखमी होऊन बेशुद्ध पडले. फाद्र पोट मात्र तेवब्यांत सांधे सावून पळाला. त्याचा सोफियाला बरोबर घेण्याचा विचार होता. पण ती जखमी होऊन बेशुद्ध पडली असल्याने त्यांनीं मला [तिची काळजी घ्यावयाला सांगून तेथून पोबारा केला. मो >ैरवांना तशा बेशुद्ध स्थितींत तेथल्या प्रार्थनामंदिरांत एका एकांताच्या जागी नेऊन त्यांना अंमळ सावध केलें, सुदैवाने शत्रुच्या द्वाळचालींवर टेहळणी करणारा एक घोडेल्वार तिथें आला. त्याला प्रथम आमच्या मेदिरांतील हालचालीची चाहूल लागली तेव्हां तो आपली तरवार सरसावून आंत आला; पण आंत येतांच त्याने भैरवांना ओळखले. भैरव तेव्हां नुक्ते कुठे अंमळ शुद्धीवर येऊन डोळे उघडून पाहूं लागले होते. त्यांनीं पुन्हा आपल्या गोटांत जाण्याची इच्छा दर्षावेली; पण त्यांनीं तशा स्थितींत पुन्हा माघारे मेडपेश्वरी जाणें धोक्याचे २६० पेशवाईतील धर्मसंप्राम -“* “४-५” क शश शी १9ट४€४४५४/४५४-५१ “१-२.८५-८६-/६-/५-६.-.-५./---. वाटलें. तेव्हां मळा एक युक्ति सुचली. मी बोळूनचाठलून शत्रचाच बातमीदार असल्यानें शत्रूकडून माझ्या केसालाही धक्का लागणें शक्य नव्हते. “कादर पोटोनें मला भैरवाला घोड्यावर घालून वसईला पोंचविण्याला सांगितलें आहे' असा बहाणा करून भैरवांचा जीव बचावण्याचें मीं ठरावलें. माझी युक्ति त्या स्वाराला व भेरवांनाही पसंत पडली. लगेच त्या स्वारानें आपल्या मांडीखालील घोडा माझ्या स्वाधीन केला. मी भैरवांना घेऊन घोड्यावर स्वार होऊन घोडा दौडीत निघालॉ. वाटेंत मला कांही. ठिकाणीं फिरंग्यांचे शिपाई भेटले. पण फादर पोटोंच्या आज्ञेचें निमित्त पुढें करून मीं भैरवाचे रक्षण केलें. असा त्रास पावलोपावली होऊं लागला, तेव्हां लोकांच्या डोळ्यांत धूळ फॅकण्यासाठीं मला भैरवांना बंदीवान करावें लागलें; पण सोपाऱ्यापा्शी आम्ही आलों व येथल्या शिवाल्यांत गेल्या रात्री वस्ती केली; तेव्हां फादर पोटोचे शिपाई अचानक आमचा शोष करोत आले. त्यांनीं माझ्यापाशी भेरवाविषयीं चोकशी कररितांना 'वाटेतच माझ्या ह्वातावर तुरी देऊन पळाले' असा बह्वाणा केला.--” “ पण भैरव खरोखर कुठें आहे ! ” रामानंदांनीं उत्सुकतेने मध्येंच विचारलें. “ माझें ऐका तर खरें ! ” जोसेफ पुढें म्हणाला, “ आम्ही देवाल्यांत वस्तीला उतरलों तेव्हां तिथे जवळच्या धर्मशाळेत एक तरुण ख्रिस्ती बेरागीण उतरलेली आम्हांला आढळली. ती बेरागीण आपला देश स्वतंत्र व्हावा, आपल्या बांधवांचा थर्मच्छळ थांबावा, मराठे विजयी व्हावे व आपल्या पतीला सद्राति सद्बुद्धि सुचावी अशी परमेश्वराची प्रार्थना करतांना मीं ऐकले, त्यावरून मला तिच्या- विषयीं अनुकंपा वाटली व तिचा आधारद्दी वाटला. ती फार प्रेमळ आहे. तिनें फादर पोटॉचे शिपाई आमच्या तपासावर आहेत असें पह्वातांच आमच्यापाशी येऊन कळकळीने आमची विचारपूस केली. माझ्या मायदेशा- साठीं व मायधर्मांसाठीं झटणारा प्रत्येक जीव मला परमेश्वराभ्रमाणें प्रिय आहे, अशी त्या बेरागिणीनें आपली ओळख करून दिली. भैरवाची प्रकृति जास्तच बिघडलेली त्यांना घोड्याच्या पाठीवर घालून तेथून अन्य ठिकाणीं नेण्याचीद्दी सोय नाही, त्यामुळे नाइलाजाने मीं त्यांना त्या बेरागिणीच्या त्वाधीन करून त्यांच्या रक्षणाची तजवीज करण्यासाठीं इकडे आलॉ.” “ पण इतक्यांत फादर पो्टोचे लोक भैरवाचा शोध करीत तेथें गेले तर ! तो संतान तर भेरवाच्या जिबावर टपलेला आहे ! ” रामानंद म्हणाले मेरी आणि जोसेफ २६१ “ तक्षी वेळ सहसा येणार नाही. त्या भयाण पडक्या देवालयांत जावयाला माणसें फार भितात.% खिस्ती लोकांना तें हिंदूंचे जाज्वल्य देवत म्हणून तेथें जाण्याला भय वाटतें. व दिंदूंच्या दृष्टीनें ते देवालय लिस्ती लोकांच्या अत्या* चारांमुळें भ्रष्ट झालेळें आहे. इतक्रेंद्दी करून क्रोणी तेथें गेळेंत्त, तर “भेरव इकडे आलाच नाही; हा आजारी आहे हा माझा भाऊ आहे' असें सांगून वेळ निभावून नेण्याइतकी ती बैरागीण वूर्त आहे.” “ एकूण हवी बैरागीण म्हणजे साक्षात्‌ देवताच तुम्हांला भेटली म्हणावयाची ! ” रामानंद म्हणाले. “ होय ! मात्र त्या बेरागिणीने मी इकडे यावयाला निघाले तेव्हां माझ्यापाशी श्रीमंत पेशव्यांना अनुलक्षन एक विनंति केली आहे.” “ ती कोणती | ” चिमाजी अप्पांनी विचारलें “ ती म्हणाली काँ, 'मी भेरवांचें रक्षण करतेच; माह्या जिवांत जीव आहे तोंबर मी त्यांच्या कॅसालाही धक्का लागूं देणार नाहीं; पण ह्या सेवेचा मोबदला म्हणून श्रीमंत पेशव्यांनीं मळा पाठच, बह्दीण समजून माझें सोभाग्य मला द्यावे'. हवी तिची विनेति मीही मान्य केली आहे.” ही तरुण बैरागीण कोण असावी याविषर्या तेथल्या मंडळींत आपतांत थोडी- फार भवति न भवति झाली; पण कोणाचीद्दी माते तकोवडंबराचा भेद करून पुढें जाऊं शकली नादीं. मात्र भेरव अजून सुखरूप आहे द्वी सुवार्ता ऐकून सर्वोना अत्यंत समाधान वाटलें. त्याला पूर्ण आयुरारोग्य लाभावे अशी परमेश्वराची प्रार्थना करू -->>-------५८-८-८५५-४॥८४८४एशश0ी00 टश ९२११ १ णा ---< -“- --*ा--------- "> --ट हल्लींच्या सोपारा स्टेशनापासून दीड मंलांवर सोपारा हें अतिप्राचीन गांव आहे. फार प्राचीन काळीं एथे कोकणप्रांताची राजधानी होती. त्या वेळीं एथे सुमारे तीनशे हात उंचीचे मोठमोठे वाडे ह्वोते. लक्षावाथे लोक एथे रहात असत च एथें कोठ्याधीश व्यापाऱ्यांच्या पेढ्या होत्या. एथून लाखों रुपयांचा माल जह्ाजांतून लांबलांबच्या मुलुखीं जात असे. तेव्हां गांवासभोंवार मोठा तट असून त्याला अठरा दरवाजे होते. एथे सोन्याचे नाणें चालत होते. पुढें मुसलमान, लिस्ती वगैरे लोकांनी क्षा गांवाचा विध्वंस केला |! प्राचीन काळच्या कांईं देवमूर्त सांपडल्या आहेत, त्या एथे तळ्याच्या कांठावरील देवाल्यांत ठेविल्या आहेत. त्यांत एक नऊ फूट उंचीची त्रिमुखी शिवाची भव्यमूर्त आहे. २६२ पेशवाईतील धर्मसंप्राम रामानंद चिमाजीअप्पांना म्हणाळे, “ श्रीमंत ! सोपाऱ्याच्या आसमंतांतील भाग हं माझें शक्तिस्थान आहे. तेथल्या शऐेंकडो लोकांना मीं सोपारा एयील शिवाल्यांत पावन करून घेतलें आहे. यास्तव मीच तेथे गेलो. तर भैरवाचे रक्षण करणें मला फार सुलभ जाईल. फादर पोटो जर सुदैवाने अजून वसईला जाऊन पोचला नसला, तर त्याचाही मी समाचार घेऊं शकेन. त्याप्रमाणेंच आपल्या- ला निकराच्या इल्ल्यासाठीं जेवढे सैनिक मिळतील तेवढे हवेच आहित; ते मला सोपाऱ्यासभोंवारच्या भागांतील माझ्या शिष्यवगीमपून उभे करतां येतील.” “ ठीक आहे.” चिमाजीअप्पा म्हणाले, “ पण तुम्हांला थोडेसे संनिक बरोबर पादहिजेतच.” “ होय.” असें म्हणून रामानंदांनीं तेथल्या मंडळींतून खास स्वतःच्या विश्वासांतील असे पंचवीस लोक निवडून काढले. त्यांत बुबाजी नाईक व दुळभजी मारे हे दोघेही होते. रामानंदांच्या आज्ञेत्रमाण त्या सर्व पंचवीस जणांनी आंतून सशस्त्र पेहराव करून वरून कफनी व झोळी असा बेराग्यांना शोभेसा वेष धारण केला व त्या शिष्यपरिवारासह रामानंद त्याच घटकेला सोपाऱ्याकडे निघाले. जोसेफ अर्थात त्यांच्याबरोबर होताच; पण मुद्दाम आपली व मराठ्यांची एकी नाहीं हें जगाला दाखविण्यासाठी घोड्यावर खार होऊन सवोच्यापुढें निघून जाण्याचें त्यानें ठरविलें. रामानंदांबरोबरच्या लोकांना स्वीकृत कार्य करण्याला हुरूप यावा व इतर सैनिकांनाही आशा उत्पन्न व्हावी म्हणून चिमाजीअप्पांनीं त्या बेठकॉंत जाहीर केलें, “ मंडपेश्वरच्या लढाईत मिळालेली लूट तूर्त वांटण्यांत येणार नाही; ती सरकारजमा नकरतां ह्या धर्मसंप्रामाचा शेवट लागेतो राखून ठेवण्यांत येईल व अखेर इतर ठिकाणच्या प्रासी'ची त्या लुटींत भर घालून ती सव संपात्ते विजयी वीरांना वांदून देण्यांत येईल. जे वीर ह्या धमेसंग्रामांत कामाला येतील, त्यांच्या कुटुंबांची काळजी आम्ही प्रथम घेऊं.” चिमाजीअप्पांची ती योजना सवांना सारखीच मानवली. रामानंदांनीं मात्र मध्येंच प्रश्न टाकला, “ श्रीमत ! हें स्व ठोक, पण आपण हें विसरू नका कौ, संडपेथ्वरच्या मोहिमेचे सारे श्रेय मेरी व जोसेफ ह्या बहीण-भावंडांचें आहे." “ ते आम्ही कधींच विसरणार नाही.” चिमाजीअप्पा जोसेफकडे वळून ५. -५-८-५-८८५-८४८-/ ८८ :£ रीघ 0 ५८४टथशा-ट-४५४८ २४५ --५८-५*- मेरी आणि जोसेफ २६६ बळ! म्हणाले, “ फिरंग्यांचे इतके सरदार आपण ठार केले, त्यांपैकी एखाद्याची जिंदगी जोसेफला देऊन आम्ही त्याला जन्माचा सुखी करू.” दुल्लमजी मध्येंच म्हणाला, “ पण श्रीमेतांनीं मेरीला अगदींच विसरू नये. ह्या मोहिमेत जोसेफइतकीच मेरीचीही कामगिरी महत्त्वाची व प्रशंसनीय आहे.” दुल्धभजीने पुन्हा मेरीचें नांव काढताच जोसेफ रागाने लाल झाला व दुष्ठमजीला म्हणाला, “ दुल्ठमजी ! जॉपयेत मेरीचा हा पाठीराखा भाऊ जिवंत आहे, तोंपर्यंत तिच्या कल्याणासाठी तुमच्यासारख्याने चिंता वह्यावयाला नको आहे. तिची तीदेखील स्वतःची काळजी घेण्याला समर्थ आहे.” लगेच तो चिमाजी- अप्पांकडे वळून डोऱ्यांत आंसवें आणून उद्गारला, “ सरकार ! मीं काय किंवा माझ्या बद्दिणीनें काय, आम्हीं उभयतांनी आजवर जे केलें तें आमचें कर्तव्य म्हणूनच केले.याबद्दद आपण आमचे आभारी होण्याचें कांहींच कारण नाही. आतां आपण माझ्यासाठी व माझ्या बहिणीसाठीं एकच करा; जी दोळत आपण पुढें आम्हांला देणार, ती दुळूभजींसारख्या आपल्या पराक्रमी शिलेदाराला द्या व “खाशांना भेरीसारखी खुबसुरत तरुणी तूं जनानखाना शोभविण्यासाठी आणू 1 देणार शेतास, त्याबद्दल हें बक्षीस घे' असें सांगा, म्हृणजे मेरीच्या मागचा त्याप्वा ससेमिरा थांबेल. एवढे उपक्रार माझ्यावर व माझ्या बहिणीवर आपण केले, म्हणजे पुरे आहेत. आज मेरी आपणाला कोणी मराठा आपल्या क्रिंवा आपल्या खाक्यांच्या जनानखान्यांत ओढून नेईल या भयानेंच अज्ञातवासांत दिवस कंठीत आहे.” चिमाजीअप्पांना ज्या गोष्टीची खरी चीड, त्याच गोष्टींबद्दल जोसेफनें मराठय़ांच्या सैनिकांविरुद्ध तक्कार करतांच ते संतापाने अगदीं लाल होऊन गेले. व म्हणाले, “ सांग, तुझ्या बहिणींची अशी आगळीक कोणीं केली ! ” त्यांनी दुळूभजीकडे वळून विचारले, '“ दुळभजी ! तुम्हीं काय!” चिमाजीअप्पांचा तो रुद्रावतार पाहून सर्वे मराठे सैनिक अगदीं घाबरून गेले. दुळभजी तर भीतीनें लटलटां कांपूं लागला. जोसेफही दुलूभजीकडेच मर्मभेदक दृष्टीनें पाहुं लागला. त्यावरून सर्वाना अंदाज करतां आला कीं, दुल्टमजीच खरा अपराधी आहे. दुलळृभजीनें चिमाजीअप्पांसमोर येऊन दोन्ही हात जोडून विनंति केली, “ सरकार ! मी अपराधी आहें. मेरी सोफियासारख्या नी लीच्या दास्यत्वांत कुजत पडलेली पाहून मला तिची काव आली व तिच्या रूपयौवनाचें चीज होऊन तिचा पुढील जन्म सुखांत जावा, म्हणून मी २६४ पशवाईतील धर्मसंग्राम तिला एके दिवशीं एवढेंच म्हणालो कीं, तुझी इच्छा असल्यास तुला श्रीमंत पेशव्यांच्या पदरीं आश्रय मिळेल.” “ पण तुम्हांला ही उठाठेव कोणीं सांगितली होती ! ” चिमाजीअप्पांनी रागानें विचारले. दुलूभजीनें लाजेनें खालीं मान घातली. “ जाऊं द्या सरकार ! झालें तें होऊन गेलें. हा दुलभजींचा दोष नसून हा आमच्या नशिबाचा खेळ आहे. आमचें नशीब धड असतें, तर उभ्या अष्टागरांत विस्तारलेला आमचा वंश व कुबराशीं स्पर्धा करणारी आमची दाोलत याचा फिरंग्यांच्या अत्याचारांत फडशा कां उडाला असता ! ” जोसेफ स्फुंदून स्फुंदून रडत उद्गारला. त्याला रडे आंवरेनासें झालें व त्यामुळें त्याच्या मुखांतून शब्द्‌ निघेनासा झाला. . जोसेफचे ते बाणेदारपणाचे व कळवळयाचे उद्गार ऐकून सर्व मंडळीला कमालीची हळहळ वाटली. चिमाजीअप्पांनीं जोसेफचें जिव्हा>याच्या शब्दांनी शांतवन करून त्याला विचारलें, “ खरे; जोसेफ ! तूं कोणाचा कोण एवढें जर आम्हांला कळेल, तर आम्ह्दी शक्‍य ती दाद घेऊं.” “ जाऊं द्या! वंशाचे नांव सांगण्यासारखी कांहीं कामागेरी न करितां उगाच नांव सांगून मी माझ्या पूर्वजांच्या नांवाला कमीपणा कशाला आणू ! मी हें तरी बोललों याचें कारण मला तो मनस्ताप सद्दन होईना. दुळभरजांनाही मी फारसा दोष देऊं इच्छीत नाहं. मेरी सध्यां ज्या पारोस्थितांत आहे, त्या परोत्थितींतून तिला वर काढण्यासाठॉच त्यांनीं तिच्यापाशी तसे उद्गार काढले भसतील; पण ते तिच्या मनाला मात्र झोंबले, वास्तविक भी एवढेदेखील बोलावयाला नको होते; पण आविशाच्या भरांत तोंडून शब्द निघून गेले. ते कोणींही मनावर घेऊं नयेत. मी आतां पुढें जातो; माझ्या मागोमाग स्वामि येतीलच.” एवढें बोठून जोसेफ तेथून निसटलाच. झालें. तो विषय तेवढ्यावरच आटोपला. चिमाजीअप्पादेखील दुलभजीला जास्त कांहीं बोलले नाद्दीत. 'दुळभजीनें केला तो अपराधच खरा, पण त्यानें तो आपल्या स्वामिभक्तीचें प्रदर्शन करण्यासाठीं केला व अशा वामसार्गानें स्वामिभक्तीचें प्रदर्हन करण्याची बुद्धि त्याला झाली याचे कारण श्रीमेत बाजी. राव पेशव्यांचा रंगेलपणा' हें मनांतल्या मनांत ओळखुन ते स्वस्थ बसले. मात्र त्यांना व इतरांनाही जोसेफची एकंदर वर्तणूक फार गूढ वाटली. नारायणजी मेरी आणि जोसेफ २६५ नाईक व बुबाजी नाईक यांना तर “ही बद्दीण-भांवंडें आपल्या नाईक वंशांपेकी तर कोणी नसतील' अशीही शंका आली. पण पुन्हा जोसेफ भेटेपावेतो त्या दंक्रेचें निरसन होणें शक्यच नव्हते. ळू ठर ळर भैरवाच्या बचावाची तजवीज याप्रमाणे झाली, रामानंद पुन्हा एकदां चिमाजी- अप्पांशीं पुढील बेतांबद्दल वाटाघाट करून आपल्या बेरागी वेषधारी सैनिकांसह सोपाऱ्याकडे जावयाला निघाले, त्या दिवशीं सायंकाळपावेतॉ. अर्नाळ्याच्या बेंदोबस्ताची पहाणी झाली व ठिकठिकाणच्या उद्योगांवर गुंतून पडलेल्या मराठे वीरांना पुढील बेतांविषयीं खलिते रवाना झाले. नारो शंकर व विठ्ठल शिवदेव ह्या चुलते. पुतण्यांना बाजीबाच्या गैरहजेरीत अर्नाळ्याचा बंदोबस्त सांगण्यांत आला व बरेंच बेठे सैन्य त्यांच्या मदतीला देण्यांत आलें. सुरारीनें वसईच्या किल्ल्यांतील एकंदर रचनेचा व तयारीचा नकाशा तयार करून आणला होताच व फिरंग्यांच्या हाळचालींविषयीं इतर बितंबातम्याद्दी आणल्या होत्या. त्या सर्व वि'ारांत घेऊन कोणीं कोठून केव्हां चढाव करावा, कोणीं कोठें नाकेबंदी करावी, किल्ल्याला सुरुंग लावावयाचे ते कोठून लावावे, बाहेरून तोफांचा मारा कोण- त्या दिशेनें किल्ल्याच्या कोणत्या भागावर करावा वगैरे सर्व गोष्टी चिमाजीअप्पांनीं स्वतः ठरविल्या. अर्नोळ्यावर पक्का बेदोबस्त राखून ऐन वेळीं साह्लाला धांवून येण्यासाठी फौज आणि दारूगोळा जय्यत तयार ठेवावा अशी नारायणजी व बुबाजी यांना सख्त ताकीद दिली. सुमारें बाराचौदा दिवसांपूर्वी पेदा केढेल्या माहिती- प्रमाणें फिरग्यांना वश असणाऱ्या अनेक मातबर लोकांकडून ऐन वेळीं वसईकर फिरग्यांना साह्य होण्याचा संभव होता. अश्या लोकांच्या दौलतीद्दी अफाट होत्या व त्यांचें त्यांमुळे आजूबाजूच्या लोकांवर वजनही बरेंच होतें. त्यांचा समाचार घेण्याची कामगिरी त्या प्रांतांचे माहीतगार नारायणजी व बुबाजी नाईक यांना सांगण्यांत आली व त्यांना आणि खंडोजी माणकर धारावीकडे बंदोबस्तांत गुंतला होता त्यालाहदी सुचना येतांच एकजुटीनें वसईवर चालून येण्याची सूचना देण्यांत आली. याप्रमाणे कामांची वांटणी झाल्यावर चिमाजी अप्पांनी सर्व मंडळीला पुन्हा एकवार ह्या धर्मयुद्धाचें महत्व समजावून सांगितलें व 'ह्या धर्मसंप्रामांत विजय मिळवून मराठयांचा भगवा झेंडा वसईच्या किल्ल्यावर फडकवून वाजतगाजत २६६ पेशवाइतील धर्मसंप्राम “7१५ विजयोत्साहानें माघारे येऊं तरी, नाहींपेक्षां रणांगणांत मरून तरी जाऊं' अशी शपथ प्रथम आवण घेऊन मग इतरांकडून घेवविली. त्या वेळीं सर्वांची बालंबाल खात्री झाली कॉ, आतां मात्र धर्मसंग्रामाला निकराचें तोंड लागले, वि. क व त्याच दिवशीं वसईहून सेनापतींचा जासूद एक खलिता घेऊन आला काँ, “सेनापाते आपल्या कन्येच्या दुःखांत बुट्टन गेल्यामुळें त्यांनीं आपले सरदार अँटोनिओ यांना तहाचे बोलणें करण्यासाठीं पाठविण्याचे ठरविलें आहे. वजीरगड ह्वी वाटाघाटीची जागा मुकर करण्यांत आली आहे; तरी श्रीमंत पेशव्यांनीं सरदार अन्टोनिओ यांच्याशी तहाची वाटाघाट करून मसुदा ठरवावा. त्याला सेनापतीची मंजुरी मिळेल. त्याच दिवशीं चिमाजी अप्पा 'तहाची वाटाघाट' करण्यासाठीं वजीरगडाकडे निघाले; पण त्यांची एकंदर तयारी तद्दाची वाटाघाट करण्याची नसून निराळीच शत्रृष्टी कडेकोट सामना देण्याची ह्वोती. याचा अथे क्राय बरें! प्रकरण एकोणिसावे असें कसे झालें ! उबेर मार्गारेट दुसऱ्याच दिवशीं कालवश झाली व तिच्या खुचाचा आरोप डोसिंगोवर शाबीत होऊन त्याला सेनापतीनें गोळी घाळून ठार करण्याची शिक्षा फर्माविली. वास्तावेक डोमिंगोला यापूर्वीच ती शिक्षा व्हावयाची, पण स्वतः डोमिंगोला ता. आरोप कबूल नव्हता व त्याच्या पित्याचो-किछेदार पेरीराचीही खात्री होती कॉ, डोमिंगो ह्या खुनी नसून मार्गारेटच्या कोणा वेऱ्याचें तें काम असल पाहिजे. परंतु ज्या खंजिरानें मार्गारेटचा खून झाला, तो खंजीर डोसिंगोचाच ह्वोता, त्यावर डोमिंगोचें नांव होतें. इतका मुद्देमाल सांपडल्यावर डोमिंगोला खुनी कोण म्हणणार नाहीं ! आपला खंजीर खुनी माणसाला कसा सांपडला,याविषयीं डोमिंगोनं कसून तपास करून पाहिला; पण व्यर्थ ! तरीही डोमिंगोला एकच आधार होता, तो भार्गौरेटच्या साक्षीचा, मार्गोरेर कितीही अध:पतित असली तरी ती आपणावर खुनाचा वृथारोप तरी लादणार नाह्दी अशी डोमिंगोची खात्री होती; पण डोमेंगोचें दुर्दैव त्याच्या हात धुऊन पाठीस लागलें होतें, तें तेथें तरी त्याला कसा द्वात देणार ! मार्गारेटची एकदां जी दांतखिळी बसली होती, ती पुन्ह्या अखेर- पावेतो उघडलीच नाहीं. अर्थात्‌ डोमिंगोच अपराधो ठरला; व पेरीराला त्याच्या बाजूने सेनापतीपाश्ीं एक शब्ददेखील बोलण्याला तोंडच उरलें नाही. “आपलें नशोब' असें म्हणून कर्माला हात लावून स्वस्थ बसणें त्याला प्रास झाले. बिचारी दुखणाईत कॉन्स्टन्त तर आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्राणदेंडाची शिक्षा झालेलो ऐकून त्या धक्यासरशीं इद्दलोक सोडून गेली. डोसिंगोळा झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी पूर्वदिवशींच व्ह्यावयाची, पण त्याच दिवशीं अर्नाळ्याहून सेनापतीचा विश्वासू सेवक मुरारी व बाबोरानें आपल्या प्रेमपाशयांत बांदून फिरेग्यांच्या बाजूला वळवून घेतलेला अनो याचा किल्लेदार बाजीबा हे दोघे अर्नाळ्याचें राजकारण करून माघारे वसईच्या किल्ल्यांत आले. त्यांच्याशी पुढील गोष्टींची वाटाघाट करण्यांत सेनापाते गुंतला असतां तेवढ्यांत फादर पोटोही सुखरूपपणे तेथे येऊन पॉचला. त्याच्या तोंडून मेडपेश्वरच्या पराजयाची विश्वसनीय माहिती ऐकण्यांत बराच वेळ गेला व उरलेला वेळ बाजीबा व मुरारी यांनीं सिद्ध केलेल्या राजकारणानुसार पुढोल . २६८ पेशवाईंतीळ धर्मसंप्राम बेताची उभारणी करण्यांत गेला. मुरारीला कोणती कामगिरी सांगण्यांत आली होती तें वाचकांना माहीत आहेच. त्याच्याबरोबर बाजीबा आला, तो-त्या दोघांनीं सेनापतीची समजूत करून दिळी तिळा अनुसरून बोलावयाचें तर- बाह्लतः मराठयांच्या बाजूनें सेनापतीशीं तहाची वाटाघाट करण्यासाठीं व अंतस्थतः मराठय़ांच्या एकूण एक बेतांची बातमी सेनापतीला देऊन पोशिया ध बार्बारा यांनीं महतर्‍यासाने उभारलेल्या कारस्थानाची सांगता करण्यासाठीं आला. इतक्रेंही करून सेनापतीने त्या दोघांच्या शब्दावर विसंबूनच पुढील बेत ठराविले होते, असें नसून त्याला तशा अर्थाचा संदेश बा्बाराकडून तिच्या पाळोव कबुतरामा्फत कळला होता. तो पुढीलप्रमाणें ह्ेंता -- “ मराठे तहाला उत्सुक आहेत; कारण त्यांची तयारी बरीच ढांसळली आहे. त्यांच्यांत आपसांतच फूट माजली आहे. त्यांच्याकडील युद्ध- सामुग्री संपत आली असून अर्नाळा तर वाटेच्या चोराने जिंकावा इतका तयारीच्या अभावीं सोपा झाला आहे. अर्नाळ्याचा किठ्ठेदार बाजीबा आपणाला पूर्ण साह्य आहे. त्याला पूर्ण वश करून घेण्यासाठी अनोळा व त्याच्या सर्भोवारचा प्रांत त्यालाच युद्धोत्तर देण्याचें वचन द्यावे. चिमाजी- अप्पांनी आपल्या लोकांशीं तहाची वाटाघाट करण्यासाठीं फक्त थोडे खिद: मतगार घेऊन वजीरगडावर यावें असें आपण त्यांना कळवावे व आपणद्दी थोड्या लोकांनिशींच यावें; म्हृणजे पेशव्यांना संशय न येतां आपला कार्य- भाग होईल. मराठ्यांना संशय घेण्याला मुळींच जागा राहूं नये यासाठीं स्दतः सेनापतीने त्याच्याशी तहाची वाटाघाट करण्यासाठी जातीने सामोरे यावें हे फार उत्तम. रामानंद एथॅच आहेत. त्यांना पकडणें फारसें अवघड नाहीं. किल्लेदार बाजीबा इकडे येतील त्यांच्याबरोबर कोणी एखादा जबाबदार माणूस थोडेसे शिपाई बरोबर घेऊन पाठविला, कीं त्यांच्याबरोबर रामानंदांना पकडून तिकडे पाठवितां येईल.” बार्बाराच्या ह्या संदेशाम्रमार्णे व्यवस्था ताबडतोब झाली. बाजीबा व मुरारी यांनीं जॅ सांगितळे, त्याच्याशीं बार्बाराच्या पत्रांतीळ मेळ तंतोतंत पडला; अर्थात्‌ शका अशी कोणतीच उरली नाहो. मात्र बाबाराच्या सूचनेप्रमाणेंच बाजीबा व मुरारी यांचेही मत जरी स्वतः सेनापतीने तहाची वाटाघाट करण्यासाठीं वजीरगडावर जावें असें पडले, तरीदेखील सेनापाते कन्याविरह्द व असें कसें झालें £ २६९. न,» ५.” ८..००० ७७४ ४८४७७०४७१७४४७७0७४५१.५ १७७५४७१९४७... ४७ पत्नीविरदद अश्या दोन महान्‌ कोटुंबिक आपत्तीत सांपडला होता आणि ह्या कामागरीवर सरदार अन्टोनिओनें जावें अते पूर्वीच ठरलें होतें, त्यामुळे अखेर तोच बेत मुकर झाला. बाजीजा त्याच दिवशी रामानंदांना पकडण्याची कामगिरी पार पाडण्यासाठी व इतर बेतांची पूर्तता करण्यासाठी भस््याशास्त्र्यांसहू अरनाध्या- कडे माघारा निघून गेला. भय्याशास्त्री अन्टोनिओपरोवर तहाच्या वाटाघाटी- साठीं जावयाचे होते; पण 'न जाणो, आपलें व चिमाजीअप्पांचें वेमतस्य, त्यांनीं आपणाला कैदेंत लोटले असतां आपण पळून इक्रडे आलेले, त्यांनीं आपणाला पुन्हा गोत्यांत घातलें तर काय करणार' अशा भयानें ते मार्गे पाऊल घेण्याच्या विचारांत होते. पण त्यांना अनायासें फुकाची मईंमकी गाजवितां आली तर पाहिजे होती. त्यांनीं जेव्हां रामानंद अर्नाळ्यावर एकटेच आहेत, अर्ना >याचा किटठ्रेदार बाजीबाही आपलाच साह्यकारी आहे असें पाहिलें, तेव्हां रामानंदांना पकडून वसईला आणण्याची कामागेरी आनंदानें पत्करली. त्याची वूर्तपणाची विचारपरंपरा अशी दोती कीं, 'रामानंद हे आपले व आपल्या सासऱ्यांचे खरे प्रति- स्पर्धी ! त्यांच्या चळवळीमुळेंच आपले धर्माधिकार गमावून बसण्याचा प्रसंग आपणां उभयतांवर आला; व त्यांचा नायनाट होईतो. आपणाला आपले ते अधिकार पुन्हा मिळण्याची आशा नाही. तेव्हां अशा हाडवेऱ्याचा नायनाट आपणाला आपल्या डोळ्यांदेखत करतां आला तर फार चांगलें; आपणाला एका दगडानें दोन पक्षी मारतां येतील.-हाडवेऱ्याचा नाशह्ी होईल व एवढी बह्वादुरकी गाजविल्याबद्दल फिरेग्यांपा्शी आपली प्रतिष्ठा वाहून आपणाला अपार मानधन-वभव हक्काने संपादन करतां येहईल'. याच वेळीं भवितव्यता कांही निराळीच घटना घडवून आणण्यांत गुंतली होती व ती भग्याशास्त्र्यांचे द्वे मन- कवडे नष्ट विचार ऐकून मनांतल्या मनांत हसत होती. पण तें तिचे इंसें कोणाला ऐकू जाणार ! असो. याप्रमाणें महत्त्वाच्या उलाढाली करण्यांत तो सबंध दिवस व ती सबंध रात्र लोटली, आणि दुसऱ्या दिवशीं सूयोद्याच्या सुमाराला डोमिंगोला देद्दान्त- शासन द्यावयाचें असा बेत मुकर झाला. तो दुसरा दिवस उजाडतो न उजाडतो, तों अन्टोनिओ पूर्वयोजनेनुसार चिमाजीअप्पांशीं तहासंबंधीं वाटाघाट करण्या. साठीं निवडक पंचवीस सैनिकांना बरोबर घेऊन वजीरगडाकडे रवाना झाला. शक्‍य तों अन्टोनिओनें चिमाजीअप्पांना गौरवपूर्वक वसईच्या किल्ल्यांत प्रत्यक्ष २७० पेशवाईतील धर्मसंप्राम सेनापतॉशी तद्वाची नक्की वाटाघाट करण्यासाठीं बोलावून आणावयाचें व मग केंद करावयाचें, आणि तें नच जमल्यास त्याला भर बेठकांत आपल्या लोकांकडून ठार करवून वजीरगडच्या भुयारांतून स्वतः माघारे किल्ल्यांत पसार व्हावयाचे असा कानमंत्र अन्टोनिओला तो ह्या कामगिरीवर यावयाला निघाला तेव्हां सेनापतीकडून मिळाला ह्वोता. मारेकऱ्यांचं काम करण्यासाठीं अंन्टोनिओनें आपल्याबरोबर जे सैनिक घेतले होते, ते मुरारीच्या तालमेंत तयार झालेले सुरारी- प्रमाणेच पेशव्यांशी हाडवैर मांडून बसलेले व सेनापतीकडून मिळणाऱ्या बक्षिसां- वर खुष होणारे असे होते. फिरंगी शिपाई बरोबर &!सल्यास कदाचित चिमाजी- अप्पांना संशय येईल ह्या भयाने मुद्दाम ही ०्यवल्था करण्यांत आली होती. वजीर- गडावरील कारस्थान सिद्धीला जातांच ती बातमी ताबडतोब किल्ल्यावर कळावी यासाठीं तोफेचा बार ही खूण मुद्दाम सेनापतीच्या सांगण्यावरून मुकर करण्यांत आली होती. सेनापाते केवळ चिमाजीअप्पा व रामानंद यांना कोंडल्यानें मराठ्यांचा मोड होईल अक्या भरवशावर स्वस्थ बसून नव्हता. मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यासभोंवार जमिनीवरून, त्याप्रमागें पाण्यांतूनद्दी कसकसा वेढा घातला आहे हें त्यानें बारकाईनें पाहून ठेविळें होते; मराठ्यांवर कोठून कसा हृद्ला करावयाचा तेही मुकर करून ठेविले होते. निकराची लढाई झाल्याशिवाय धर्मसंग्रामाचा शेवट होणार नावी हृ सेनापाते पूर्ण ओळखून होता व तो संग्राम शक्य तितका लोकर होऊन एकदां द्दे युद्ध शेवटावे असा त्याचा दृढ मानस द्दोता. आणखी फार दिवस लढाई चालविण्याला-वसईचा किल्ला हे रणस्थल मुक्रर झाल्यामुळे-पुर्सा दारूगोळा किल्यावर होता, लांब पल्ल्याच्या तोफा व बंडुका वगेरे उतमोत्तम साहित्यद्दी होते व मलुष्यबळद्दी अगदींच कमी हेते असें नाही. किल्ल्यासारख्या सुरक्षित जागेंतून किरंग्यांना शत्रूशी लढावयाचें हवीत व म्हणूनच बेताच्या माणसांनींद्दी काम भागण्याजोगें ह्वोते; पण त्या माणसांना खावयाळा अन्न कोहून द्यावयाचें व त्यांचे पगार कोठून चुकते करावयाचे हा एक असा भिकट प्रश्न सेनापतीसमोर उत्पन्न झाला होता कीं, तो त्याला सोडवितां येणेंच शक्‍य नव्हते. तो प्रश्न सोडवावयाचा तर मराठ्यांचा वेढा फोडून बाहेर जाणें अवऱ्य होते; वेढा फोडण्यासाठी निकराचा संग्राम करणें आरास ह्वोतें व त्या निकराच्या संग्रामांत मराठयांना हेराण करून सोडण्यासाठींच सेनापतीने चिमाजीअप्पा व रामानंद यांना गोत्यांत आणून इरेला घालण्याचा असें कसें झालें २७१९ डाव रचिला होता. चिमाजीअप्पांना पकडल्याची अथवा ठार केल्याची खण तोफेच्या आवाजानें पटतांच इकडे एकदम विवक्षित ठिकाणांहून मराठ्यांवर तोफांच्या गो&यांचा पाऊस पाडून मराठ्यांची फळी फोडावयाची ह्या बेताने सर्व योजना करण्यांत आली होती. पण सेनापतीच्या तरी पाठीला डोळें थोडेच होते ! आपल्या पाठीमागें शत्रूने कसकसा व्यूह रचिला आहे, हें त्या बिचाऱ्याला काय माहीत ! त्याचा बराचसा भरंवसा फितूर मराठ्यांवर होता; पण मराठ्यां- ची फितुरी हॅ त्यांच्या गानेमी काव्याचे एक प्रधान अंग असेल अशी त्याला कल्पनाही नव्हती, असो. अन्टोनिओला वजीरगडाकडे रवाना करून व किल्ल्यावरील संग्राम- सिद्धतेची पुन्हा एकवार कसून पहाणी करीत करीत सेनापाते तुरुंगाच्या ज्या भागांत डोमिंगोला डाम्बुन ठेवण्यांत आलें होते तेथें आला व तुरुंगावरील अधिकाऱ्याला त्यानें आज्ञा केली, '““ जा. डोमिंगोला बाहेर आणा.” आज डोसिंगोच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार हें कळल्याने किठ्लदार पेरीरा व डोमिंगोचा जिवळ । सेवक आल्मेडा हे त्याची अखेरची भेट घेण्यासाठी तेथें अगोदर आले होते. वास्तविक डोमिंगो तेथें इतका ्रिय ह्वोता कीं, त्याच्या अखेरच्या दशनासाठीं तेथें किल्ल्यांतीलळ बहुतेक जनसमूह लोटला असता. सेनापतीला हें माहीत होते, म्हणूनच त्यानें आज डोमिंगोच्या शिक्षेची अमल- बजावणी होणार ही गोष्ट शक्‍य तों गुप्त राखण्याची खबरदारी घेतली होती. फार काय, पेरीरालाद्दी त्यानें आपला हा विचार कळविला नव्हता. उद्देशद्दा की, ही बातमी आधीं सर्वोना समजल्यास लोक कदाचित डोमिंगोवरील प्रेमाखातर बंडद्दी करावयाला तयार होतील, कदाचित्‌ पेरीरा पुत्रत्रेमामुळें त्या बंडखोरांचा पुढारी होईल व मग आपणावर मोठा कठीण प्रसंग ओढवेल, सेनापति केवळ आंतील बेडाळीला भीत होता असें नाही; डोमिंगोप्रमार्णेच पेरीरा हाही मराठ्यांशी कसा- बसा तहे करून रक्तपात थांबवावा या मताचा असल्यानें त्याचा पक्ष जोरावेल, तो मराठ्यांशी तह करू शकेल, वेळीं डोमिंगोला देखील बंधमुक्त करणें प्रास होऊन तोदेखील तहाच्या बाबतींत पुढाकार घेईल, व संग पोतुंगीज सरकारपुढे तोंड काढण्यालाही आपणाला जागा उरणार नाही-इतके दिवस जो लोकिक आपण कमावला त्यावर सफा पाणी पडेल, ह्या पापाला सेनापाति भीत होता. तेवढ्यासाठी त्यानें आज पेरीराला मुद्दाम किल्ल्याच्या एक्रा २७२ पेशवाईतील धर्मसंप्राम महत्त्वाच्या भागी ऐनवेळी सूचना ह्वोतांच लढाई सुरू करण्याचा हुकूम देऊन अडकावून ठेविलें होतें. इतक्या बंदोबस्तानें आजच डोसिंगोला देहान्त शासन करण्यांतह्दी सेनापतीचा एक डाव होता. डोमिंगो हाच खरा तह्ाचा पुरस्कर्ता असल्यानें त्याला ठार केल्यामुळें तहववाद्यांची तोडे आपोआप बंद होतील व त्या सर्वांना चांगली ददहृषहत बसेल. असा कयास बांधूनच सेनापतीने ह्या डाव मांडला होता. पण सेनापाते ज्या अडचणीला भीत हाता, तीच अडचण पेरीराच्या रूपानें समोर दत्त म्हणून उभी असलेली पहातांच त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन झोंबली. त्यानें आपल्या अधिकाराच्या तोऱ्यांत पेरीराला विचारलें, “ किल्लेदार ! तुम्ही तुमची कामागेरी सोडून या वेळीं इकडे कां आलां!” पेरीरा कांहीं बोलेना. तो खालीं मान घालून डो>्यांना रुमाल लावून मुकाद्यानें बाहेर जाऊं लागला. मात्र जातां जातां. त्याने सेनापतीची एवढीच प्रार्थना केली, “ सेनापतिसाहेब ! मी माझ्या कामागेरीवर जातो. जॉवर मी सरकारी नोकर आहे, तोंवर मलाही लष्करी शिस्त पाळलीच पाहिजे; पण जातां जातां माझी आपणाला एवढीच प्रार्थना आहे कौ, माझा मुलगा तो आपलाच मुलगा असे आपण समजा व त्याला जीवदान द्या, इतकेंद्दी करून आपल्या अंतः. करणांतील दयेचा झरा आटलाच असला, तर निदान ह्या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून मग शिक्षेची अंमलबजावणी करा, तोंवर प्रभुकृपेनें मला रणां- गणावर मरण आलें तर सोन्याहून पिंवळें झालें.” इकडे बाहेर सेनापाते व किल्लेदार यांचें संभाषण सुरू असतांना डोमिंगोचा नवीन विश्वासू सेवक सायमन डोमिंगो ज्या खोलींत कैदेंत कुजत पडला होता, तेथे गेला. डोमिंगोच्या खोलीचा लोखंडी गरजांचा दरवाजा अजून बंदच होता. डोसिंगो दरवाजाकडे पाठ करून गुढगे टेकून बसला होता. सायमननें दरवाजाच्या लोखंडी गजांतून आंत डोकावून पाहिले, तों डोमिंगो समोरच्या भगवान्‌ येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेसमोर 'बायबल' वाचीत बसला होता. त्या प्रभुस्तवनांत तो इतका रंगून गेला होता कीं, त्या कोठडी. बाहेरील स्टींत काय चाललें आहे; फार कशाला, दरवाजाबाहेर आपला परम- विश्वासू सेवक सायमन उभा आहे. इकडेही त्याचें लक्ष्य नव्हते. तो लिस्तानें आपल्या '्रेषित' नांवानें संबोधेल्या जाणाऱ्या बारा शिष्यांना केलेल्या उपदेशांतील असें कसे झालें ! २७२३- मकन्याज नाड क क आड -->-ट४पटप ०४०४४४ टक्के शोशफ्णाध्टधश टी ८ हश शला पाशी २८००2 ७०००-५१ “शश शशीशे शी शशी भाग वाचण्यांत रंगून गेळा होता व सायमन तो बहुमोल उपदेश ऐकत स्तब्ध- पणे तेथें उभा राहिला. “,,.जे स्वतः लोकांवर दया कारेतात तेच दयेला पात्र होतील. जे अंतः- करणाने शुद्ध असतील त्यांनाच परमेश्वर भेटेल तुम्हो आज माझ्या मागें फिरत आह़ां, पण तुम्ही त्याच वेळी ६न्य़ व्हाल किंवा धन्य ठराळ, को लोक जेव्हां तुमची निंदा करतील, तुमच्या पाठीं लागतील व माझ्यासाठॉ तुमच्या कपाळीं सर्वे प्रकारचे अपवाद येतील. शपथ वाहूं नका. आक्राशाची शपथ वाहूं नका; कारण तें देवाचें आसन आहे. पृथ्वीची शपथ वाहूं नक्रा; कारण कौ, ती परमेश्वराची पायरी आहे. येरूशलेमची शपथ वाहूं नका; कारण कीं, त्याची ती राजधानी आहे इतकेच काय; स्वतःच्या मस्तकाची सुद्धां शपथ वाहूं नका, कारण कों, ते तुमचें नाहीं. त्या मस्तकावरचा एक केसही आपल्या इच्छे- प्रमाणें तुम्हांला काळा किंवा पांढरा करतां येत नाहीं. होय म्हणावयाचे असेल तर होय म्हणावें; नाहं म्हणावयाचे असेळ तर नाहीं म्हणावें; याहून जास्त जे बोलाल तें सेतानाचें बरळणें आहे. वाईटाचा प्रतिकार करुं नका; इतकेंच नव्हे तर कोणीं तुमच्या उजव्या थोयाडींत मारली, तर डावा गाल पुढें करा. जर कोणां तुम्हांवर फिर्याद केली आणि तुमच्या अंगावरील वस्त्रही काढून घेतलें तर त्याहा म्हणावें कॉ, हे दुसरे वस्त्रदी धेऊन जा. जो कोणी तुम्हांला वेठीस धरून मॅलभर रखडीत नेईल, त्याला म्हणावें की, मी तुजबरोबर आणखी मेलभर येतो. आजपयंत तुम्हांला सज्ञजन सांगत आले आहेत कौ, शेजाऱ्यांवर प्रेम करावें व शत्रूचा द्वेष करावा; तसेंच डोळा फोडणाराचा डोळा फोडावा व दांत पाडणाराचा परत दांत पाडावा असेंदी तुम्ही ऐकत आलां आहां; पण मी ये] तुम्हांला असें प्रातिपादितो कॉ, ते चक आहे, तुम्ही शत्रूवरही प्रेमच करा. जे तुमच्यावर बोटें मोडतील त्यांचेंद्दी शुभ चिंतीत जा. जे तुमचा द्वेष करतात त्यांजवर उपकार करा. जे कोणी तुम्हांला छळतात व दृष्टाव्याने राबवितात 'त्यांना देव सुखी ठेवो? असें म्हणा. हें तरी मो तुम्हांला कां सांगतों! तर आपण परमेश्वराची लेकरे आहों, ह्या तुमच्या म्हणण्याला कांददींतरी अर्थ उरावा. परमेश्वर काय करतो पहा. भल्याच्या वब वाइटाच्या घरावर आपल्या सूर्याचा प्रकाश तो सारखाच पाडतो ना! न्यायी व अन्यायी यांच्या घरावर त्याचे मेघ सारखेच वर्षेतात ना ! मग तुम्ही त्याची लेकरे सुष्टांशी सुट व दुष्टांशी दुष्ट काय म्हणून वे....१८ २७४ वेशबाईतील धर्मसंप्राम ४७४४0४४ ४७४४५७ अह” ४४७७४७१७0४५४०४९४४४४४ धटधटप्श २- एट. फश धध/८४/४/४४४४/४/४४१४श ४४४४४४८०४४ ४०५ होणार ! जो तुमच्यावर प्रम करतो, त्यावर तुम्ही प्रेम केलें अथवा तुम्हीं आपल्या अंटूलाच नमस्कार केला तर त्यांत नवळ काय ! वाटेचा चोरदेखील द्दी गोष्ट करतो. तुम्हीं त्याच्याहून कांहीं जास्त असावें. परमेश्वर जसा समदष्टि आहे त्से तुम्ही असावें... ... र डोसिंगोचें हें वाचन ऐकतां ऐकतां सायमनचे डोळे पाण्यानें भरून आले. तो स्वत;शींच हृळहळुं लागला. त्याच्या त्या बेमान स्थितींत दद्वावीस पळें गेली च तो पुन्हा भानावर आला तेव्हां डोमिंगोळा हांक मारूं लागला, “ धनीसाहेब ! ” पण डोमिंगोला ती ह्वांक ऐकूं गेली नाही. तो आतां भगवान्‌ येशू ख्रिस्ताने मृत्युच्या दोन दिवस पूर्वी आपल्या शिष्यांना केलेला उपदेश वाचीत होता* ... ... “तुम्हांला खात्रीनें सांगतो कीं, तुमच्यापैकी एकजण मला शत्रूच्या हवाली करील', तेव्हां सगळे शिष्य एकमेकांकडे संशयानें पाहूं लागले...” तेव्हांच सायमन संशयार्ने स्वतःकडे पाहू लागला. डोगिंगो पुढें वाचू लागला, “ त्यानें भाकरीचा एक तुकडा जलांत भिजवून सायमनचा मुलगा यहुदा इस्कारयोत याच्या हाती दिला. शेवटचे सांगणें म्हृणून येशूने त्यांना सांगितलें, “माझें जसे तुमच्यावर प्रेम आहे तसें तुम्ही एकमेकांवर करा. तसें तुम्हा केळे, म्हणजेच तुम्ही माझे शिष्य आहां हें ठरेल. मुलांनो! मी आतां जातो. तुमचा भाझा सहवास फार थोडा उरला आहे. मी जातो तेथे तुमच्याच्यानें येव्रवणार नाही... सायमन म्हणाला, 'श्रभू! तूं कोठे जातोस! माझ्याच्याने तुझ्यामार्गे कां येववणार नाही! मी तुझ्यासाठी जीव द्यावयाला तयार आहे'. येशूने विचारलें, 'काय म्हणतोस ! तूं माझ्यासाठी जीवदेखीळ देशील! अरे भोळ्या ! तुझ्य़ा द्वातून तें तर होणारच नादी. आतां रात्र पडली आहे. तुला सांगतो पह्यांटेचा कोंबडा आरवण्याच्या पूर्वी तूं लोकांना त्रिवार सांगशील को, येशचा आणि माझा कांददीं संबध नाहीं...” इतका वेळ सायमन आपलें स्फंदन रकःय तो आंवरून धरीत होता; पण आतां त्याला तें आंवरना. त्याचे हुंदके ऐकून डोमिंगोनें मार्गे वळून पाहिलें व विचारलें, « सायमन ! अ्रिय सायमन! तूं या वेळीं इकडे कशाला आलास ! माझी शेवटची भेट घेण्यासाठी काय!” “ होय.-” पुढें सायभनच्या तोंडून शब्द निघेना, असें कर्से झाले २७५ ४८५५८ ४५०४/५४५८०४/४५-/९ ५८>' “ वेड्या ! माझ्यावर कोणतें संकट ओढवलें आहे याची तुला जाणीव आहे का! मी आतां ल्ला जगाचा फार तर पाव किंवा अर्ध्या घटकेचा सोबती आहें.” “ मी आपला जन्माचा सोबती--” “ वेड्या ! तूं कसला माझा सोबती ! मी जातो तेथे तुझ्याच्याने येववणार नाहीं.” “ धनीसाहेब ! मी आपला जन्माचा सोबती असे आजवर मुक्तरवाने सांगत आलोॉ--” “ पण हवी सोबत तुला परिणामी नडेळ. इतका तुझा माझ्या ठायीं लोम आहे असें जर सेनापतीला कळेल, तर तो माझ्याबरोबर तुलाही मार्गारेटच्या खुनांतील आरोपी गणून तुलाही देहान्त शासन देईल. यास्तव असाच एथून प्रथम पळ काढ व कोणीं विचारलें तर सांग कौ, आपला व डोमिंगोचा कांहींच संबध नाहीं.” सायमन ढसढसां रडत गद्वदकंठानें उद्गारला, “ धनीसाहेब ! मो एक पाप केलें, तें लपविण्यासाठी आणखी दुसरे पाप करूं काय ! नाहीं, नाहो. मी अपराधी आहें व त्याबद्दल मलाच शासन हर्णे अवश्‍य आहे. मां तुमच्याशी दगलब्राजी केली आहे.---” इतक्यांत तुरुंगावरील मुख्याधिकारी दुसऱ्या दोन शिपायांसहद तेथें येऊन थडकला व कोठडीचा दरवाजा उघडून डोमिंगोला म्हणाला, “ डोमिंगो ! तुझी वेळ भरत आली. तुझी अखेरची कांहीं इच्छा असेल तर सांग,” “« मला एकवार माझ्या पिताजींची भेट घ्यावयाची आहे.” डोसिंगो शांतपणाने म्हणाला. “ तें शकय नाहीं. किठरेदारसाहेब सेनापातिसाहबांच्या हुकमाप्रमाणें आपल्या कामागिरीवर निघून गेले आहेत. तुझी आणखी कांदी इच्छा असली तर सांग.” “ मग आणखी माझी कांददी इच्छा नाही.” डोमिंगो आपली आवडती भगवान्‌ येशू ख्रिस्ताची प्रतिमा हृदयाशी धरून गद्रद कंठानें उद्गारला, “ हें माझ्या प्रभूचे पवित्र प्रतीक माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत माझ्यापाशी ठेवण्याला परवानगी असावी.” “ तेवढी परवानगी तुम्हांला मिळेळ, चला आतां.” अधिक्रारी म्हणाला. ठौक आहे. चला. “ असं म्हृणून डोमिंगो आपण होऊन इंसतमुखानें त्या अधिक्राऱ्याच्या स्वाधीन झाला, अधिक्राऱ्यांच्या सांगण्यावरून शिपायांनी त्याला आपल्यामध्ये घाळून वधस्थानाकडे चालावेले. सायमनला तो भयंकर प्रकार २७६ पेशवाईतील धमंसंम्राम कान. 222४ 2-2 ४०८५-47 ८* ५ “६7४ ४४% :-) “शध कटफशाध्ट*शस ह” टब &९१-७७७४७७७.४७७४५४४श2 ७४४22४१५४४ ईश शश “१ १ पहावेना व शोक भांवरेना. तो डोमिंगोच्या पायांना मिठी मारून म्हणाला, “धनी ! धनी ! मार्गारेटचा खून मों केला आहे. आपला खंजीर घेऊन मीं तिला ठार मारले !--” “ खरंच का! ” डोमिंगोने एकदम चमकून मागे वळून विचारले. तो आणखीही कांहीं बोळला असता; पण शिपायी त्याला थांबू देईनात. सायमन त्या अधिकाऱ्याच्या पायां पडून काऊळुळतीला येऊन विनवूं लागला, *“ साहेब ! मार्गारेटचा खून मीं केला आहे व त्याबद्दल मी देहान्त प्रायाश्चित्त भोगावयाला तयार आहे. आपण डोमिंगोला बंधमुक्त करून मला देहान्त शासन करा.” तो अधिकारी अत्यंत मितभाषणी व थोपट मार्गी होता. त्याला सायमनच्या विनवणीकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता भासली नाही. तो पुढें जातां जातां बेफिकीरपणे उत्तरला, “ तुला ज़ काय सांगावयाचे तें सेनापतिसाहेबांपा्शी 'जाऊन सांग.” * सेनापतिसाहेब या वेळी कुठे भटतील ! ” “ आपल्या बंगल्यावर.” “ त्यांच्याकडून हुकूम येईपावतो तुम्ही शिक्षेची अमलबजावणी तरी थांबवाल का !--” इतक्यांत भयसूचक घंटा घण घण घण्‌ घण वाजू लागली व आल्मेंडा वालत होता त्यापासून थोड्या अंतरावर तोफेचा एक रसरशीत गोळा येऊन आदळला. त्या गोळ्याच्या घुराचा लोळ एवढा उसळला को, त्या घुरांत काणालाच कांहीं दिसेनासे झाळे. एका मागून दुसरा, त्याच्या मागून तिसरा, वौथा असे रसरशीत गोळे किल्ल्यांत जागोजाग वर्षू लागले व त्यामुळे एका- मागून एक इमारती भराभर कोसळूं लागल्य़ा व पेटूं लागल्या. थोड्याच वेळांत किल्ल्यावर सवांना कळून चुकळें कीं, मराठयांनी किल्ल्यावर निकराचा हृऴ्ा चढविला असून स्वतः सेनापाते सिल्व्हेरा 'मारीन किंवा मरेन पण मागे हटणार नाही' अशा निधारानें मराठयांना तोंड देण्यासाठी आपल्या निवडक सैन्यानिशी. रोमेडिओ नांवाच्या बुरुजाच्या आश्रयानें उभा राहून लढत आहे.” असें कसें झाले ! सेनापर्ताचे सर्वच बेत त्याच्या गळ्यांत कसे आले ! प्रकरण विसावे सेनापति सिल्वहरा ठार ! कतो सत्रंध दिवस व ती सबंध रात्र मराठे व फिरगी यांचा खणाखणीचा संप्राम सुरू होता. 'नोसा सिनोरा ड रोमेडिओ' नांवाचा वसईच्या किल्ल्याचा बुरूज अत्यंत विशाल व अजिंक्य असा होता, आणि तो अजूनही आडे; म्हणून सेनापाते सिल्व्हेरानें तेंच संम्रामाचें केंद्र बनवून व स्वतः आघाडीचे आधिपत्य स्वीकारून तोफा, बंदुका, बाण, यांचा प्रतिपक्षावर नुसता भडिमार चालावेला होता. इतर ठिकाणींद्दी निरनिराळे पोर्तुगीज अधिकारी प्रतिपक्षाशीं झगडण्याची शिकस्त करीत होते. स्वतः चिमाजीअप्पा सेनापतीशीं सामना देण्यासाठीं मल्हारराव होळकर व राणोजी शिदे ल्या आपल्या डाव्या उजव्या ह्वातांसह खडे होते. मराठ्यांच्या तोफखान्यावर मल्हाररावांची खास देखरेख असून राणोजी शिंदे व चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांतील अचूक नेम मारणारे निधड्या छातीचे सैनिक शत्रूवर बाणांचा व बॅंकांच्या गो्यांचा पाऊस पाडीत होते. उभय पक्षींच्या तोफांचा गडगडाट एवढा प्रचंड होता काँ, त्या गडमडाटांत आपण बोललेठें आपणालाच ऐकूं येण्याची पंचाईत ! आणि घूर तर इतका मुसमुसला होता की, कोणाला आपल्या डोयांनीं आपला हातदेखील पद्दाणें मुव्किर्लांचें व्हावे ! प्रथम बराच वेळ सेनापाते सिल्व्हैरानें इतर ठिकाणी मराठ्यांना जेरीला आणण्याची शिकस्त करून पाहिली व त्या प्रयत्नांत निराशा पदरीं पडूं लागल्यामुळें निर्वाणींचा प्रयत्न म्हणून तो रोमेडिओ बुरुजावर येऊत “मारीन किंवा मरेन' अशा निकरानें तो लहू लागला होता. त्याच वेळीं इतर ठिकाणीही लढाई सुरूच होती. मराठे वीर सैनिक व त्यांचे शेकराजी केशव फडके, मानाजी आंग्रे, खंडूजी माणकर, विठ्ठल शिवदेव विचूरकर वभेरे पुढारी वीर शुर होते हें तर खरेच; पण पोतुंगीजांचे सेनिक ब सेनानीही कमी प्रतीचे होते असें नाही. फादर पोर्टोसारखा एखादा पळपुटा अपवादादाखल सोडून दिला, तर इतर बहुतेक फिरंगी जिवावर उदार होऊनच त्या निर्वाणीच्या संग्रामांत सामील झाले होते. आणि फाद्र पोटो जरी प्रत्यक्ष रणक्षेत्रावर पळपुटा ठरला असला, तरी त्याच्या वाणींत प्रसाद होता, त्याला वक्तृत्वाची ईश्वरी देणगी २७८ पेशवाईतील धर्मसंम्राम च.५०००-०४० ४४४४४0 0 0 ४” ४७ ४४४४४४५४०४ ४५0 फ्टोशलप्टीी ब्टप्लध्शधाऱटशटपेश9. “४४४८५ टप्दध्टाधशधा५९४४४०८/४१५ 2४ पध €४४४४४४४८ ४४४८ ४४ होंती व धर्मगुरु या नात्यानें त्याचा झन्द झेलून त्याप्रमाणे मरणाच्या मोलाने झगडण्याला अनेक लोक तयार व्हावे इतकी त्याची लाकिकमान्यता होती. अंतरंगांत कोणाच्या कोणाला शिरतां येते, तें फादर पोटोंचे अंतरंग इतरांना कळणार ! फादर पोटो किल्ल्यावर ठिकठिकाणीं खडाजंगीच्या युद्धाच्या जागीं जाऊन सुरक्षित जागीं उभा राहून आपल्या परिणामकारक वाणोने धर्माच्या नांवावर फिरग्यांना मराठ्यांविरुद्ध चतवीत होता व त्या चेतविण्याचाही त्याला इष्ट तोच पारणाम होत होता. बरें; इतकेही करून कोणी याड वीर मरणाच्या भयाने माघार घेऊन मागच्या मागें पळन म्हणेल, तर पिछाडांला हत्यारबंद सेनिकांची एकेक तुकडी अशा पळपुट्या लोकांना जागच्या जागीं ठार करण्या" साठी सेनापतीच्या सख्त हुकमाने तयार होतीच. त्या खडाजंगांत उभयपक्षी दरएक क्षणाला सेनिकसंहार एकसारखा सुरू हाता; पण त्यांतल्या त्यांत मराठ्यांपेक्षां फिरग्यांकडील प्राणह्मानिच जास्त ह्वोत होती. मराठ्यांच्या हृरांनीं किल्ल्याच्या अंतर्बाह्य रचनेची बित्तंबातमी आपल्या गोटांत पूर्वीच पोंचविल्यासुळें किल्ल्यावर कुठें कोणकोणत्या मारगिरीच्या जागा आहेत, किल्ल्यावरील अमुक एका ठिकाणाहून नेम मारला तर तो कुठें लागू पडेल, किल्ल्यावरील फिरंग्यांच्या आघाडीची किमान मर्यादा कोणती, कोणतें ठिकाण कितपत मजवत आहे, दारूगोळ्याचा पुरवठा कोठें आहे वगेरे सर्वे गोष्टी मराठयां- ना पूर्वीच बव्हशानें कळून चुकल्या होत्या व त्या सर्व गोष्टीचा विचार करूनच मराठयांनी वेढ्याची रचना पायाझुद्ध अशी केली होती. इतकेही करून मराठा सन्य असावे तितकें शिस्तीने खडे नसल्याने ऐन खडाजंगींत मराठयांचे धांवते टप्पे जरा मागेपुढे होत व किल्ल्यावरील मारादेखील बेसुमार असे; त्यामुळें कांही कांहीं मराठे सनिक जाया होत; पण याच्या उलट मराठयांचे तोफांचे व बेदुकांचे नेम पूर्व माहितीवरून किल्ल्यावर अचूक मारले जात असल्यानें फिरंग्यांची मात्रा क्षणोक्षणी फारच नासाडी होई. शिवाय मधून मधून कांहीं तोफा नादुरुस्त व्हाव्या, दारूसामान ओलें ह्वातीं लागल्यामुळें तें ऐनवेळीं निरुपयोगी ठरावें व कधींकधां तर फिरंग्यांचे पट्टीचे गोळंदाज व बिनीचे प्रमुख लढवय्ये अदृश्य मार्गाने आकाशाची कुऱ्हाड कोसळावी अश्या अज्ञात घाल्यांखालीं नेस्त नाबूत होऊन पडावे. तरीही सुरारीसारखे मराठथांकडील पुरे माहीतगार व भराठयांचे कट्टे वैरी युद्धक्षेत्रावरील मराठयांच्या हाऊचाळींची अचुक बातमी १२. ८४-0५ % ४० ७ ४४७४-0५ “७ श४टक ४-2 सेनापति सिल्व्हेरा ठार ! २७९. कळ ७७७७ क कक कोळ फककेकक धहकल ४८४०७ ७. क क कटकट ४४४४४४० “४४४॥-८/४५॥५८-/५-४४४/५/०/८--- ४०४८०५८८५८” ५८८४५५८. २०-५५ 2५-८० २५५५-०० ७. 2 -02--८०५८०५-८-५- ८-७ 2८४८५५- ८४५४५५८१०५ ०-० सेनापतीला देण्यासाठीं एकसारखे कत होते. अशी ही खडाजंगी सुरू असतांना स्वतः सेनापाति लिल्व्हेरा जेथें उभा होता, तेथें एक पोतुगीज तरुण मध्येंच सैन्यांत घुसून 'मला वाट द्या. मी बातमीदार आहें. सेनापतीसाहेबांना शत्रूच्या कारस्थानाविषयी महत्त्वाची बातमी देण्यासाठीं मला आतोंच्या आतां त्यांची भेट घेणें अवश्य आहे. उशीर लागेल तर अनर्थ होईल' असें ओरडत पुढें चालला व पोर्तुगीज शिपायांनींही त्याला वाट दिलो. तो बातमीदार कोण होता व त्यानें काय केलें हे सांगण्यापूर्वी सेनापाति सिल्व्हेराच्या अपेक्षेविरुद्ध प्रत्येक गोष्ट क्रमाक्रमाने कशी घडत आली याचें सिंहावलोकन करणें प्रास्त आहे. मुरारी ह्वा कोणत्या प्रकारचा व कोण मनुष्य होता हें पूर्वी माहीत झाले आहेच व अर्नो&्याचा किल्लेदारदही पश्चात्तापानें पावन झाल्यावर सर्वाच्या परिचयाचा झाला आहे. हे दोघेही वीर ज्या अर्थी चिमाजीअप्पांच्या सल्ल्याने वघ्चईच्या किल्ल्यावर गेले, त्या अथी ते मराठयांचे हितसंरक्षक म्हणूनच गेले होते हें सांगावयाला नकोच. त्यांनीं अंगिकारिलेल काम जरी अत्यंत नाजुक होतें, तरी ते नाजुक काम करण्याची पात्रता त्यांनीं उभयपक्षी संपादन केळी होती. मुरारी तर सेनापतीचा 'विश्वासू' सेवक होताच व बाजीबा बार्बाराच्या मोहजालांत सांपडून पोतुंगीजां- च्या बाजूला वळल्याचें बाबाराकडून पोर्शियाळा आलेल्या' गुत्त संदेशावरून सेनापतीला माहीत झालें होते. ग्ानिमीकाव्यांत मुरलेल्या त्या दोघां मुरब्बी मराठे वीरांनी सेनापतीचे दांत सेनापतीच्या घशांत लोटण्याकडे ह्या परिस्थिती- चा पुरेपूर उपयोग करावयाचें ठरवून पुढील कारस्थान रचिले. मुरारीनें पाळींव कबुतरे सुद्दम आपणाकडे राखन ठेविली हाती. सेनापतीने चिमाजीअप्पा व रामानंद यांना तहाच्या वाटाबाटीच्य़ा निमित्ताने दगा देण्यासाठीं रचिलेल्या कारस्थानाची मुरारीला पूर्ण माहिती होती; शिवाय पोशियानें बार्बाराला लिहिलेल्या पत्रावरून-ज्या पत्राचा तजुमा मुरारीनें चविमाजीअप्पांना वाचावयाला दिला त्या पत्रावरून-सेनापतीचा दु आशय अगद उघड झाला द्वोता. त्या पत्राला बा्बाराकडून जें उत्तर जाणार त्या पत्रावर सेनापतीच्या पुढील बेतांची मदार असणार हें सूर्य चंद्राइतके शाश्वत सत्य होते. हें उत्तर बार्बाराकडून जाणार याविषयींद्दी मुरारीला शंका नव्हती. दरम्यान बाजीबाच्या हातून बाबोराचा वध झाला हो गोष्ट निराळी; पण तो वध झाला नसता व बार्बारा 2२८० पेशवाईतील धर्मसंप्राम “८/६/५/*/*/ “५८४५५५८ “८५/५८/१८५८ ८५-५५” 7५८८५६८०८५ ५-.---«.<. *४/१/*/”६€- उत्तर पाठवूं शकली असती तरी तें पत्र वसईच्या किल्ल्यावर जाऊन पोचण्याचा सुळोंच संभव नव्हता. बार्बारानें मुरारीकडून मिळालेल्या कबबुतरांपेकी एखाद्या- मार्फत तो. संदेश पाठावेला असता, तर तें कबुतर भुर्रकन अंतरिक्षांत कोठें तरी भराऱ्या मारीत गेलें असते अथवा फार तर आपल्या खुराड्यांत म्हणजे खंडूजी माणकर, गंगाजीनाईक वगेरे मंडळी जी कोणी सुतार, कोणी लोहार, तर कोणी कासार अशी निरनिराळे धंदेवाईक बनून किल्ल्यावर गुस्तपणें वसाहत करून बसली होती त्या मंडळीच्या आटोक्यांत गेलें असते. तसें झालें असतें तरी ती संडळी तो संदेश मधल्यामभ्यें पकडून त्याची योग्य ती वासलात लावण्यासाठी डोळ्यांत तेल घाळून टपून बसली होती; पण बाजीबाच्या हातून अकस्मात बाबारावा खून झाला, त्यामुळें ती भानगड आपोआप बिनबोभाट मिटली. तरीद्दी मुरारीनें ज्या उद्देशानें पाळींव कबुतरे आपल्या ताब्यांत ठेविली होतीं तो उद्देश यशस्वितेनें तडीला नेलाच. बाबोराचा वध झाला ही गोष्ट प्रथमपासूनच गुसत राखण्याची पूर्ण खबरदारी घेऊन चिमाजीअप्पा वगेरे सर्व मंडळीच्या संमतीने पुढी” योजना ठरली व त्या योजनेला पोषक अशी वसईच्या फिरग्यांची दिशाभूल करणारी बातमी त्यानें आपल्याकडील कबुतरांमाफत वसईला पोंचती होईल अशी खबरदारी घेतली. ज्याप्रमाणें बार्बाराच्या वधाची बातमी गुस्त राखण्याची अर्नोळ्यावर कसोशीची खबरदारी घेण्यांत आल्यासुळें वसईला कळली नव्हती, त्याप्रमार्णेच पोशियाचें आकस्मिक प्राणोत्कमण, मार्गारेटच्या खुनाचा प्रयत्न, डोसिंगोवर त्या प्रयत्नाचा आलेला आळ वगेरे विस्मयजनक प्रकार घडण्याच्या पूर्वीच मुरारीनें वसई सोडली असल्याकारणानें मुरारी व बाजीबा द्वे वसईला येऊन पो्चेपावेतों त्यांना सॅ माहीत नव्हते. पोर्शया व अथात सेनापाति वगैरे खाशी संडळी बार्बाराच्या उत्तराची चातकासारखी वाट पहात असणार हें ओळखून सुरारीनें रात्रभर पुढीळ बेतांचें गुस खलबत झाल्यावर दुसऱ्या दिवशीं सकाळॉच बार्बाराच्या हस्ता- क्षराप्रमाणें अक्षर काढून एक चिठी लिहून ती एका कबुतराच्या पायाला बांधली व त्या कबुतराला उडवृन दिलें. 'चिमाजीअप्पांची वजीरगडावर भेट घेणें सोईचे होईल. रामानंद अना>यावरच आजारी आहत; त्यांना पकडण्याची व्यवस्था भय्याशास्त्र्यांच्या हातून बिनबोभाट होऊं शकेल. चिमाजीअप्पांचा त | 0 . ईच्या किल्ल्यावरील पक बुरूज सेनापति सिल्व्हेरा ठार ! २८१ 'ग्रह्ह भय्याशास्त्र्यांविषयीं पुन्हा अनुकूल झाला आहे व शुध्दि संघटणाच्या बाबतींत यापुढें भय्याशास्त्र्यांच्या मताने वागण्याची रामानंदांची तयारी आहे. भय्याशास्त्र्यांना सवधमाधिक्रारी मानणारा समाज फारच मोठा आहे. एथला किल्लेदार पूर्णपणें आपल्या बाजूला वळला आहे. त्याचा आापणाला अनाळा जिंकण्याच्या कामीं फारच उपयोग होईल. त्याला मुद्षम आज मुरारोबरोबर तिकडे पाठवीत आहें. ते दोघेही अत्यंत विश्वासू असे मनुष्य आपणाला लाभलेले आहेत. ते इतर सर्व खुलासा करतील'. असा मजकूर त्या चिठींत लिहिलेला होता. पोर्शिया जरी पूर्वीच कालवश झाली होती, तरी तिच्या सर्व बेतांचा सेनापतीला पूर्ण सुगावा व त्यांना पूर्ण संमति असल्यानें पाळींव कबुतरांच्या खुराड्यापाशी सेनापर्तांचे विश्वासू सेवक कबुतराची वाट पहात बसले होतेच. त्यांना अर्ना८याहून रवाना झालेलें कबुतर योग्य वेळीं मिळालें ब ती बातमी सेनापतीला कळली. लगेच तिसऱ्या प्रह्रॉ. बाजीबा व मुरारी हे किल्ल्यावर जाऊन पोचले. पुढें त्यांच्या जिव्हाळ्याच्या वाटाघाटी झाल्या व त्या अमलांतही आल्या. बार्बाराच्या नांवाने आलेल्या संदेशांत व बाजीबा आणि मुरारी यांनी निवेदन केलेल्या पारेस्थितींत अंतर पडणें शक्यच नव्हते. उलट त्या दोन्हा गोष्टींची एकवाक्यता झाल्याने सेनापतीचा बाजीबा व मुरारी यांच्यावरील विश्वास वज़लेप झाला. त्यानें त्या दोघांनाही त्यांच्या मेहनतीबद्दल योग्य पारिताषिक देण्याचें अभिवचन दिर्ळे. बाजीबाच्या साह्याशेवाय अर्नाळा आपल्या ताब्यांत येणे शकय नाहीं व रामानंदद्दी हातीं सांपडणें शक्य नाही, असें मुरारीचें मत पडलें व तें सेनापतीलाही ग्राह्य झालें. भय्याशास्त्री व बाजीबा यांची मुलाखत होऊन ते दोघे अर्ना<यावर रवाना झाले. चिमाजीअप्पांना वजीरगडावर कोंडण्याच्या कामीं मुरारीनें स्वखुषीने पुढाकार घेऊन अँन्टोनिओला मनःपूर्वक. साह्य करण्याचें कबूल केलें; मात्र यांत मराठयांचा अर्धा डाव फसला. त्यांच्या .मनांतून वजीरगडावर खुद सेनापतीलाच कोंडावयाचें होतें; पण सेनापति कन्या- विरद्द व पत्नीविरद्द ह्या दोन विरह्वानलांत होरपळून निघाळा असल्यानें त्याळा वजीरगडावर जावयाला उमेद नव्हती व तशा स्थितींत त्याला आग्रह करणें शोभणार नाहीं हे ओळखून मुरारीनेंद्दी आग्रह केला नाहो; पण त्यामुळें मराठ्यांचे कारस्थान फारसें बिघडले असें नाहीं. त्यांचें तरी शत्रुपक्षाकडील एकट्या सेनापतीला नामोहरम करून थोडेच भागणार होतें ! अन्टोनेओो, फाद्र पोर्टो, २८२ पेशवाईतील धर्मसंप्राम ४४ २६ “घट 0" “ला 7५ ५६ "४५४०४० “४४१४४॥४%४टशा 00४0 १४-५/४/५/५ हिहव बव ॒अबि्बुअ॒मिबशशश॒बश॒ब॒झशिब॒शाबाब॒॒॒शाआम भय्याशासत्री वगरे पोर्तुगीज सत्तारूपी राक्षसाचे अवयव निकामी करणे हेंही भराठय़ांच्या कारस्थानाचें एक प्रधान अंग होतेंच. त्यामुळे एवढेंच झालें, सेनापाते केदेंत पडण्याच्या ऐवजीं अन्टोनिओ सांपडला. मराठयांनी वजीरगडच कारस्थानाच्या सांगतेसाठी प्रथम निश्चित केला, याचें कारण चिमाजीअप्पांना वसईच्या शेजारीं, पण सुरक्षित अशी जागा छावणीसाठीं पाहिजे होती अशी जागा वजीरगड ही आहेव ती अनायासे ह्या वाटाघाटीच्या निभित्तानें मराठय़ांच्या हातीं येणार होती. नारो शंकराची मुक्तता झाल्यावर तो वजीरगडच्या गुस वाटेनेंच बाहेर आला होता व वसईच्या किल्ल्यांत गुपचुपपणें आपल्या लोकांना घुसण्यासाठीं ती बाट फार सोईची आहे. असें त्याचेंदी मत पडले. म्हणून ती वाट बिनबोभाट आपल्या ताब्यांत ठेवण्याची मराठयांना फार आवशयकता भासली. मुरारी जो अन्टोनेओला साह्य करण्याच्या मिषानें बरोबर राहिला होता, तोही ह्याच अंतस्थ हेतूने. इतकेच काय; पंण आयत्या वेळीं किल्ल्यावरील अधिकाऱ्यांनी ती वाट बंद करण्याचें मनांत आणलें तरीदेखील ती उघडीच रहावी यासाठीं मुरारीनें सेनापतीपाशीं त्या वाटेच्या बंदोबस्ताचे बाह्यात्कारी फार अवडंबर माजवून तें बंदोबस्ताचे काम गुसपणें किल्ल्यांत कारस्थाने करणाऱ्या आपल्या लोकांच्या द्वातीं आणून ठेविले होतें. चिमाजीअप्पांना वजीरगडावर कसें अचानक कोंडावें याचो बेमालूम योजना उत्साहपूर्वक सेनापतोला सुचविणाराही मुरारीच असल्यानें त्याच्या शन्दाशिवाय त्या कारस्थानाच्या बाबतीत इकडची काडीदेखीळ तिकडे होत नव्हती, त्या सर्व गोटी चिमाजीअप्पांना आगाऊच माहीत असल्यामुळें ते जे त्या दिवशी तहाची वाटाघाट करण्याच्या मिषानें बाहेर पडले, ते निर्वाणीचा धर्मसंम्राम सुरू करण्या- च्या निर्धारानेच बाहेर पडले होते. माचर बरोबर फोज अशी कोणींच घ्यावयाची नाहीं अशी तहाच्या वाटाघाटीसंबंधी जी अट होती, ती उभयपक्षी सारख्याच कावैत्राजपणानें एकमेकांना नकळत मोडण्यांत आलो होती. पण त्यांतही मराठ्यां- च्या गनिमी काव्याच्या मसलतीचाच विजय होता. चिमाजीअप्पांनीं आपणाबरोबर सेनिक घेतले होते ते कोणी गुराखी तर कोणी दूधवाला तर कोणी भाजीविक्या अशा निरनिराळ्या वेषांनीं वजीरगडाच्या टापूंत इतस्ततः अत्यंत जागरूकपणे अनुकूल संधीची व खुणेची वाट पहात हिंडत होते. सेनापतीला चिमाजीअप्पा केद झाल्याची बातमी कळविण्यासाठी म्हणून तोफेची जी खूण सुरारीच्या सल्ल्याने सनापाते सिल्व्हरा ठार ! २८९ ७५८४५८४४४४ ४00४७ हक 0000 शशश “लकत ्ककहफटधशशेशशधेशाल शीक धल ४ कट्ल-रशली-टा टश ण सुकर करण्यांत भाली होती, तीच ह्या सैनिकांचीही खूण होती व ती ठरविणारा मुरारीच ! बरें; अंन्टोनिओने आपलें विश्वासघातकी डोके लढवून चिमाजीअप्पांना ऐनवेळीं पकडण्यासाठी म्हणून जे सेनिक मुरारीच्या पारखीनें निव- डून बरोबर घेतले हाते, ते मुरारीचे इस्तक होते. त्यामुळे ऐनवेळीं अँन्टोनिओला कोंडण्याच्या कामी जरादेखील” अडचण पडली नाहीं. सेनापाते ज्या तोफेच्या भावाजाची वाट पहात होता त्या तोफेचा आवाज बरोबर अँन्टोनिओ चिमाजी- अप्पांच्या कल्मांत सांपडला तेव्हां झाला. अर्थात्‌ मुरारीच्या लाकांनीं चिमाजी- अप्पांच्या संमतीनेंच त्या वेळो ती तोफ उडविलो. त्या खुणेने तिकडे सेनापतीने ऐेफा रून जाऊन मराठ्यांवर तोफांचा भडिमार करण्याला सुरुवात केली व त्याच खुणे- सरखे चिमाजीअप्पांचे सारे वेषधारी सेनिक अन्टोनिओलाच काय पण त्याच्या तर्फेच्या मुंगीलाही बाहेर पळूं द्यावयाचें नाहीं किंवा भुयारांतून किल्ल्यांतही शिरू द्यावयाचें नाहीं अशा पूर्वनियोजित बेतानुसार सावधगिरींन आपलीं हत्यारं सरसावून उभे राहिले. अन्टोनिओबरोबरच्या लोकांत जे कांहीं खास त्याचे लोक हेते त्यांनी अँन्टोनिओच्या अंगुलिनेरदेशानुसार चिमाजीअप्पांना गराडा देण्याची 'चुळवूळ करतांच बाकीच्या शिपायांनी एका निमिषांत तेथल्या तेथें त्यांची कत्तल केली, व चिमाजीअप्पांबरोबरच्या थोड्या वेषधारी शरीरसंरक्षकांनी भॅन्टोनिओवर छापा घातळा. अन्टोनिओनें लगेच प्राणरक्षणासाठीं भुयाराकडे धांव घेतली; पण भुयाराचे दरवाजे बंद ! बिचारा नेमका कात्रींत सांपडला, व थोड्या वेळा पूर्वी तेथें गुरे वळणाऱ्या गुराख्यांच्या आणे भाःजीविक्यांच्या हातीं कैद झाला, भुरारीच्या देखरेखीखांली अन्टोनिओला अर्नाळ्यावर रवाना करण्यांत आलें. ह्या सर्व गोष्टी इतक्या बेमालूमपणे झाल्या कों, त्या दिवशीं लढाई ऐन रंगांत येईतो काय झालें याची सेनापतीला दाददेखील लागूं शकली नाहीं. सायंकाळच्या वेळीं जेव्हां मुरारी थापा टाकीत किल्ल्यावर आढा, तेव्हां त्याच्या तोंडून “अन्टोनिओनें चिमाजीअप्पांना पकडण्यांत उतावीळपणा केल्यामुळे आपला डाव हुकला व चिमाजीअप्पांच्याऐवजीं त्यांच्या लोकांच्या हातून अन्टोनिओच कैद झाला. तो केद होतांच लगेच चिमाजीअप्पांना शरण गेला. त्यामुळें त्याच्स जीव बचावला व आमची मात्र लांडगेतोड झाली. अशी अभूतपूर्व अनिष्ट बातमी सेनापतीला मिळाली!!! पण भआश्वयांची व समुरारीच्या चतुराईची गोष्ट ही कीं, मुरारीवरची सेनापतीची श्रद्धा कायमच होती २८४ पेशवाईतील धर्मसंप्राम च फिरंग्यांच्या बचावासाठी शक्य तेवढे उपाय करण्याकरितां किल्ल्या- वर अनिरुद्ध संचार करण्याला त्याला मोकळीक होती. तो काय करीत होता व काय करीत नव्हता याची दाद कोण घेणार ! मुरारी देखील आपलें आसन अढळ राखण्यासाठीं मधून मवून शिकस्तीची कारवाई करीत होता. उदाहरणार्थ, भय्याशास्त्री व बाजीबा अनोळ्यावर रामानंदांना पकडण्यासाठी म्हणून रवाना झाले च बाजींबा अनोळ्यावर बंदोबस्तानें अन्टोनिओ आणि भस्याशास्त्री यांना पकथा केंदेंत डाम्बून ठेवून मराठयांच्या मदतीसाठी चाळून आला, तेव्हां अर्नो>याहून बार्बाराचा संदेश कबुतरामार्फत 'रामानंद कंद झाले, अर्नाळा पूर्णपणें बाजीबाच्या हाती. आला असून बाजीबा अन्टोनिओला बंधसुक्त करून त्याच्यासह चिमाजीअप्पांना पकडण्यासाठी जय्यत तयारीने येत आहे' असा संदेश सेनापतीच्या हाती आला. बुडत्याला काडीचा आधार' या न्यायाने सेनापतीला] त्या आणीबाणीच्या प्रसंगीं अशा बातम्यांचाद्दी मोठाच धोर वाटणे साहूजिक्र शेते. दृष्टीआड सृष्टि कशी रचिली जात आहे हं त्याला बिचाऱ्याला करस कळणार ! असी. अशा परिस्थितींत सेनापाते “यश किंवा मरण' अशा निधारानें रोमे- डिओ बुरुजावर उभा राहून लढत असतां तो बातमीदार तरुण एकाएकीं धांवत धांवत त्याच्याजवळ घेऊन उभा राहिल. त्या तरुणानें क्षणभर-फक्त एक क्षणच स्वतःशी कसला तरी विचार करेला व मनाचा काय धडा करावयाचा तो करून आपल्या कमरपड््याकडे हात नेतां नेतां हांक मारली, “ सेनापतिसाहेब ! महत्त्वाची परातमी आहे.” सेनापतीने लगेच तशा घुमश्वक्रींत मार्ग वळून पहातां पहातां विचारलें, “ क्ोोण! आल्मेडा काय? ” “ होय, मी आल्मेडा ! ” तो डोभिंगोचा विश्वासू सेवक आल्मेडाच शोता. “ काय बातमी आहे! ” सेनापतीने प्रश्न केला. “ डौमिंगोला मागीरेटच्या खुनाबद्दल देहान्त शासन करण्यांत आपण फार मोठी चूक केली.--” “ त्या गोटी जाऊं देत.” “ नाहीं. जाऊं देत कशा ! तो गुन्ह्य खरोखर कोणीं केला तें मला माहीत आहे.” “ मग खरोखर गन्ह्या कोणीं केला!” सेनापाति तिल्व्हेरा ठार ! २८५ र 2 ह: “५८८४. -> “४. -72५/५/*"- > १५ ब ७८४७ ४0४७ एट पकीककककक ककल “ मागौरेटच्या पतीने. आपण त्याच्या संसाराची होळी केली म्हणून त्यार्ने आपणां उभयतांवर सूड उगविण्याची प्रतिज्ञा केली आहे. तो आपला वँरी आपल्या नाशावर टपलेला असून त्याचें पारिपत्य करणे आतां आपल्या आवांक्या- बाहेरेचे आहे.” आल्मेडानें बोलतां बोलतां आपल्या कमरपट्ट्यांतून सरकन्‌ खंजीर बाहर काढला व सेनापतीच्या छातीवर रॉखून तो उद्गारला, “ तोच आपला! वेरी मी माझ्या प्रतिज्ञेची हो हो अशी पूर्तता--? इतक्यांत तोफेचा एक रसरशीत गोळा नेमका सेनापाते उभा होता तेथे येऊन आदळला व त्यानें सेनापाते आणि आल्मेडा हे दोघेही गतप्राण होऊन पडले. आजूबाजूला उभे असलेले कैक पोतुगीज सैनिकही त्या गोळ्याच्या आघातासरसे यमसदनी गेले. एका अज्ञात वीरानें मात्र अश्या प्रढयकाळीं देखील आपल्या धैर्याची कमाल केली. धडाधड तोफांचे गोळे डोक्यावर वर्षत आहेत, सेनापतीच्या आकस्मिक निधनामुळे हवालदील झालेले फिरंगी शिपाई कच खाऊन मार्गे दृटत आहेत, तोफांचे गोळे भराभर वर्षत आहेत. अशा वेळीं एक तरुण धूमकेतूसारखा तेथे' उपस्थित झाला व त्यानें तशा प्राणघातक गद्दीतून वाट काढून सेनापर्ताचें अधेमुधे छिन्नविच्छित्न कलेवर शिपायांच्या पायांतळीं धुळींत लोळत पडले होतें, तेथवर गेला, त्यानें क्षणभर सभोवती पाहून वट्कन्‌ आपल्या कमरेच्या तरवारीने सेनापतीच्या कलेवराचे शीर तेवढें कापून घेतले व “हर हर महादेव' अशी आरोळी ठोकून तेथून पळ काढला. सेनापाते सिल्व्हेराचा शेवट म्हणजेच पर्यायाने वसईतील पोर्तुगीज सत्तेचा शेवट होय, हें सूचित करण्यासाठींच कीं काय, यहृच्छेतुसार तोफेचा दुसरा एक गोळा किल्ल्यांतील टेहळणी बुरुजाच्या माडीला चाटून गेळा व त्या बुरुजावर आज जवळ जवळ दोन शतकेपर्यंत अव्याहतपणे फडकणारें पोर्तुगीज सत्तेचे निशाण आगीच्या झळीसरसें पेटले. ह४७ 0४१७७१७७७७ ४४१४ १४५४७४७ ४४ २४४५ ४४१४१ *नध्शलध्शक शा विमा शज % सेनापाते सिल्व्हेरा ता. १५॥४॥१७३९ रोजीं 'नोसा सिनोरा डि रोमेडि ओ' नांवाच्या बुरुजावरून लढत असतां एका तोफेच्या गोल्यासरसें त्याला वीरोचित मरण आलें. प्रकरण एकविसावे दुधांत साखर [दिवा विझतांना मोठा होतो, किंवा प्राणोत्कमणाच्या सरहद्दीवर येऊन पॉचले- ल्या जीवाचा श्वासोच्छ्कास अखेरच्या घटकेला जोराज्ञोरानें वाहूं लागतो, त्याप्रमाणें सेनापति सिल्व्हेराच्या पश्चात्‌ वसईच्या किल्ल्यांतील पोतुगीज सत्तेची प्राणांतिक दुरवस्था झाली. किल्लेदार पेरीरा हा प्रथमपासूनच आपला पडता काळ ओळखुन मराठधांशीं तह करण्याला उत्सुक होता. पण सेनापतीने केलेल्या बिश्वासघातामुळें तहाचे काम बरेंच दुर्घट होऊन बसलें होतें. तद्दासंबंधींच्या चाटाघाटींचें पुन्हा जें नाटक पोर्शिया व बार्बारा यांच्या कारस्थानानुसार रथ- ण्यांत आलें, त्यांत जरी उभयपक्षी सारखेच डावपेच लढविण्यांत आले होते, किंबहुना मुरारी, बाजीबा वगेरे मराठा वीरांचीच ती कारवाई होती, तरी सुरारीनें त्या अपयशाचे खापर बेमाठूमपणें अन्टोनिओच्या माथी फोडल्या- मुळें ती चुकदेखील आपल्याच लोकांकडून झाली अशीही वसईच्या सर्वे फिरंगी अधिक्राऱ्यांची खात्री झालो, अर्थात आतां. मराठ्यांशी तद्वाची वाटा- घाट करण्याला फिरग्यांना तोंडच उरलें नसल्याक्रारणानें अखेरपावेतो. लढण्या- शैवाय त्यांना गत्यंतरच नव्हतें. आधींच फिरंग्यांची बाजू लेंगडी ! त्यांना गोब्याकडून मदत येईल तर तिकडे व्यंकटराव घोरपड्यानें नुक्तांच गोव्यांत फिरंग्यांची हाडे नरम केलेलीं ! मुंबईकर इंग्रज मराठ्यांचे वाढतें यक्ष पाहून त्यांच्याशीं दावेदारी उत्पन न व्हावी यासाठीं फिरेग्यांना मदत करावयाला नाखूष; त्यांतूनद्दी कांहीं मदत मुंबईकरांनी केलीच तर तिच्यावर पाळत राखून वाटेंतच तिची लूट करण्यांत अंताजीपेत कावऱ़्यां- चा द्वातखंडा होता; वसईखरीज त्या प्रांतांतील इतर सर्व मुलुख मराठयांनी आपल्या अंमलाखाली आणलेला असल्यानें त्या मुलुखांतून कोणत्याच प्रकारचा उपराळा वसईमधील फिरंग्यांना होण्याची आश्या अजिबात खुंटली होती; त्यांत आणखी फिरग्यांच्या विश्वासघातकापणामुळें मराठयांच्या मनांत पक्षा अविश्वास उत्पन्न झालेला; अक्षा वेळीं तह करावा असें आपण मनांत भाणलें तरीदेखील मराठे तयार होणार नाहींत अशी वसइंच्या झिल्ल्यांतील फिरंगी अधिकाऱ्यांची दुधांत साखर २८७ चालंबाळ खात्री असल्यानें व अजुनद्दी कांहीं फिरंगी अधिकाऱ्यांना आपण परिणामी विजयी होऊं अशी घमेंड असल्यानें सेनापतीच्या पश्चात देखील तो रणसंग्राम तसाच आणखी केक दिवस सुरू राहिला; व पेरीरालाही त्या प्रसंगां- तून बाहेर पडण्याला कांद्दी मार्ग उरला नसल्यानें यशापयण्याचा भार परमेश्वरा- वर टाकून संम्राम सुरू ठेवणें भाग पडलें. त्याला पुत्रानिधन, पत्नीनिधन अशा भयंकर कौटुंबिक आपत्तींनीं अगदीं हेराण करून सोडलें होतें हें जरी खरे, तरी त्याबद्दल दुःख करण्यापुरतीदेखील उसंत त्याला मिळेना. तशांत आणखी सेनापति सिल्व्हेराच्या पश्चात्‌ गोवे सरकारनें पेरीराची सेनापतीच्या जागीं नेमणूक केली. एवढा मोठा मान प्राप्त होतांच त्या मानाला साजेशी कांहीं कामगिरी करून दाखविण्याची ईर्षा साहजिकपणेंच पेरीराच्या ठायी उत्पन्न झाली; व त्यानें नव्या दमानें नव्या य॒क्त्यांनीं मराठ्यांशी निकराचा संग्राम मांडला. पण आश्वयाची गोष्ट हद्दी को, सेनापति सिल्व्हेराच्या वेळेपासून मुरारी वगेरे जे मराठे लोक पोतुंगीजांचे साह्यकर्त म्हणन गाजत होते, त्यांचा पोतुंगीजांच्या ह्या नव्या डावपेचांतद्दी अनिरुद्ध संचार सुरूच होता. इतकेच काय, पण वतईच्या किल्ल्यांत माजलेल्या बजबजपुरींत त्या चातुर्यवान्‌ लोकांचें चांगलेंच फावले होते. त्य! चातुर्यवान्‌ ठोक्रांत सेनापाते सिल्वहेराच्या पश्चात्‌ आणखी जोसेफची भर पडली होती. जोसेफ थोड्या दिवसांपूर्वी अर्ना,८यावर चिमाजीअप्पांना भैरवाच्या संकटप्रस्ततेची बातमी द्यावयाला आला व रामानंद वगेरे मंडळीला घेऊन सोपाऱ्याला माघारा गेला, हें वाचकांना आठवत असेळच. भेरवाच्या सुदैवानें रामानंद, जोसेफ वगेरे मंडळी सोपाऱ्याला जाऊन पोचण्यापूर्वीच फादर पोर्टो मैरवाचा शक्य तेवढा शोध करून व शोध लागत नाही असें पाहून अन्य उपायांनी मंडपेश्वरच्या पराजयाचा सूड मराठ्यांवर कसा उगवितां येईल याविषयीची योजना सेनापतीच्या मताने ठरविण्यासाठी वसईच्या किल्ल्यावर जाऊन तळ देऊन बसला होता. शिवाय 'कोणाची पेटे दाढी व कोण पेटवी विडी? या न्यायाने त्या तशा आणीबाणीच्या वेळीही फादर पोटोंचें आपल्या भ्रियतमे- विषयीं-सोफियाविषयीं सिंतन सुरूच असून तिच्या शोधार्थ त्याचे भगीरथ प्रयत्न सुरू होते. जोसेफ हा मंडपेश्वरापासूत सोफिग्राचा अर्थात्‌ फादर पोटोंचाही एकीनष्ट सवक होता व शिवाय प्रथमपासुनच त्याचा मराठ्यांकडे जिव्हा- याचा ओढा होता हे वाचकांना माहीत आहेच. त्या संधीचा वसईच्या किल्ल्यावर २८८ पेशवाईतील धर्मसंप्राम अनिरुद्ध संचार करण्याच्या कामीं पुरेपुरे उपयोग करून घेण्याला जोसेफला मुक्त- द्वार होने. आणि त्यानेंही त्या संथोचा जेवढा म्हणून फायदा करून घेता. आला तेबढा करून घेतला. जोसेफच्या डोक्यावर पहिली मोठी जबाबदारी भेरवाच्या रक्षणाची होती; ती जबाबदारी त्याला अनायासे पार पाडतां येऊन भैरव व जोसेफ या दोघांनींद्दी अहमहामेक्रेने आपल्या शत्रूंना शासन करण्याची प्रतिज्ञा केली व वसईच्या किल्ल्याकडे मोर्चा वळविला, तेव्हांपासून ते दोघेही आपापल्या कार्यात अगदीं चूर होऊन गेले. अशाप्रकारच्या एकीहून एक चतुराईंच्या कारवाया मराठमोळ्याच्या केवाऱ्यां- नीं चालविल्या असल्यामुळे वसईच्या किल्ल्यांत फिरंग्यांचा एखादा गुस बेत ठरलारे ठरला, को त्या बेताची बितबातमी मराठयांच्या गोटांत तेव्हांच कळे, मराठयांच्या गोटांतील बातम्याही क्रिल्ल्यांतील फिरंग्यांना कळत. मुरारी, बाजीबा, जोसेफ हे फिरंग्यांच्या मताप्रमाणे त्यांचेच हेर असल्यानें त्यांच्याकडून बातम्यांची नुसती खैरात किल्ल्यावर झडे. शिवाय वार्बारा फिरंग्यांचें हितसंरक्षण करण्यासाठी अर्ना>्यावर होतीच ! ती ठार होऊन पंधरवडा लोटला तरीदेखील फिरंग्यांची प्रामाणिक समजूत अक्षी कौ, ती अर्नाळ्यावर मारे मजबूत ठाणें देऊन बसली आहे ! बरें; सिल्व्हेरा कालवश झाल्यावरदेखीळ पाळोंव कबुतरांच्या सा्माने फिरंग्यांची दिशाभूल करणारे संदेश मधून मधून वसईच्य़ा किल्ल्यांत धडकविण्याचा मराठयांचा सपाटा सुरूच होता. 'बुडत्याचा पाय खोलांत' या न्यायानें त्या बातम्यांवर फिरंग्यांचा विश्वास बतावा यांत आश्चर्य नाही. नुरात्या वरवरच्या हल्ल्याने शिला कांदा पाडाव होणें शकय नव्हतें व पावसाळा तर डोकीवर आला. एकदां पाऊरा पडूं लागला कौ, लढाई थांबली व लढाई थांबली कीं इतके दिवस गाजविलेली म$मकी व्यर्थ ! मराठ्यांच्या सैन्यांत विशेष भरणा क्ेत- कऱ्यांचाच असल्यानें त्यांचा देद्द रणांगणांत व चित्त शेतवाडींत,अशी त्थिति होऊ नये म्हणून चिमाजीअप्पांना कांदीं तरी नवी उपाययोजना करून ह्या मोहिमेचा एकदांचा सोक्षमोक्ष करणें अवश्य झालें. फिरंग्यांनीं मराठ्यांचें हं वर्म ओळखून मराठयांना मोहिमेचा वीट आणण्यासाठी मुद्दाम धिमेपणानें सारा कारभार यालविला होता. ही बातमी हेरांमाफत कळतांच तर चिमाजीअप्पांनीं जास्तच तांतडी करून आपल्या बाजूच्या सर्व मातबर लोकांना एकत्र जमवून किल्ल्यावर तोफांचा भडि- मार करून आंत जाण्याला वाट पाडाबयाला सांगितले, पण किल्ल्याचा दु्भय दुधांत साखर ! २८९ ५५५८ “५०५४४४८५८० ५/५४/५/४००/ ४५५८६ > ५ 7४४ ४५४४१४०७४0 शे 00” *“५८४५ ४४ ४८४५-५-४पेशशण फटप्टी क २7५ ८. ४८१८ २-५ ५-५ “७७८४०० “0 तट मराठ्यांच्या तोफांना दाद देईना, मोचेबदी करून लगट करण्याचा प्रयत्न मराठयांनी करून पाहिला; पण फिरेंग्यांनीं त्या मोर्चेबंदांवर तोफांचा भडिमार करून मराठ्यांचा संहार आरंभिला. किल्ल्यांत शिरण्याला वाट मिळाल्य़ा- शिवाय इतर सर्व उपाय व्यर्थ आहेत असे पाहून चिमाजीअप्पांनीं होळकर, शिंदे वगैरे खाशा मंडळीच्या सल्ल्याने किल्ल्याच्या निरनिरा»या बुरुजांखाली सुरुंग खोदवून ते पेटून किल्ल्यांत जाण्यासाठी वाट पाडण्याची तरतूद 'चालावेळी हगांची सर्व सिद्धता झाल्यावर चिमाजीअप्पांनीं आपल्या सर्वे सैनिकांना आपणासभोंवार बोलावून सांगितले, “ आज आपण जो उपाय शत्रूचा पाडाव करण्यासाठीं योजिणार तो अगदीं शेवटचा आहे. शत्रूला प!डाव करण्याचे इतर सर्व उपाय अयशस्वी ठरले असें पाहूनच हा उपाय आम्हीं योजिला आहे. “हाचूळा मारून विजयी होऊं तरी, किंवा धारातीर्थी पतन पावून स्वर्गी तरी जाऊं'- अशा निर्धाराने ज्यांचे पुढें पाऊल उचलत असेल, त्यांचेंच या ठिकाणी काम आहि. इतक्या ईर्षेने आम्हीं हा धर्मसंप्राम आजवर चालविला; आतां किल्ला काबीज केल्याशिवाय, किल्ल्यांत प्रवेश करून मराठयांचा भगवा जञंडा किल्ल्यावर. फडकविल्याशिवाय आम्ही माघारे गेलो, तर आजवर ह्या पुण्यक्रार्यात ज्यांनीं देह ठेविळे, ते वीर आपला उपहास करतील, व आपलीं बायकापोरेह्दी 'अद्वारे पळपुटे शेंदाड शिपायी' म्हणून आमची छीःथूः करतील. असली नामुष्की सहून करण्यापेक्षा मरण शतपटीनें चांगलें. एवढें यश जर आमच्य़ा प्रयत्नांना देण्याची तुमची तयारी नसेळ, एवढें साहस करण्याची धमक्र जर तुमच्या अंगीं नतेल, तुम्ही *ग्राडपणानें जर 'आम्ही मराठे अंगीकृत कार्यासाठी मरू, पणे मागें हटणार नाही' ह्या आपल्या बिरुदावळीला काळिमा लावणार असाल, तर एकतरी करा, आम्हांला तोफेच्या तोंडीं बांटून किल्ल्यांत उडवून द्या; म्हणजे जिवंतपणी किछा जिंकलेला पहावयाचे आमच्या कपाळीं नसले तर आमचें शव तरी किल्ल्यांत पडेल व पराजयानें काळेकुट्ट झालेलें तोड घेऊन माघारी जाण्याचा अत्यंत अपमानास्पद प्रसंग आमच्यावर येणार नादी. बोलतां बोलतां. चिमाजीअप्पांच्या कंठी गहिवर दाटून आल्यासुळें त्यांना जास्त बोलवेना, आणि आतां त्यांनीं जास्त बोलण्याचे कारणद्दी उरलें नाहीं.. एकूणएक सैनिकांनी चिमाजीअप्पांच्या इच्छेप्रमाणे शपथा घेतल्या. त्या सैनिकांत. पध नवःचेतर्य ओतण्यासाठी स्वाम रामानंदही नेमके त्याचवेळी ०००० तर) २९० वेशबाईतील धर्मसंप्राम "४५४५७११८४४. ७८४ सोपाऱ्याकडून पांचे ताज्या दमाचे लढवय्ये शिपाई घेऊन तेथें आले व त्यांनीं धर्मासाठी मरावे, मरोनि अवघ्यासि मारावे, मारतां मारतां घ्यावें, राज्य आपुलें, हा ओजस्वी उपदेश असल्या सामथ्येवान्‌ वाणीनें सर्वांच्या मनावर उसविला. त्या उपदेशाचा असा विलक्षण परिणाम सर्वाच्या मनावर झाला कीं, जो तो दुर्गप्रवेशाचा किंवा दुर्गप्रवेशाप्रीत्यर्थ धारातीथी देह ठेवण्याचा आघाडीचा मान मिळविण्यासाठी अद्वमहमिकेने सवांच्या पुढें जाण्याला अधीर झाला. लोकजागूतीचें आपलें काम झालें असें पाहून चिमाजीअप्पांनीं रामा- भंदांना हात जोडून विनंति केली, “ स्वामे ! आपण आपल्या ह्या सर्वे लेकरांना झुभस्दीर्वाद द्या.” रामानंदांनीं सर्व सैनिकांना मंगळ आशीवांद दिला. लगेच मराठयांचा निकराचा ह्या सरू झाला. प्रथम मराठय़ांकडील तोफांची सरबत्ती होऊन तटाला लहानसे सिंडार पडलें. पण तें इतके लहान खिंडार होतें कॉ, त्यांतून आंत मराठयांचा प्रवेश होणें शक्‍यच नव्हते. नंतर चिमाजीअप्पांनीं सुहंगांना बत्त्या देण्याला आज्ञा केली. प्रथम राणोजी शिंद्यांचे सुरुंग उडवावे असें ठरलें. कारण ती जागा किल्ल्यांत घुसण्याला सोईची हाती. तेथें आंतील बाजूला फिरग्यांचा खजिना आहे. असा सुगावा मुरारीमार्फत मराठ्यांना पूर्वी मिळाला होता. शिंद्यांनी तयार केलेले सुरुंग एकंदर पांच होते, व ते पांचही तटाखालीं अरे भरभक्कम खोदण्यांत आले होते. त्या पांचांपेकी तीन सुरुंग अगदी जवळ जवळ होते व दोन अंमळ दूर होते. प्रथम त्या दोन सुरुंगांपैकी एकाला बत्ती देण्यांत आली पण तो चांगळासा उडाला नाहीं. नंतर जवळ जवळ असलेल्या तीनद्दी सुरुंगांना एकदम बत्ती देण्यांत आली. त्यांपेक्री दोन एकदम उडून तटाला मोठे खिंडार पडले. त्याबरोबर मराठे सेनिक मोठ्या आवेशानें 'हरहर महादेव अशी घनगर्जना करीत हृह्ा करण्याकरितां आवेशाने पुढें धावले. कांहीं तटावरह्दी व्वढळे त्या आवेशाच्या भरांत बत्ती दिलेला आणखो एक सुरुंग उडावयाचा आहे याचेंद्दी त्यांना भान राहिलें नाहीं; व दुदवाने तो सुरुगु अचानक उडून घात झाला. तटावरील सैनिकांच्या चिंध्या चिंध्या होऊन ते वर इवेत परांसारखे उडून खालीं पडळे, खालील लोक तटाखालीं सांपडून चिरडून मेळे व जे थोडेसे शिक राहिले त्यांच्यावर पोतुंगीजांनीं हुक्षे, गरनाळा, दारूचा मडकां, बरकंदाजी वगरंचा *अडिमार करून त्यांना यमदरबाराची वाट दाखवून दिली. ह्या भयंकर भपघातानें दुधांत साखर ! २९१ मराठ्यांची अतिशय प्राणह्मानि झाली, व आतां ते कच खातात कीं काय असें भय उत्पन्न झालें. तेव्हां स्वतः रामानंद, चिमाजीअप्पा, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर वगेरे खाशा मेंडळीनें सवे सैन्याच्या आघार्डाला जाऊन सुरारी, भेरव, नारो देकर वभेरे कसलेल्या वीराम्रणींना आपापल्या निवडक सैन्याच्या तुकड्यांसह आपल्या मागोमाग यावयाला आज्ञा केली, खाशी मेडळी इतकी जिवावर उदार होऊन पुढें झाळेली पाहूतांच पुन्हा मराठा सेनिकांना दुप्पट धीर आला. इतक्यांत जोसेफने तेथें धांवत येऊन सूचना दिली, “ आपला पांचवा शिलूक असलेला सुरुंग ज्या बुरुजाखालीं आहे, तेथेंच किल्ल्यांतील दारूचें भलेमोर्दे कोठार आहे व तेथून दुसरीकडे दाहसामान लांबावेण्यासाठो फिरंग्यांची थांवपळ चालली आहे.” एवढी बातमी मिळतांच मल्हारराव होळकरांनी नारो हकराला हांक मारून सांगितले, “ नारायणराव ! पद्वातास काय! सुरुंगाला बत्ती दे! ” तो सुरुंग नारो शकराच्याच सूचनेवरून मल्हारराव होळकरांनी खास आपल्या देखरेखीखाढां तयार केला असून ता. किल्ल्याच्या सॅंटसेबास्टियन नांवाच्या बुरुजाच्या खालीं होता, धन्याची आज्ञा मिळतांच नारो शंकराने मुरारी व भेरव यांच्या साह्याने त्या सुरुंगाला बत्ती दिली. सुदैवाने तो सुरुंग फारच चांगला उडाला, आंतील दारूचें कोठारद्दी पेटून एकदम भडका झाला, अर्था बुरूज त्या प्रचंड आघातासरसा कोसळून जणं काय आकाशांत फॅकला गेला ! त्याबरोबर मराठे वीर प्राणांची पवा न करतां आंत घुसले. श्षेनापाते पेरीरा ह्या वेळपर्यंत अन्यत्र मानाजी आंजम्रे वगेरे लोकांचा हळा परतविण्यांत गढून गेला ह्वोता, तो बुरूज पडल्याची अशुभ वार्ता ऐकून आपल्या सेन्यानिशीं तेथें थांवूत आला व आपलें बलसर्वस्व वेचून आजच सोक्षमोक्ष करावयाचा अशा निर्धाराने लहू लागला. सर्व फिरंगी इतर ठिकाणचे हृल्ले सोडून सेनापतीच्या साह्याला धांवून आले; व हुके, गरनाळा, दारूचीं मडकीं, राळ, माशांचें तेल, बरखंदाजी वगरे सर्व साहित्य किल्ल्यांत होते नव्हते तेवढें तेथें एकत्र करण्यांत येऊन त्या सगयाचा मराठ्यांवर नुसता वषाव करण्यांत आला. सुरुंगाच्या आगीत दारू, राळ, ऐ७ अशी भर पडतांच ती आग एकदम जास्त भडकली. पण जते फिरंगी, तसेच मराठेही इरेला पेटले असल्या- मुळें त्यांनीं त्या अभिप्रल्यालाही दाद दिली नाहीं. मराठे शिपाईदही जळालों तर जळालो, मेलो तर मेला', अशा निर्धाराने एकदां जेथें चढून गेले, तेथें खंदेपणाने २९२ पेशवाईतील धघर्मसंम्राम उभे राहून लढून फिरंग्यांना चोप देऊं लागले. मराठ्यांनी पाडलेल्या सिंडारांच्या तोंडाशी, मराठयांचा आंत शिरण्याचा मार्ग बंद करण्यासाठी आगीच्या डोम्बा- डोम्बांत राळ, दारू व तेल ओतून जणु यज्ञक्मेंच फिरंग्यांनीं मांडलेली होतीं. कारण फादर पोटो ह्या आपलो धर्मोपदेशक सेना घेऊन सेट सेबास्टियन बुरुजा- वर एका अत्यंत सुरक्षितपणाच्या जागी उभा राहून संकटानेवारक प्रार्थनेचा नुसता घोष करीत होता. इकडे मराठयांतही नवोत्साह उत्पन्न करण्यासाठीं रामा- नंदांच्या स्फातिदायक उपदेशाचा अमग्रतवर्षांव सतत सुरू होता. अशी उभय सैन्यांची लगट होतां होतां, अकस्मात फिरंग्यांकडीळ वीर फादर पोटॉच्या चिथाव्णींवरून रामानंदांचा बळी घेण्यासाठी तक्षा हलकल़ोळांतून धांवले. त्यांतला एक मेला, दुसरा मेळा, तिसरा मेला असे टप्प्याटप्प्याच्या अंतराने चार वीर बळी पडले व पांचव्यानें मात्र घात केला ! त्याच्या हातांतील बंडकीचा नेम अचूक असल्यानें पहिल्या गोळीसरसे रामानंद घायाळ होऊन खालीं पडले, पण तेवढ्याने मराठे नाउमेद झाले नाहींत; उलट जास्त खवळले मात्र ! शत- गुणित त्वेषाने ते “इर हर महादेव' हा एकच महामंत्र जपीत पुढें घुसले. चिमाजी- अप्पांनी आपल्या लोकांना 'स्वामींचा घात शत्रूने केला; आपल्या काळजावरच घाला घातला. स्वामींचे रक्त आपणांसाठीं सांडले. ह्याची कांहों लाजे बाळगा, व स्वामांच्या रक्ताच्या एकेका थेंबाचा लाल डाग जो श्या भूमीला पडला असेल तो घुऊन काढण्यासाठी तेथें एकेका फिरिग्याचे रक्त ओता'. अशी आज्ञा केली, व स्वतः एकदम अगदीं आघाडीला उडी घातली. त्यांचा रॉख मुख्यतः सेनापति व फादर पोर्टो यांच्यावर होता. चिमाजीअप्पांच्या मागोमाग मल्हारराव होळकर व गंगाजी नाईक पुढे घुसले. त्या तिघांबरोबर अनुक्रमे मैरव व नारो शंकर आणि मुरारजी नाईक हे होते. हे तिघेही हृस्तक मुद्दाम आपल्या खाक्यांचें शरीरसंरक्षण करण्यासाठीं अग्रभागी चालत होते. नारो शंकराने प्रथम सेनापाते पेरीराला टेहळून त्याच्यावर बंदुक झाडली. ती गोळी सेनापतीच्या उजव्या दंडाला चाटून गेली व सेनापति मटकन्‌ खालीं बसला. तेवढ्यांत भैरवानें आंत दूरवर घुसून फादर पोर्टोला देहान्त शासन देण्यासाठी त्याचा शोध चालविला. पण फादर पोटो अशा वेळीं कशाला पुढें येईल ! तो तेथून जीव घेऊन पळाला ब बेप्तत| झाला, तरीही भैरव 'हा हरामखोर पळून कुठें पळणार ! तो ससपाताळांत गेळा. तरी त्याला मी हुडकून काढीन' अशा ईर्षेने त्याचा शोध करीतच होता. “*. दुधांत साखर ! २९३ ४४४४४४0 ४५-५१-९%॥ 0५% 2५४५१ “४९१ ४५४ ४५१५ ५ &२५ 2५ 2४४१ र “७५१४४४४४४४ ४४४४१४४७४७ ४0४४ /१॥४५१७५७/४/४८0०५०४७७/ ४७१७७ ७८ रामानंदांवरील अत्याचारामुळे चिडून गेलेल्या मराठा सैन्यानें जो निकराचा हृक्ठा केला, तोच त्या धर्मसंप्रामांतील अखेरचा हृळाा ठरला. सेनापति जखमी होतांच फिरंग्यांनीं जी कच खाली ती कायमची ! हजारो मराठा वीरांनी वसई- प्रांतांतील भामे सतत तीन वर्षेपावेतो. आपल्या रक्ताने सारवून निर्मळ केली, तिच्यांतील खांचखळगे आपल्या देहांच्या भरीन बुजवून काढले व त्या भूमीवर भवितव्यता रामानंदांच्या रक्तानें प्रस्तुतच्या धर्भसंग्रामांतील मराठ्यांचा विजय- लेख लिहू लागली. सेनापाते पेरीरा तशा जखमी स्थितींत जांततासूचक आभ्र ध्वज हाती घेऊन चिमाजीअप्पांना शरण आला !॥ त्याच वेळीं वसईच्या क्रिल्ल्यांतील निश्ाण-बुरुजावर अकस्मात मराठ्यांचा भगवा झेंडा फडकू लागला; त्याला सर्वे मराठयांनी प्रचंड जयजयकारांत वंदन केलें. इतक्या धुमश्वक्रींत एवढें असामान्य साहस करणारा वीर जो कोणी असेल, त्याला सर्वांकडून धन्यवाद मिळूं लागले. मात्र तो भाग्यशाली वीर कोण, ह त्या खणाखणींत कोणालाच ओळखतां आलें नाहीं. ठर कू ठर सेनापाते पेरीरा शरण आल्यामुळें धमंसंम्राम उभयपक्षी थांबला खरा; व उभय पक्षांच्या थोर माणसांनी वजीरगडावर एकत्र जमून सलोख्याची वाटाघाट आज- च्या आज करावी असेंही ठरलें. तरीही फिरग्यांना पुन्ह्या पूर्ववत्‌ विश्वासघात करण्याची दुर्बुद्धि सुचं नये म्हणून चिमाजीअप्पांनीं प्रथम होळकर, शिंदे, वगेरे सहकाऱ्यांच्या साह्यानें किल्ल्याची यथावत नाकेबंदी करविली. किल्ल्यांत व सभोवार योग्य पहारा राहील अशी व्यवस्था केली. त्याच वेळीं त्या धर्मतंप्रामांत जखमी होऊन पडलेल्या किंवा ठार झालेल्या मंडळॉचा शोध करून समाचार घेण्यालाहवी ते वसरले नाहींत, लढाईत उभयपक्षांचे पुष्कळच लोक ठार झाले असल्यानें त्या सर्वांचा एकदम तपास लागणें शक्यच नव्हतें. पण त्यांतील ठळक ठळक व्यक्ति ज्या आढळेनात, त्यांचा तपास करतां नारो शकर, नारायणजी नाईक, शिवाजी नाईक, बुबाजी नाईक, खंडोजी माणकर वगेरे बरीच खाशी मंडळी जखमी होऊन बरीच हेराण झालेली त्यांना आढळून आली, अथोतू त्या "' ही अखेरची खडाजंगीची लढाई ता. ५।५॥१७३९ रोजी झाली व त्याच' दिवशीं पोतुर्गीज लोक चिमाजीअप्पांना शरण येऊन मराठ्यांशी तह करण्याहॉ तयार झाले. २९४ पेशवाईतील धर्मसंग्राम २७७४७०७ *्शोशश ण ण "५१४४५४५४८४ २८%” ४८७४४ “४८४०४४ ४-७ मंडळीची हेराणगत लढाई थांबली म्हणून उजेडांत आली. नाहींपेक्षां शरिरांतील रक्ताचा शेवटचा थेंब सांडेपावेतो ती मंडळी लढत उभी असलेलीच आढळली असती. त्या मंडळीला ताबडतोब सुरक्षितपणे उपचारासाठी वजीरगडावर पाठ- विण्याची व्यवस्था झाली. गंगाजी नाईक, मुरारी नाईक वगेरे बरीच खाशी मंडळी जी प्रथमपासून किल्ल्यांत राहून कारस्थानें करण्यांत गून गेली होती, त्या मंडळीचाही पत्ता नव्हता; त्याप्रमाणेंच अशा खडाजंगींत किल्ल्यावर भगवा झेडा फडकविणारा वोर कोण याचाद्दी कांद्दी पत्ता लागेना; मराठ्यांची निःसीम उपकारकर्ती मेरी व जोसेफ हों तेजस्वी बहीणभावंडे व मेडपेश्वरच्या लढाईचा धेर्यशाली नायक भैरव हो मंडळीही कोठे दिसेना. ह्या सर्व मेडळोविषयीं चिमाजी- अप्पांनाच काय, पण मराठमंडळांतील सर्वांना पराकाष्ठेची आस्था वाटत होती, व ती सर्वे मंडळी फिरंग्यांच्या डोळयांत शल्ल्यासारखी बोंचणारी असल्यानें त्यांच्या जीविताबद्दल सर्वीना दारुण चिंता वाटूं लागली होती. भेरव हा दुल्लमजी मोर्‍्यांचा स्नेही व गंगाजो नाईक हे बुबाजीचे वडील बंधु, शिवाय क्ला रण- संग्रामांचे खरे स्फूर्तिदायकहदी नाईकच ! तेव्हां त्या मेडळीचा तपास करण्यासाठी खंडोजी माणकर, दुललभजी मोरे व बुबाजी नाईक आपल्या सर्व यातना गिळून किल्ल्यांत शिरले. आतां लढाई थांबल्यामुळे फिरिग्यांकडून त्यांना किल्ल्यांत कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध होण शक्य नव्हते हे जरी खरे, तरी न जाणो, त्यांनीं मरतां मरतां विश्वासघात करण्याचें मनांत आणल्यास त्यांचें घ्या काय !-- असा दूरद्षांपणाचा [वेचार करून नारो शंकरानें चिमाजीअप्पांना सुचविलें, “ श्रीमंत ! आमच्या व आमचे जे लोक किल्ल्यांत असतील त्यांच्या सुरक्षित- पणाबद्दल हमी म्हणून आपण सेनापतीला आपल्या पदरीं ओलीस ठेवावें असें सला वाटतें.” ' सेनापाते पेरीरा जरी शरण आला होता, तरी चिमाजीअप्पांनीं त्याचा दर्जा झोळखून त्याचा एका शब्दानेंही अपमान केला नव्हता. त्यामुळे त्यांना नारो इकरा- च्या सूचनेप्रमाणे वागण्याचे धैर्य हाना. पण सर्वस्वी फिरग्यांवर विश्वासून राहणंद्दी त्यांना हिताचे वाटेना. अखर त्यांनीं एक तोड काढली. उभय पक्षांच्या सलोख्याची बेठक रात्रौ व्हावयाची असें पूर्वी ठरलें होते, ती बेठक लौकर भर- विण्याचे निमित्त करून चिमाजीअप्पांनीं सेनापाति पेरीरा व त्याच्या हाताखालील आणखी दोन प्रमुख अधिकारी यांना आपणासमक्ष बोलावून किल्ल्यांतील मराठे दुधांत साखर ! २९५ लोकांच्या जीविताच्या सुरक्षितपणाबद्दल त्यांच्याकडून हमी घेतली व सलोट्या- ची वाटाघाट तांतडीनें करण्याच्या सत्रबीवर त्या तिघांनाही आपणाबरोबर वजीरगडावर बोलावून घेतलें. सेनापति पेरीराला मराठ्यांचा हा डाव कळला नाही; पण त्याने आपला पडता काळ ओळखून कांही कुरकूर न करितां निमूटपणे चिमाजीअप्पांमागोमाग वजीरगडचा रस्ता धारेला, इतकी सर्वे बाजूंनी गळेचैंपी झाल्यावर फिरंग्यांची किल्ल्यावर गडबड करण्याची काय छाती | ळू कळ खर तिकडे चिमाजीअपपा वगेरे मराठमंडळांतील खाशी मंडळी वजीरगडावर फिरंग्यांशीं सलोख्याची वाटाघाट करण्यांत गढून गेली असतां दुळममजी मोरे, खंडोजी माणकर, बुबाजी नाईक, नारो हेकर वगेरे मंडळी किल्ल्यांत खवरीयांचा शोध करण्यांत गहून गेली होती. त्या छोधांत त्यांना गंगाजी नाईक वगेरे कांहीं मंडळी वेषांतरानें बऱ्याच दिवसांपासून किल्ल्यांत वावरत होती ती भेटली. त्या मंडळीकडून एवढें कळले कॉ, किल्ल्यांतील निशाण बुरुजावर भगवा झेंडा रोवणारा बहाद्दर वीर जखमी झालेल्या स्श्रितींत कोणा एका तरुण बेरागिणीबरोबर बाहेर गेला. आतां ओघानेच प्रश्न उत्पन्न झाला को, हो बेरागीग कोण ! इथें पुन्ह्म कांही दंगलबाजी तर नसेल ! आणखी थोडा तपास करतां असें कळून आलें कॉ, ती बेरागिणीच्या वषांत वावरणारी तरुण खरो सरदार अंन्टोनिओची बायको गजरा होती. ती गजरा होती असें कळतांच मात्र गंगाजी नाईक, दुष्मजी मोरे, खंडोजी माणकर वगेरे सर्व मेडळीला भेरवाच्य़ा जीविताविषया फार काळजी वाटूं लागली. त्यांना गजरा व्यक्तिशः कोणत्या वृतीची आहे हुं जरी माहीत नव्हते, तरी ती अन्टोनिओची बायको आहे व्या अर्थी ती बैरागिणीच्या वेषांत वावरत आहे. त्या अथी ती शत्रूची हेरगिरीच करीत असली पाहिजे; तिचा नवरा मुख्यतः भेरवाच्या बाबतींतच मराठ्यांचा खड। हाडवेरी बनला व तुरुंगांत डाम्बला गेला, त्याचा भेरवावर सूड उगावेण्यासाठींच तिनें हॅ कांहीं तरी कारस्थान रविलें असल. पण बुबाजी नाहकांचें मत गजरेच्या बाबतीत भिन्न पडलें. तो म्हणाला, “ जर मला माहीत असलेलो बरागीण तोच हो असेळ, त( ती भैरवाशीं शत्रुत्व, करील असें मळा धाटत नाहीं. कारण मीं सोपाऱ्याळा पाहिळें, त्या बेरागिणी- मुळेंच भैरवाचें रक्षण झालें.” २९६ पेशवाईतील धर्मसंप्राम ८८-५६ _यांत कशी सलत आहे हें तुम्हांला माहीत आहेच. आम्हांला पकडून ठार करण्यासाठीं लोक एकसारखे डो>्यांत तेल घालून टपलेले आहेत. इतक्या लोकांच्या काकदृष्टींतून बचावण्यासाठी मी व सोफियांबाई अशा दोघीह्दी भिकाऱ्यांच्या तांड्यांतून आज इतके दिवस वण वण करीत हिंडत आहो. भामचा विचार फादर पोटाचा तपास करून त्यांच्याकडे जाण्याची झहोता; पण बरेच दिवस फादर पोर्टांचा शोधच लागेना. अखेर एकदांचा शोध लागला कौ, फादर पोर्टो येथें सुखरूप आहेत; तेव्हां त्यांना भेटून आपल्या बचावाची कांहीं तरतूद करावयाला सांगण्यासाठी सोफियाबाईनीं मला इकडे पाठविलें. त्या स्वतः- देखील आल्या असत्या; पण त्यांना येथें येण्याला सरकारची बंदी आहे. म्हणून त्यांना मी वाटेतच चुळण्याच्या वेशीवरच्या एका पडक्या देवाल्यांत ठेवून फादर पोटोंना भेटण्यासाठी इकडे आले.” “ मग तृंह्दी फादर पोटोंबरोबर कां गेली नाहोंस ! ” दुधांत साखर ! र्च्द कलजटाचतटीप्टाल क “ मी गेलें नाहीं; कारण येथें येतांनाच मळा कोण त्रास पडला. मी जोसेफ: ची बह्दीण आहे असें खोटेंच सांगून कसाबसा आंत प्रवेश मिळविला. पण इथल्या लोकांनीं मला ओळखले, व माझ्या प्राणावरच गदा आणण्याचा विचार केला, फादर पोटोविषयीं सर्व लोक करिती खवळले आहेत हं मी प्रत्यक्ष पहाते आहें. त्यांच्याबरोबर मी बाहेर गेळें असते तर त्यांच्याबरोबर माझीही खोड मोडाय- ला लोकाँनीं कमी केलें नसते. आणखी असें की, आतां फाद्र पोटोकडे किंवा सोफियाबाईकडे जाण्यांत काय फायदा ! त्यांच्याच जीविताची जिथे शाश्वती नाहीं, तिथे मला कोण विचारणार ! ” अंनीच्या निवेदनानें अनेक तर्ककुतके त्या मंडळीच्या मर्नांत घोळूं लागले. त्यांत कांहीं वितकंह्ी होते व कुतर्कही शेते. जोसेफ व मेरी हॉ एकच आहेत असें अनीनें सांगितलें, तेव्हां दुद्भजीला स्वाभाविकपर्णेंच जोसेफच्या अर्नाळ्या- वरील भाषणाची आठवण झाली. दुलृभजीने नकळत केलेल्या आगळिकीबद्दल जोसेफनें जो सास्विक संताप प्रगट केला होता, तो त्याला आतां आठवला. मात्र आपणां मराठयांना फसविण्यासाठीं तिनें वेषांतर केले अर्से जें अनीचें म्हणणें, तें दुल्ठभजीला संभवनीय वाटलें नाहीं. बुबाजीचेंद्दी मत दुलूभजीप्रमार्णेच हेते. इतकेंच काय; पण बुबाजीच्या तर्काने याच्याही पुढचा एक टप्पा गांठला झेता, सोपाऱ्याला भैरव आजारी असतां त्याच्या रक्षगासाठीं रामानंद गेले तेव्हां त्यांच्याबरोबर बुबाजीही होता. तेव्हां जोसेफचें भेरवाशीं वागणें अत्यंत प्रेमळ- पणाचे असलेलें बुवराजीनें पाहिलें होतें. भैरवानें वारंवार मेरीची चोकशी करतांना ऐकलें होते, इतकेंच काय, पण एकदां ती भैरवाची रक्षणकर्ती तरुण बैरागीण, भैरव, जोसेफ व बुबाजी ही चौघेंजणें एकत्र असतां मेरी व भैरव यांच्या ल्माचीही गोष्ट निघाली होती. भेरव बारंवार मेरीची चौकशी करूं लागलेला पाहून त्या बैठकीत 'तुम्ही मेरीशी लम करावयाला तयार आहां का' असें जोसेफनें मध्येच हसत हसत भैरवाला विचारलें होते व भेरवानें तेव्हां 'देवीची हृच्छा असेल तर तसेंही होईल' असें उत्तर दिलें होतें. त्यापूर्वी मेरी मॅडपेश्वरी मराठयांच्या गोटांत येत असे तेव्हांदेखी७ त्या दोघांचें परस्परांशी वर्तन अत्यंत प्रेमळपणाचें असे, हे धुबाजीनें पाहिलें होते; तेव्हांच त्याला 'ह्ला दोघांचे एकमेकांवरील प्रेम विवाइ- विषयक असले पाहजे' असा संशय आला होता. त्याला जोड सोपारा येथील त्या दोघांच्या संभाषणाची मिळाली होती. सोपाऱ्याच्या त्याच बैठकीत 'जो कोणी ३०० वेशवाईंतीळ धर्मसंप्राम चीर पुरुष प्रस्तुतच्या धर्मसंप्रामांत आपल्या पराक्रमाची शिकस्त करून दाखवील त्याला वरण्याचा मेरीचा संक्रल्प आहे. नाहींपेक्षां ती आजन्म अविवाहितच राहीळ' अस्षे जोसेफ हंसत हृंध्वत बोळून गेला होता. ह्या सर्व गोष्टी बुबाजीला एकसमयावच्छेदेंकरून आतां अनीच्या निवेदनावरून आठवल्या त्या त्यानें खंडोजी, गंगाजी व दुलभजी यांच्याशी बोलूनही दाख विल्या. “ तर मग मला वाटतें, भेरवानें सिल्व्हेराचें शीर कापून आणून श्रीमेतांच्या चरणीं अर्पण केलें, पुन्हा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवून आपल्या शौयीची शिकस्त केली, ती सारी मेरीच्या आराधनेसाठीं तर नसेल! ” खंडोजी माणकर म्हणाला. “ असेल, तसेंच असावे असें मलाही वाटतें.” घुंबाजी नाइक म्हणाला, मेरी व भेरव यांचें लम झालें असतें, तर त्यांत अंनीच्या पदरचे 'चार चवल वॅचणार होते अशांतला अर्थ नाही; पण तरीही मेरीच्या भावी संसाराविषयी ती मंडळी इतदःया आस्थेने बालू लागली व त्यांची स्ताते करूं लागली, ते अंनीला सहन होईना. इतका वेळ आपण मेरीविषयीं मेडळीचें मन कलुषित करण्या'चा प्रयत्न केला तो वाया गेला असें पाहून अनी जरा स्वतःशींच विचार करून कोणाला न कळत किंचित्‌ ओंठ चावून म्हणाली, “ खरच; एक गोष्ट सांगायची राहिली, मेरी सरदार अन्टोनिओची मेहुणी आहे, हें मला मेरीच्याच तोंडून आज कळलें. आणि भेरव तर अटोनिओचा हाडवेरी, तेव्हां अथीत्‌ तो मेरीचाही हाडवेरीच. अशा हाडवेऱ्याशीं मेरी कसा काय संसार थाटते, पहावें.” “ कषाय |! गजरा व मेरी ह्या बहिणी बहिणी आहेत! ” खंडोजी माणकरानें विस्मयपूर्वक प्रश्न केला. “ हें शक्यच नाहीं. गजरेला बहोणच नाही. ती आपल्या आईची एकुलती एक मुलगी होती हँ मळा माहीत आहे.” “ कशावरून! ” बुब्राजी नाइकानें विचारले, “ कशावरून म्हणजे ! गजरा माझी सावत्र बहीण आहे.” खंडोजी उत्तरला. “ असें |! मग ती अन्टोनिओसारख्या पाजी माणसाच्या गळ्यांत कशी पडली बरे ! ” दुल्ठभजी म्हणाला, “ बाकी, तसें असेळ असा मलाही आतां संशय येतो.” “ कसला संशय येतो ! गजरा व मेरी बहिणी बहिणी असतील असा!” खेडोजीनें विचारलें. दुधांत साखर ! १०१ ख्टाधनलोकलोस्टामलीचयीस “ होय.” बुबाजी अंमळ डोकें खाजवून आठवण करून म्हणाला, “ खेडोजी! थोड्या दिवसांपूर्वी अर्नाळ्यावर आपण सर्वजण श्रीमंत पेशव्यांच्या बैठकीत भावी परिस्थितीचा विचार करीत बसलो असतांना तू तुझ्या पित्याला फादर पो्टोनें ठाण्याच्या बुरुजांत चिणून कसें ठार मारले व तुझी बहीण कशी बेपत्ता झाली, तो वृत्तान्त सांगितल्याचे मला आठवते. ती तुझी बह्दीण म्हणजेच मेरी असा तर प्रकार नसेल ! कारण, मेरीने मंडपेश्वररी आपली कर्मकथा आम्हांला अर्धवट निवेदन केली होती, त्यावरून तिच्या बापालाही फादर पोटोंनें भिंतीत चिणून ठार मारलें असल्याचे व त्याचा सूड घेण्यासाठींच आपण डो&यांत तेल घाळून जपत असल्याचें तिनें सांगितलें होते. आणि आतां त्या गोष्टी एकामागून एक पटत चालल्या याचें कारण, ती तरुण बैरागीण आम्हांला सोपाऱ्याला भेटली, तेव्हां तिने तुझी फारच कळकळोनें चौकशी केली होती.” खंडोजी माणकर हा सारा वृत्तान्त ऐकून अगदीं भांबावून गेला, भेरांची कुळकथा तो आज प्रथमच ऐकत होता, व ती त्याच्या बहिणीच्या कुळकथेशी तंतोतंत जुळत होती. अन्टोनिओची बायको म्हणजेच बरागीण हं खरें असल्यास ती आपली बहीण गजराच असली पाहिजे याविषयीही खंडोजीला तिळप्राय शका नव्हती; पण ह्या सर्व गूढाचा उलगडा भैरव, मेरी वगेरे मंडळींची समक्ष भेट झाल्याशिवाय होणें शक्‍य नव्हते. खंडोजी यावर जात्त कांहीं न बोलतां बुबाजीला म्हणाला, “ चला; आपण असेच्या असेच चुळण्याला जाऊं. म्हणजे एकंदर खरा प्रकार आपणांला कळेल.” तो गंगाजी नाइकाकडे वळून म्हणाला, “ नाईक ! तुम्ही इतक्या दूर यावयाचें कारण नाहो. गडावर श्रीमंत वगेरे सर्व मेडळी आमची वाट पहात असतील, आपण गडावर जाऊन हा सर्व प्रकार मेडळीला सांगा. आम्ही रातोरात येतों.” “ पण मी मात्र तुमच्याबरोबर येणार. मला माझ्या मेत्रिणीपासून दूर राह्यचें नाहीं.” अनी म्हणाली. इतका वेळ अंनीच्या बोलण्याचा जो रॉल होता, तो आतां अजिबात बदलला होता; इतका वेळ ती मेरीला खड्यांत लोटण्यासाठी बोलत होती. पण आतां मेरीला चांगले दिवस येणार, तिचे शासन होर्णे शक्‍य नाहीं व आपण तिचा दुष्टावा केल्याबद्दढ आपणावर मात एखादी नसती घोरपड येण्याचा संभव, त्यापेक्षां आरंभापासूनच आपण मेरीच्याच कृपाछत्राखालीं रहावें ३०२ पेशवाईतील धर्मसंग्राम हे बरे; असा विचार तिनें केला. एरव्ही तरी अनीने आजवर मेरीशीं उघड उघड -दावेदारी अशी कधीं मांडली नव्हतीच ! ” असो. याप्रमाणें विचार ठरून ती मेडळी मार्गाला लागणार, तोंच भैरव, मेरी चती तरुण बैरागीण हं तिघेंह्दी तेथें दत्त करून हजर ! त्या बेरागिणीनें तेथ येतांच खंडोजीला हांक मारली, “ दादा ! ” तोंच मेरीने पुढें होऊन तिच्या तोंडावर द्वात ठेवून म्हटल, “ अक्का ! तूं इतकी उतावीळ कशी ! आपण प्रथम आपली ओळख द्यायची ती आपल्या कार- स्थानाच्या सांगतेची व मग नात्याची ओळख द्यायची ! ” मेरीने जरी आपल्या 'अका'चें तोंड दाबले, तरी तेवढ्या तुंटपुंज्या शब्दांवरून सर्व मेडळीला कळून 'चुकलें कॉ, आपले सर्व तर्क खरे ठरले ! उपसंहार गृत्ठुराठर्यांना वसइंच्या धगंसंग्रामांत लाभलेला निर्विवाद विजय, फिरंग्यांची सर्वच बाजूनी हलाखीची दद्या, त्या दश्ेच्या जोडीला फिरंग्यांची केक शतकांची महत्पापे, यांची परस्पर तुलना करतां व हिंदुस्थानच्या हिताहिता- विषयी पूर्ण बेफिकीर असलेल्या परक्या इतिहासलेखकांनीं देखील मराठ्यांना सबंध मराठशाहींतील-शिवशाहीतील व पेशवाइताल-संस्मरणीय विजयांत वसई एथील विजयाला सर्व दृष्टींनी अद्वितीय ठरवून अग्रपूजेचा मान दिला आहे तो विचारांत घेतां चिमाजीअप्पांनीं सेनापाते पेरीराशीं जो सलोख्याचा तह केला, त्या तहांतील मराठयांच्या सोजन्याला जगाच्या इतिहासांत तुलना नाहीं. जितक्या म्हणून सवलती फिरंग्यांनीं मागितल्या, तितक्या सर्व चिमाजीअप्पांनीं त्यांना उदार मनानें दिल्या व वर आणखी त्याप्रमाणें वसईतून तोड काळें करून जाण्यासाठी फिरंग्यांना आठ दिवसांचा अवसरही दिला. $ $ ता. ५५1१७२९ रोजीं चिमाजीअप्पा व सेनापाते पेरीरा यांच्यांत म्हणजे मराठे व पोतुंगीज यांच्यामध्यें जो तद्व झाला, त्यांतील बारा शती पुढीलप्रमाणे-- (१) पोतुगीज फोज व बुणगे यांना मराठ्यांनी सर्व हृत्यारांसह बँड वाजवीत व निशाण उभारून सुरक्षितपणे किल्ल्याबाहवर जाऊं द्यावे. (२) वसई येथें रद्दात असलेली ख्रिस्ती, हिंदी किंवा मुसलमानी कुटुंबे किंवा लोक वसई सोडून जाऊं इच्छितील, तर त्या सर्वाना त्यांच्या मालमत्तेसह मराठ्यांनी जाऊं द्यावे. (३) वसईच्या बंदरांत पोर्तुगीजांची जहाजे असतील त्यांसही आपला दारूगोळा व तोफखाना घेऊन सुरक्षितपणे बंद्रांतून जाऊं द्यावे. (४) कलम २ प्रमाणे लोकांना निघून जाण्यासाठी गलबतांची वगेरे गरज लागल्यास ती गलबते मराठ्यांनी पुरवावी; आणि ते लोक आपल्या स्थळीं जाऊन पोचेतों रस्त्यांत त्यांना आंग्रे वगरे कोणाकडून त्रास न होईल अशी तजवीज व्हावी. (५) खित्ती पाद्यांनाद्दी आपली मालमत्ता घेऊन सुरक्षित जाऊं द्यावे. (६) पोर्तुगीज लोकांचा दारूगोळा, दाणागोटा वगेरे जो वसईत आहे तो सर्व बरोबर घेऊन जाण्याची त्यांना मोकळीक असावी. (हे कलम मात्र चिमाजीअप्पांनीं मानलें नाह्दी. त्यांनीं पो्तुर्गीजांचे तें सर्व सामान स्वत; विकत घेतलें.) (७) जे ख्रिस्ती ळोक आपखुषीनें ३०४ वेश्वाईतील धमसंप्राम -*-“५-५०५/४/५-/५५*”*/४/४/४०/४/५/५/५/५६/५/५/* “५८४४४५ ५४/४/ “५८ “१ १८५८० ५०९०-०० कका क कय कची ह्या धर्मसंम्रामांत मराठयांचा जो विजय झाला, त्याची फलश्रुति कांही सामान्य नाहीं. पोर्तुगीजांचा सुमारें पाऊणशे मेल लांबीचा प्रदेश ह्या संग्रामांत मराठयांना मिळाला. ल्या टापूत एकंदर तीनशें चाळीस गांवे होती. शिवाय आठ मोठीं शहरे, वीस किल्ले, दोन मजबूत तटबंदीचे डोंगर आणि वसई व ठाणें अशीं दोन मोठीं ठिकाणें इतका स्थावर अर्थ: लाभ मराठयांना झाला. धनधान्य तर मराठ्यांना अमूप मिळालें. शत्रूचा पंचवीस लाख रुपयांचा दारूगोळा व जहाजें वगर सामान, लहानमोठ्या सुमारें सहाशे तोफा वगरे वांया जाऊन वर तेवीस लाख रुपये युद्धखरचाप्रात्यर्थ त्यांना पाण्यांत व आगींत ओतावे लागले! ह्या पंचाहत्तर मेल लांबोच्या प्रदेशांत साष्टी बेट तर केवळ सोन्याची लका होती. त्या बेटांत धान्याची व मिठाची निपज फार मोठी होते. व अनेक मोठमोठया खाड्यांच्या योगानें जहाजांची वाहतूक फार फार सुलभ झाल्यामुळें त्या भागांतील देशसंरक्षण थोड्या खर्चात तडीला जाऊन व्यापारही गडगंज चाले. असें घबाड त्या वसई-साष्टी भागांत होते, म्हणूनच नेहमी त्या बेटावर ज्याचा त्याचा डोळा असावयाचा ! तो मुलुख पोतुंगीजांच्या दार्स्यांतून सोडवून मराठयांनी आपल्या ताब्यांत घेतला, तरी त्यापूर्वीपासून व त्या वेळींही काकदाटरि मुंबईकर इंग्रजांचा त्यावर डोळा होताच; व तो डोळा ढळू न देतां इंग्रजांनीं तो प्रांत घक्षांत पडेपावेतो. अव्णहत खटपट चालविली. वसईच्या हृद्दींत राहतील त्यांच्या धर्माचरणाला मराठ्यांनी अडथळा कडू नये किंवा त्यांच्या जिंदगींचा अपहार करूं नये. हें कलम मुसलमान व हिंरु यांनाही लागू असावें. (८) एकमेकांनी पकडलेले कैदी ज्यांचे त्यांना परत करावे. (९) किल्ला खालीं करून निघून जातेवेळीं पोर्तुगीजांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊं नये म्हणून चिमाजीअप्पांनी आपलो फोज दूर मद्रापुराळा न्यावी व पोर्तुगीज लोक जहाजांत बसून तोफेच्या टप्प्याच्या बाहेर जाईतो मराठी फोजेनें किल्ल्यांत प्रवेश करूं नये. (१०) वसईतील कोणताही मल किंवा सामान योग्य किंमत दिल्याशिवाय मराठ्यांनी नेऊं नये. (११) वसई शद्दरांत तीन खिस्ती देवळें आहेत तीं तशींच राहूं द्यावी. त्यांतील मूर्तींना व दागदागिन्यांना मराठयांनी हात लाबूं नये. (१२) या तहावर सद्दी झाल्यानंतर त्याप्रमाणें पोर्तुगीजांकडून वर्तन होण्या- साठीं पोर्तुगीजांचा एक अमलदार मराठयांच्या ताब्यांत असावा व मराठ्यांचा एक अंमलदार पोतुंगीजांच्या जह्वाजावर असावा, उपसंहार ३०६५ इंग्रजांचें वर्तन वसईच्या धर्मेसंम्रामाच्या वेळीं कसें धरसोडीचें ब भआपमतलबाचें द्वोतें याची ओझरती आळख ह्या कथानकांत पूर्वी करून देण्यांत आलीच आहे; तेंच त्यांचें वर्तन पुढेंही सुरू राहेले. अंताजीपंत कावळ्यांसारख्या मुरन्बी माह्ीत- गाराळा चिमाजीअप्पांनी इंग्रजांवर पद्यारेकरी नेमल्यामुळे ऐन खडाजंगींत इंग्रज कांद्दी लांडे कारभार करुं धकले नाहींत, तरी त्या धर्मसंप्रामांत मराठयांना विजयश्रीने वारढे असे कळतांच मराठयांच्या मनांत आपणांविषयीं जे काय करिल्मिष उत्पन्न झालें असेल, तें बेळींच दूर करून आपला बचाव करण्यासाठीं तोंडपुजेपणाचे उपदव्याप सुरू करण्यांत इंग्रजांनीं मुळींच दिरंगाई केली नाही. * वसईला चिमाजीअप्पांची सरशी होत असलेली पाहून मुंबईकर इंप्रजांचें धाबे आधींच दणाणले होते. आपण मराठय़ांविरुद्ध पोतुंगीजांना मदत करतों हें मराठ्यांना माहीत झाल्यामुळें ते आपणावर पुढेमागे सूड घेण्याला कमी करणार नाहींत असे भय इंग्रजांना वाटत द्वोते. वसईच्या संग्रामांत अखेर मराठे विजयी होणार हे दवेरून इंप्रजांनीं आधीपासूनच मराठयांच्यीं लाडागोडीच्या गोष्टी सुरू केल्या होत्या. त्यांनीं चिमाजीअप्पांकडे केप्टन इंचब्ड याला वकील म्हणून पाठवून दोस्ती करण्याचें पुर्वीच ठरविलें होते. त्याप्रमाणें वसईच्या संप्रामाचा ]नेकाल लागतांच इंचबर्डसाहेब वसईला वचिमाजीअप्पांकडे येऊन थडकला व त्यानें चिमाजीअप्पांपार्शी कावबाजपणानें दोस्तीसंबंधीं बरीच वाटाघाट केली. चिमाजी- अप्पानें इंचबर्डस्राहेबाची इंग्रजांच्या लुच्चेगिरीच्या व दुटऱ्पीपणाच्या वर्तनाबद्दल खूप हजेरी घेतली; तें सर्व इंचबर्डसाहेबानें कोडगेपणानें सुकाटपणें सहन केलें. अखेर उभयपक्षी तहाचा पंधरा कलमी मसुदाद्दी तयार झाला; पण त्याचें पुढें काय झालें ते इतिहासांत नमूद नाहीं. कदाचित्‌ चिमाजीअप्पा 'शेराळा सस्वाशर व चोरावर मोर' शोभणारे असल्यामुळें त्यांच्यापाशी इंप्रजांची कांदह्दी डाळ जली नसेळ, इंग्रजांकडून कॅप्टन गॉर्डन या नांवाचा दुखरा एक वकीळ वसईचा किला पूर्णपणें मराठयांच्या हातीं आला त्याच दिवशीं ता. १२-५-१७३९ रोजीं साताऱ्यास कझाहूमद्दाराजांकडे अशाच प्रकारची मायावी शिष्टाई करण्यासाठी गेला होता; पण तेथेंद्ी त्याचा फारसा जम बसूं शकला नाददी, पण ह्या गॉर्डन साहेबानें त्या वेळीं शाहूम द्वाराजांच्या कारभारी मेडळांतील चुरशीचा व द्रबारांतील इतर घडामोडींचा अचक तलास लावण्याचे छिद्रान्वेषी कार्य जें केले तें इतिह्वासांत नमूद आदे.त्यावरून इंप्रजांच्या तद्विषयक वावेबाजपणावर चांगळाच प्रकाश पइतो ०००७9 २०६ पेशबाईतीळ धर्मसंप्राम त्या गोष्टी विस्तारशः सांगण्याचे हँ त्यळ नव्हे. त्याविषयी ओझरते दिग्दर्शन पूर्वी कथानकांत करण्यांत आलेंच आहे; व पुढेंहरी ओघाओघानें ह्या सर्व गोष्टी प्रकाशात यावयाच्या आहेत. ज्र ळू ळू भाता, युद्ध म्हटले कीं, त्यांत प्राणह्माने व द्रव्यद्वानि ह्वोणार द्दे नव्याने कोणी सांगावयाळला नकोच. तरीपण एकंदरींत फिरंग्यांचा जल्ला धुव्वा उडाला, तसा मराठयांचा उडाला नाहीं., मराठयांकडील बरेच वीर जखमी झाले व त्यांत रामानेदांची जखम जरी विशेष चिंता करण्यासारखी होती, तरी ती संप्रामाचा गोड परिणाम रामानंदांच्या कानीं पडतांच अंतरीच्या आल्हादानें व समाधानाने अर्धी अधिक भरून आली, व कोणाला त्यांच्याविषयी चिंता करण्याच कारण उरलें नाहीं. इतर कांद्दी अव्वलीचे मोहरे त्या रणक्षेत्रावर बळी पडले. त्यांत अग्रपूजेचा % “ वसईच्या वेढ्यांत मराठयांचे पांच हजार माणस ठार व जाया झालें असे चिमाजीअप्पानें भ्रक्षेंद्रस्वामींस लिहिलेल्या पत्नांत नमूद आहे. ह्या सर्व बेढयांत फिरंग्यांचें आठशे माणूस ठार झालें अशी कितीएकांची समजूत आहे व मराठ्यांचे पांच हजार माणूस ठार झालें, त्याअर्थी पोतुगीज लोकांनी मरा- ठ्यांची रग चांगलीच जिरविली असें कित्येक लोक समाधान करून घेतात. परंतु हें समाधान केवळ भ्रामक आहे. खरा प्रकार असा होता कां, शेवटचा सुरुंग उडून हदल्या केला त्या एकाच वेळीं फिरग्यांचे आठशें माणूस ठार ब जखमी झालें. 'पाुंगीज लोक शेवटच्या पराभवाचे वेळेच्या नुकसानीची गणती देतात' असे पोठुंगीज रिपोटांवरून एक लिहितो. ६ फेब्रुवारीपासून ५ मेपर्यंत पोर्षुगीजांचे किती ढोक ठार झाळे याचा कोठें आंकडा पहाण्यांत आला नाहीं. परंतु एका शेवटच्या हल्ल्यांतच जर फिरग्यांचे आठशे लोक मेळे तर सबंध वेढयांत व मोहिमेत किती गेले असतील याचा सामान्य अदाज होण्यासारखा आहे. प्रो० फाॉरस्ट यांनीं छापिलेल्या पत्नांवरून वसईतील फिरंग्यांची काय गत झ्वाली होती ते कळण्यासारखें आहे. दुदशेनें विपन्न झालेल्या लोकांस अंगावरील शुस््रांसद विमाजीअप्पानें जाऊं दिलें यावरून फिरग्यांना ब फिरंग्यांचा कड घेऊन बोलणारांना फुशारकी मारण्यास कितपत जागा राहते याचा उलगडा स्प शब्दांनी करून दाखविला पाहिजे असे नाही.”-( राजवाडे प्रस्तावना; स्तंड ३ रा), उपसंद्दार ३०७ मान मुरारी नाइकाचा ! सतत सुमार अर्धशतक फिरंग्यांकडून झालेल्या अमानुष गांजणुकीनें हराण झालेल्या गंगाजी नाईक वगैरे नाईकबंधुंवर तर वज्ञाघातच झाला. पण तो नाईकबंधूंनीं लोकोत्तर धैर्याने सद्दन केला. मुरारीच्या निधनाची अनिष्ट वाता कानीं आली तेव्हां गंगाजी नाईक व चिमाजीअप्पा एका बेठकींत होते. ती ६ष्ट वाता ऐकून चिमाजीअप्पांच्या नेत्रांत आसवे उभीं राहिली. गंगाजी नाइकाँनीं तीं आपल्या द्वातानें पुसून चिमाजीअप्पांचें शांतवन केलें, “ श्रीसंत ! काय हं! सुरारबा मेला म्हणून डोळ्यांत अश्न ! मग मला सांगा, भाज जवळ जवळ अर्थशतक फिरंग्यानें नंदाच्या गोकुळासारखा आमचा विशालवंश अमानुष अत्याचारांखाळीं चेॅंचन केवळ नामशेष केला, त्याबद्दल आम्ही किती रडत बसावे ! उलट मला सुरारबाच्या मरणामुळें एक प्रकारचें असे समाधान वाटतें कॉ, जबरदस्त फिरग्यांच्याविरुद्ध छातीठोकपणे उभा रह्माणारा बःचाही नाहइकाचा, व कोणाही कल्पकाच्या कल्पनाशक्तीला गुंगवून सोडणारी कारस्थाने रचून मराठयांना अपूर्व विजयाची जोड मिळवून देऊन वर स्वतःच्या प्राणांचें तुळशीपत्र अपेण करणारा बच्चादह्दी नाइकांचाच ! माझा सुरारबा मेला नाही, अजरामर झाला आणि त्याबद्दल शोक ! ” स्थितप्रज्ञतेनें वरील उद्गार काढणाऱ्या प्रतिभीष्माचार्याने खरोखरच चिमाजी- अप्पांना लाजविलें. चिमाजीअप्पांनीं गंगाजीच्या पायांवर कृतज्ञतापूर्वक मस्तक नम्र करून कबुली दिली. “ नाईक ! आम्ही सारे निमित्तमात्र; पण ह्या विजयाचे सारें श्रेय तुमच्या थोर वंशाकडेच आहि.” ठू ठर ळर चिमाजीअप्पांकडून कृतज्ञतापूर्वक 'वरणीं मस्तक नमवून घेण्याचा मान गंगाजी नाइकांबरोबरच अंताजीपंत कावळ्यांना मिळाला. कारण गंगाजी नाईकांच्या बरोबरीनेच अंताजीपंतांचेही भगीरथ प्रयत्न ह्या परमयशाला प्रेरक असेच होते. या वेळची क आश्चर्यातिरेकाची गोष्ट सांगावयाची म्हणजे रामानंदांची धार्सिक जाग्राते, वसई साटी प्रांतांतील सर्व हिंदूंच्या अंगीं हिंदुधर्मांभिमानाचें नवच्रेतन्य़ सतत ओतीत होती, म्हणूनच सर्व हिंदुबांधव 'मारू किंवा मरू अशा परमोज्ज्वळ सद्भाबनेनें मराठ्यांच्या भगळ्या झेंडश्राखालीं जमून धर्मसंग्राम लढले. रामानंदां- च्या ह्या अमोल कामगिरीची जाणीव ठेवून सर्व खाणी मंडळी रामानंद रुग्णद्यायित असतां त्यांच्या चरणी वंदन करूं लागली, तेव्हां रामानंदांनीं त्यांना तसे करुं न ३०८ पेशवाईतील धमसंप्राम २./४0७४७११०/४५- 0१.४ ७ फे ही ळन्य देता. उलट चिमाजीअप्पा ब अंताजीपंत यांना आपणच वंदन केलें ! “असें काय म्हणून जेव्हां चिमाजीअप्पांनीं विचारलें, तेव्हां रामानंदांच्या तोंडून त्यांना कळलें कीं, रामानंद हे अंताजीपंत कावळ्यांचे कनिष्ठ बंधु रामचंद्रपत कावळे ! कांद्दी वर्षापूर्वी फिरंग्यांनीं रामचंद्रपेतांना पकडून, ख्षिस्ती धर्माविरुद्ध चळवळ केल्याबद्दल देहान्त शास्तन दिलें होतें; तेव्हांपासून रामचेद्रपेत इहलोक सोडून गेले असाच अंताजीपंतांचा व इतर सवांचा ठाम समज शेऊन बसला होता. 'तोच मी! असें जेव्हां रामचंद्रपेतांनां सर्वाना विशद करून सांगितले, तेव्हां सर्व मंडळीला किती आनंद, किती कौतुक व किती धन्यता वाटली, याचें वर्णन कोणीं करावें ! «बा! ! तुम्ही इतके दिवस आम्हांला चांगलेंच चकविळें ! आम्ही तुम्हांला इतके दिवस तुमची माहिती विचारीत असतां, तुम्ही आम्हांला कांहॉच थांग लागूं दिला नाहीं.” चिमाजीअप्पा म्हणाले. “ आणि इतके दिवस स्वामींना भेटावे म्हणून मी खटपट करीत असतां रामाजीपंत ! तूं मुद्दामच टाळाटाळ केलीस ! '' अंताजीपंत म्हणाले, “ त्याचें कारण एकच; त्या वेळीं समाजांत रामाजीपंतांचें काम नव्हतें; तें काम करणारे तुम्ही सारे होतांच ! समाजाला तेव्हां रामानंदच पाहिजे हेते.” रामचंद्रपंत उत्तरले. रामचंद्रपंतांचें मत कोणालाही पटण्याजोगॅच होतें. जी कामागेरी रामानंदांनी स्वामि या नात्यानें केली, ती त्यांना लढवय्येगिरीनें खास करतां आली नसती. रामचंद्रपेतांची ओळख पटल्यावर मंडळीने त्यांना त्यांच्या इतक्या दिवसां- च्या अज्ञातवासांतील वत्तान्त विचारला व त्यांनीं तो सांगितला. फिरंग्यांकडून झालेल्या छळणुकीची करुणकहाणी एरव्ही कोणीं ऐकली असती, तर अंगावर कांटा उभा राहिला असता; पण फिरंग्यांच्या नाशानंतर त्या कहाणीला तितकीच मनोरंजकता प्रास्त झाली. सेकटे भोगतांना जिवाला जितका ताप होतो, तितकाच त्या संकटांचे ययावत्‌ निवारण झाल्यावर ते अनुभव निवेदन करण्यांत आनंद होतो. मात्र फिरंग्यांना जेव्हां रामचंद्रपंत जिवंत आहेत, इतकेंच काय पण त्यांनींच हिदुधमेजागतीचें नवचैतन्य अखिल वसई-साष्टी प्रांतांतील लोकांच्या भंगीं उत्पन्न ' करून त्या होकांकटून एवढा भयंकर धर्मसंग्राम लढविला, असे कळतांच जे उपसंहार २१०९ दुःख झालें असेल, त्याला उपमा त्याचीच. आपणाला त्याच्याशीं काय करा- वयाचें आहे! 1 ळू 1 मेरी व भैरव यांच्या बाबतींतील रहस्यबोध वाचकांना झालाच आहे. मात्र मेरी व भेरव समक्ष भेटून त्यांनीं खरा प्रकार निवेदन करीपावेतों इतरांनाच काय पण खंडोजी माणकरालाही अँटोनिओची बायको गजरा ही आपली सावत्र बहीण आहे, व ठाण्याच्या प्रळयांत परागंदा झालेली भापली सख्खी बह्दीण मिरा हीच मेरी होय हें माहीत नव्हतें. गजरा प्रथमपासूनच खंडोजी हा आपला बंधु आहे हे ओळखीत होती. पण संडोजीला मात्र गजरेची ओळख नव्हती. बरोबरच आहे. गजरेच्या अर्थात्‌ खंडोजी व मिरा यांच्याही बापानें जर गजरा लहान असतांच आपल्या पहिल्या बायकोच्या म्हणजे खंडोजीच्या आईच्या चिथावणीनें घरांतून घालवून देऊन माहेरी रडत बसविले होतें व त्या दिवसा- पासून तिची विचारपूसह्दी केली नव्हती, तर खंडोजीला तरी गजरेची ओळख कशी असणार |! तशांत गजरेचें कोणत्या परिस्थितींत अन्टोनिओशीं लम झालें हँ जेव्हां गजरेच्या तोंडून खंडोजीला कळलें, तेव्हां तर गजरेला नांव ठेवावयाला खंडोजीला तोंडच उरलें नाही. चुळणें येथील प्रळयांत अँन्टोनिओला पळ काढावा लागला तेव्हां गजरा जी मराठयांची नजर चुकवून पळाली, ती तेव्हां- पासून आजवर बेरागिणीच्या वेषाने अज्ञातवासांत दिवस कंठीत होती. यद्च्छेनें भैरवाची व तिची ओळख झाली व भैरवावर उपकार करण्याची संधि तिला लाभली, तेव्हां तिला बिचारीला थोडा धीर आला. तरीही अन्टोनिओसारख्या देशद्रोही नीच पुरुषाची पत्नी होऊन राहणें कपाळीं आल्याबद्दल गजरेला पराकाष्ठेचा खेद होत होता व तें नातें समाजांत आपल्या अवमानाला निःसंशय कारण होईल ह्या भयाने आपल्या आयुष्याच्या अखेरीपावेतों कोणालाही आपली ओळख द्यावयाची नाहीं असा तिचा मानस होता. भैरवावर तिने यथाशक्ति उपकार केले त्याचीं कारणें दोन. पूर्वी भैरवापाशींच तिचे लम व्हावयाचे ठरलें ह्वोते व तेव्हांपासून भैरव तिला प्रिय होता हें एक, व दुसरें, भरवाच्या बाबतींत आपल्या पतीने किती अन्याय केले होते याची तिला जाणीव असल्यानें पतीच्या त्या पापाची अंशतः फेह करणें हॅ तिला आपलें परमपवित्र कर्तव्यसें वाटलें. तेव्हां देखील म्रजरेने आपली ओळख दिली नाहीं; पण भेरव व मेरी ह्या दोघांचा अन्टोनिओनबर २१० पेशवाईतील धर्मसंप्राम “->*-<६->*->५ पक्षा दांत असून त्याला ह्या जगांतून नाहींसा करण्यासाठीं ती दोघे. टपलेलीं आहेत असं गजरंला आढळून आलें, आणि चिमाजीअप्पा पेशवेही अँन्टो निओला देहान्त शासन दिल्याशिवाय राहणार नाहींत अशी गजरेची खात्री होती, म्हणून केवळ आपले साभाग्य अभंग राखण्यासाठी तिला भरव व मेरी यांजपाशी आपली ओळख देगें भाग पडले. प्रथम सोपारा एथें भैरवाला रक्षिण्यापासून तो भैरव वसईच्या किल्ल्या" वर भगवा झेंडा फडकवून श्रमांनों आणि यातायातीनें बेशुद्ध पडला तेव्हां त्याला तेथून सुरक्षितवणे गुपचप किल्ल्याबाहेर नेईपावेतों गजरा भैरवाच्या छाये सारखी त्याच्या मागोमाग त्याला जपत होती. द्रम्यान्‌ मेरीशीं तिची चाँगली मंत्री झाली होती, व मेरीने आपलें हृदगतही तिच्यापाशी ओकलें होतें. तेव्हांच मेरी ही आपली बहीण आहे हें गजरेला कळून चुकले होतें. त्या दोघींचा जो पूर्वसकेत ठरला होता, त्याप्रमाणेंच गजरेनें भैरवाला थेट चुळणें गांवी-भैरवाच्या जन्मगांवो-नेलें. फादर पोटोंने चुळण्यांत ज्या ठिकाणीं भेरवाला जिवंत जाळण्याचा बेत केला होता, त्याच.ठिकाणी फादर पोर्टोला जिवंत जाळण्याची शिक्षा देऊन अंमलांत आणावयाची, व हे सर्व सोहदाळे भैरवासमोर क्षाले पाहेजेत असा मेरीचा अत्याम्रह् होता व त्याला गजरेचीही संमति होती. आतां, गजरा जर भेटली नसती व इतर सर्व गोष्टी यथावत्‌ झाल्या असत्या, तर जी गत फादर पो्टोची तीच अंन्टोनिओचीदही झाली असती. चुळणें येथेंच नाहींतर अन्यत्र पण अन्ठोनिओलाही फादर पोर्टोप्रमारणेंच देहान्तशासन होइल अशी खटपट करण्याला मेरी व भेरव यांनीं कमी केलें नसते, आणि त्या खटपटीत त्यांना यशह्दी आलें असतें पण अँन्टोनिओला त्याच्या साध्वी पत्नीची पुण्याई लाभली, त्यामुळें त्याचा बचाव झाला. हा सवे प्रकार चिमाजीअप्पांना जेव्हां कळला, तेव्हां त्यांनींह्वी अन्टोनिओचे सर्व अपराध पोटांत घालून त्याला सोडून देण्याचें.कबूड केलें. एवढेच काय; पण गजरेला चोळोबांगडीदाखळ एक गांवद्दी त्यांनीं, इनाम दिला. भॅन्टोनेओनेंद्दी आपल्या सर्व अपराधांबद्दल सर्व मंडळींची क्षमा मागून यापुढे पेशव्यांशी राजनिष्ठेनें वागण्याची शपथ घेतली, सर्वसामान्य क्षमा झाली; पण त्याशिवाय मेरीवर दो्धकालपावेतो. पापी दृष्टि ठेविल्याबद्दळ तिच्या पायांवर मस्तक ठेवून तिची क्षमा मागण्यालादह्दी त्यानें कमी केलें नाही. सरवाबरोबरच मेरीनेही अन्टोनिओला क्षमा केली, पण ती आपल्या बद्दिणीकडे पाहून | एरव्ही उपसहार ११२१ ०५-०१... /९५. »९...”९../५ ९५.” ५» ९.८५.” “९५४९८ ४४.५.» ४९.८९ ४९.५५. ५९४१-५५ 9 ४८./४९.”५९./१.१ ८९.५.” 0.९ /०-/४-/%-2>१../४./0१-”% “८७० “ककल अँन्टोनिओ दुर्जन आहे असा जो तिचा व इतर मेडळीचा अनुभवसिद्ध प्रद झालेला होता तो कायमच होता. ळर ठर 0. अन्टोनिओ अशाप्रकारे बायकोच्या पुण्याईवर सुटला; व त्याचा जोडीदार फाद्र पोर्टा याला चुळणे येथें कांद्दी दिवसांपूर्वी त्याने भैरवाळा ज्या लोहस्तंभाशीं बांधून जिवंत जाळण्याचे योजिले ह्वोतं त्याच लोइस्तंभाशी बांधून जिवंत जाळण्यांत आलें. आतां वाचकांच्या परिवयांतीळ राहतां राहिली सोफिया ! मंडपेश्वर येथें मराठय़ांचा विजय झाला तेव्हांपासून सोफियाच्या वांटयाळा कसा वनवास आला होता, हे अनोच्या शब्दांत पूर्वी विशद झालेच आहे. मेरीला अनीकडून सोफिया चुळणें गांवाच्या बेशीवरील पडक्या देवाल्यांत आहे अर्से कळले, त्याच क्षणाळा मेरीच्या मनाने घेतळें कॉ, “भेरवांच्या मेडळीला अमिकुंडांत तडफडत असतांना पहाण्याला हवी कलटा तान्हेलेली होती नव्हे का! आणि ती मला फाद्र पोर्टोला विळासदासी म्हणून अपण करण्यालाह्दी तयार झाली होती. पिला विच्या अपराधांचें यथावत्‌ प्रायश्चित्त यावयाचें म्हृणजे तिला धडाडलेल्या भभि- दुंडांत जाळूनच ठार मारले पाहिजे”, पण मेरी फादर पोटोंला घेऊन चुळण्याच्या वेशीवर जाऊन पोचते, तो! तेथें सोफिया नाह ! पुढे ती गांवांत जाते, तों गांव- कऱ्यांनीं स्रोफियाचे डोळे फोडून तिच्या तोंडाला डाम्बर फांतून तिची गांवभर धिड काढली आहे असा भयानक प्रकार तिला आढळून आला. त्याबरोबर मेरीवें मन द्रवले. सोफियाला जिवंत जाळण्याचा तिचा विचार तर पालटलाच; पण तिने त्या चिडलेल्या गांवकऱ्यांपासून सोफियाची मुक्तता केली. अनी इतके दिवस सोफियाची मळ दासी म्हणून मिरवीत असे, तिला मेरीनें आपल्या घनिणीची काळजी घ्यावयाला सांगितलें, पण ती कबूल होईल तर शपथ | तिने' मेरीळा उत्तर दिलें, “ मला यापुढें जन्मभर तुझीच दासी होऊन राहणें बरें वाटत.” अनी कोणत्याही हेतूनें बोलो, मेरीने तिळा उदार अंत:करणाने आपल्या पदरीं झाश्रय देण्याचें कबूल केळ एवढें खरे. वारा वाहील तशी पाठ फिरविग्यांत व देखल्या देवाला दंडवत घाळून कार्यभाग साधण्यांत अनी जात्याच फार कुशल होती. अंनीला असे भय वाटलें असेल को, न जाणो, जी गत आपल्या धनिणीची झाली तीच आपलीद्दी करण्याचें ह्या खवळलेल्या लोकांनीं मनांत आणलें तर त्यांचें काग भ्या! ( ७ चै २१२ पेशवाईतील धर्मसंप्राम "४०५४-४१ "१४-५१ ४०४९४४४९७५ ४५.. ९.» ४.४४. ४”. ९५८४ ७८७४-४९ ४ ४...४ ४७.४ ४.४ २.८५”. / २. ४.५४. ५ ७५९७८७४७५४. ४” ४%..४ ४.“ २.७ २...//१९ .४/ ४७७७४७, भेरी व भेरव यांचें लम व्हावयाचे, हें वाचकांना आतां माह्दीत झाले आहेच. त्या दोघांना व त्यांच्या बरोबर अनीलाही रामानंदांनीं आपल्या नेहमीच्या लोक- प्रिय विधीनें शुद्ध करून घेतठें. अँटोनिओलाह्ी स्वतःळा उपरति झाली म्हणा किंवा गजरेनें त्याच्या डोळ्यांत अंजन घातलें म्हणून म्हणा, हिंदुधमाचा स्वीकार करावासा वाटला. सेरीच नवें नांव मिरा अलं ठेवण्यांत आलं. अन्टोनिओनेंह्ी आपलें पूर्वंचिं अंताजी हें नांव धारण केले. अनीह्दी त्या दिवसापासून अनृबाई या नांवानें ओळखली जाऊं लागली. पुढें लॉकररच मिरा व भेरव यांचा विवाह 'ुळणें गांवींच मोठ्या थाटाने झाला. चिमाजीअप्पांनीं पुर्वी कबुल केल्याप्रमाणे भरव व मेरी यांना त्यांच्या अमोल कामगिरीबद्दल 'चुळण्याजवळचीं पांच गांवें इनाम दिलीं व शिवाय त्यांच्या लमाच्या वेळीं त्यांना अहेरादाखल बहुमोल वसखरालंकारद्दी दिले. मिरा पुण्याहवाचन अथात खंडोजीने वले; व वराचे पुण्याहवाचन स्वतः मानाजी आंग्न्यांनी ठेवले. कारण भेरव ह्या त्यांचा एकनिष्ठ सेवक द्वोता. गजरा मात्र त्या लमञांत वरभगिनी करवली या नात्याने मिरवली, जनाबाइरखील जरी मिराची दासी म्हणून राहिली होती, तरी तिला मिरेने लमांत आपल्या बहिणींचा मान दिला. ठ्« ठर ठर मंडपेश्वरी मिळालेली दोलत जी विमाजीअप्पांनीं आपल्या स्व सैनिकांना शेवटीं वांटण्यासाठीं राखून ठेविली होती, तिच्यांत आणखी भर घालून त्यांनी आपले वचन पुरे केळे. अताजीपंत कावळे, गगाजी नाईक, खंडोजी माणकर, दु्ठभजी मोरे वभेरे मंडळींचा व आणखी ज्या कोणाकोणाचाी वतने फिरग्यांनी घशांत टाकली होती, ती ज्यांची त्यांना परत निळालीं. त्याप्रमाणें रिदे, होळकर, आंग्रे वगैरे खाण्या मंडळांच्या पद्रच्या नारो शकर प्रभाते लोकांना त्यांच्या त्यांच्या कामांगेराबद्दळ योग्य पारितोषिक देण्यांत आलीं. बाजीबा किल्लेदाराकडे अन! >याची किल्लेदारी कायम ठेवण्यांत आली. त्याच्या सदगुणांना बाबाराचें जे प्रह्.मणय लागले होते, तें सुटतांच तो आपोआप पूववत्‌ ता>यावर आला ब त्याची बायको जाचाला कंटाळून कोठे निघून गेली हुती तीही माघारा येऊन बाजीबाशी सोन्याचा संसार करुं लागली. कर नर ह. 1 भग्याशासत्री व घोडशाख््री ह्या सावरंजांवयांचे अपराव अक्षम्य हवेते खरे; उपसंहार १३१२३ पण ते ब्राह्मण म्हणून तत्कालीन राजशासनातुसार त्यांना चिमाजीअप्पांकडून क्षमा झाली. त्यांना थोडक्यांत इंगा कळला व ते पुन्हा चिमाजी अप्पा पुण्याकडे जाईपावेतो तसळे लांडे कारभार करण्याच्या फंदांत पडळे नाहीत. आणि मंग !- ह्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यांत द्यावयाचें तर 'जित्याची खोड मेच्याशिवाय थोडी च जाते !' पण चालावयाचेंच ! “गांव आहे तेथें म्हारवडा असावयाचाच !' क ळू ळ फिरंग्यांनीं कबूल केल्याप्रमाणे बरोबर आठव्या दिवशीं वसईचा किल्ला पूर्ण. ष्णें खाली करून चिमाजीअप्पांच्या स्वाधीन केला. त्यांची चोहोकडे कसकश पांगापांग झाली, वगैरे गोष्टींद्री आपणाला कांहींच कर्तन्य नाहीं. त्यांचें वसई- साष्टी प्रांतांतून पूर्णपणें उच्चाटण झालें, व त्यांच्या पश्चात्‌ ढोकरच त्या भागात पुन्ह्म सुव्यवस्था नांदूं लायळी. स्वसड्य झालें, मग रयत सर्वतोपरी सुखी झाली दं निराळें सांगायला नकोच. ळू ळू ळू वसई तान्यांत आल्श्रावर मराठ्यांची सैन्ये कांही आपल्या धन्याबरोबर दुसऱ्या कामगिऱयांवर निघून गेळीं. शिंदे-होळकर पूर्वयोजनेनुसार नादीरशाद्दाचे पारिपत्य करण्याच्या कामी, बाजिरावांना मदत करण्यासाठी उत्तरेकडे रवाना झाळे,१] कांहीं सैनिक नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणें पर्जन्यकाळ डोक्यावर आल्यामुळे दस्रऱ्यापर्यंतची हंगामी रजा घेऊन शेतवाडीकडे निघून गेले. स्वतः चिमाजीअप्प! मात्र जिंकलेल्या मुलुखांतील कारभाराची घडी नीट बसावेण्यासाठीं पावसाळा सुरू होईतों त्याच प्रांती राहिले होते. ती कामगिरी आटोपुन ते पुण्याला जातात तो त्यापुर्वीच वसइंच्या धर्मसंप्रामासंबरधी विजयवाती पुणें साताऱ्याकडे जाऊन घडकल्या होत्या, व ज्याच्या त्याच्या प्तोंडून चिमाजीअप्पांविषर्या धन्यवाद निघत हेते. चिमाजीअप्पा नुक्तेच दिळीकडे बाजिराबांबरोबर उत्तरदिग्विजय संपादन करून नंतर बसईकडे आले होते. वसईलाही त्यांनाप्वष विजयश्रीनं वरेठें. मग त्यांना धन्यवाद 2-५... ५८-०८ * ५" ->>>->>> ५ शिंदे होळकर रवाना झाले खरे; पण त्या पूर्कीच नादिरशहा दिढीचा विध्वंस करून व अंपरंपार ठुट मिळवून बाजीरावदेखील उत्तरेकडे जाऊन पेंचिण्यापूवीच माघारा जाबयाला निघाला होता. त्यासुळे मराठ्यांना नादिरि- शह्वा्शी सामना देण्याचा प्रसंगच पडळा नाहीं. ३१४ पेशवाईतील धर्मसंप्राम <» ५0४” *«-/ ४७४४७७७७४४ ४७४ ७.७४ २५४९७४ २०४५०७४ ४७७. ० 0२८५ ४.५0 ५” ७८ २७४४१७७ २०५७ ऐ २.४ ३.४ १५.४ २.४ ४” २.४४ ७.५ ७.४ ०७४ ४...” १२.० ९.५ ७.७४. 4 २.५ ...७.० ७४९४४४.» ७.४ ७.७४ ७.५ ७८४०० 000-/ ककी ळी कोण देणार नाद्वॉ! ते वतईकडील व्यवस्था ह़रावून,भ्रष्ट झालेल्या देवाल्यांचे जीणोद्धर वगैरे करून व वज़ञाबाईचा नवस फेडून साताऱ्याला माघारे गेले, तेव्द्वां प्रत्यक्ष शाहू- महाराज त्यांना वेशीपाबतो सामोरे आले होते. त्यांच्या आगमनाच्या दिवशी उभ सातारा नगर नानापरींनीं शुंगारण्यांत आले होते. त्याच दिवशीं शाहू- महाराजांनीं खास दरबार भरवून चिमाजीअप्पांचा वसईच्या धमसंप्रासांतील अभूतपूर्व विजयाप्रीत्य्थ अभतपूर्व सत्छहार केळा, आपणद्दी त्या बीर पुरुषाच्या जयजयकारांत ह्या कथानकापुरती एथेंच विश्रांति घेऊं. 3? तत्सत्‌